महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
भारत
२००४ ←
ऑक्टोबर १३, २००९ → २०१४

महाराष्ट्र

२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर १३, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट ३१ रोजी काढली होती. महाराष्ट्राबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी ऑक्टोबर २२, इ.स. २००९ रोजी करण्यात आली.[१] यांपैकी महाराष्ट्रातील निवडणुकांत, काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली, तर शिवसेनाभारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.

निवडणूक कार्यक्रम[संपादन]

क्र. घटना दिनांक
कार्यक्रम जाहीर ३१ ऑगस्ट २००९
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात १८ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस २५ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस २६ सप्टेंबर २००९
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस २९ सप्टेंबर २००९
निवडणुकीची तारीख १३ ऑक्टोबर २००९
मतमोजणीची तारीख २२ ऑक्टोबर २००९

मतदान[संपादन]

माहिती[२][संपादन]

  • एकूण मतदारसंघ: २८८
  • उमेदवार: ३५५९ (पैकी २११ महिला)
  • मतदारांची एकूण संख्या :
    • पुरुष : ३,९७,३४,७७६
    • महिला : ३,६०,७६,४६९
    • एकूण : ७,५८,११,२४५
  • मतदान केंद्राची संख्या :८४,१३६
  • सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :औरंगाबाद पूर्व - २८ उमेदवार
  • सर्वांत कमी उमेदवार असलेले केंद्र : डहाणू आणि इस्लामपूर - ४ उमेदवार
  • सर्वाधिक मतदार असलेले केंद्र : चिंचवड (३९१,६४४ मतदार)
  • सर्वांत कमी मतदार असलेले केंद्र : कुडाळ (१८६,१८५ मतदार)
  • सर्वाधिक म्हणजे चार महिला उमेदवार असलेला-अलिबाग मतदारसंघ-(चारही महिला 'मीनाक्षी पाटील' याच नावाच्या.) [३]
  • एकूण मतदान: ६०%

पक्षनिहाय उमेदवार[संपादन]

पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस 171 भाजप ११९ बसपा २८१
राष्ट्रवादी 112 भाकप २१ माकप १९
शिवसेना १६० राष्ट्रीय जनता दल अपक्ष व इतर २,६७५

जनमत चाचण्या[संपादन]

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (कॉं + राकॉं) शिवसेना भाजप युती (शि + भा) मनसे इतर
आयबीएन-लोकमत ७५-८५ ५५-६५ १३५-१४५ ५५-६५ ४५-५५ १०५-११५ ८-१२ २५-३५
स्टार माझा ८९ ४८ - ६२ ५१ - १२ २६
सिव्होटर - - १२९-१३९ - - १०६-११८ ९-१७ २४-३६

[४]

निकाल[संपादन]

[५]

संख्याबळ[संपादन]

विभाग/पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप मनसे अपक्ष सपा शेकाप जसु लोसं बम रासप माकप बीव्हीए स्वाप
उत्तर महाराष्ट्र ३५
विदर्भ २४ १९ ६२
मराठवाडा १८ १२ ४६
मुंबई शहर आणि उपनगर १७ ३६
ठाणे आणि कोकण १० ३९
पश्चिम महाराष्ट्र १४ २४ ११ ७०
एकूण ८२ ६२ ४४ ४६ १३ २४
. विभागात सर्वाधिक जागा . विभागात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा

विभागानुसार[संपादन]

उत्तर महाराष्ट्र[संपादन]

विदर्भ[संपादन]

मराठवाडा[संपादन]

मुंबई शहर आणि उपनगर[संपादन]

ठाणे आणि कोकण[संपादन]

पश्चिम महाराष्ट्र[संपादन]


पक्षानुसार[संपादन]

काँग्रेस[संपादन]

राष्ट्रवादी काँग्रेस[संपादन]

भारतीय जनता पक्ष[संपादन]

शिवसेना[संपादन]

महाराष्ट्र नवनिर्माण सेना[संपादन]

अपक्ष आणि इतर[संपादन]


पक्षनिहाय मतदान[संपादन]

पक्ष मतदान मतदान % एकूण उमेदवार एकूण विजयी % विजयी
काँग्रेस ९५२१७०३ २१.०१ १७० ८२ ४८
राष्ट्रवादी ७४२०२१२ १६.३७ ११३ ६२ ५५
भाजप ६३५२२४६ १४.०२ ११९ ४६ ३९
शिवसेना ७३६९०२९ १६.२६ १६० ४४ २८
अपक्ष ७०२३५८१ १५.५ १८२० २४
मनसे २५८५४९८ ५.७१ १४३ १३
सपा ३३७३७८ ०.७४ ३१ १३
शेकाप ५०३८९५ १.११ १७ २४
बीव्हीए २०८३२१ ०.४६ ५०
जसु ५७५२२४ १.२७ ३७
लोसं ६०९२४ ०.१३ ५०
रासप १८७१२६ ०.४१ २६
माकप २७००५२ ०.६ २०
स्वाप ३५२१०१ ०.७८ १४
बम ३७६६४५ ०.८३ १०३
इतर २१७०६८३ ४.७९ ७८०
एकूण ४५३१४६१८ १०० ३५५९ २८८

मतदारसंघांनुसार मतांची टक्केवारी[संपादन]

प्रमुख पक्षांना मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली असतां, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी पक्षाने सर्वच मतदारसंघांत आपले अस्तित्व दाखवलेले दिसते आहे.

पक्ष >५०% ४० ते ५०% ३० ते ४०% २० ते ३०% १० ते २०% ० ते १०% एकूण
काँग्रेस १७(१७) ५०(३८) ५३(२५) ३४(२) १४ १७०(८२)
राष्ट्रवादी १८(१८) ३९(३३) ३४(९) १७(२) ११४(६२)
शिवसेना १२(१२) ३४(१८) ३७(११) ३४(३) २५ १८ १६०(४४)
भाजप ८(८) ३४(२२) ३८(१५) २१(१) १० ११९(४६)
मनसे ७(७) ९(४) २४(२) २४ ७९ १४३(१३)
  • () दर्शविलेली संख्या विजयी उमेदवार दाखवते.

निष्कर्ष[संपादन]

  • मनसे सोडून उरलेल्या प्रत्येक पक्षाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणारे मतदारसंघ (गढ) आहेत.
  • एकूण मतदानाच्या ४० ते ५० टक्के मते मिळणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात मनसेला १००% यश मिळाले आहे.
  • ३० ते ४० टक्के मते मिळणाऱ्या मतदारसंघांत निवडून येण्यासाठी तिरंगी लढत जरुरी दिसते आहे.
  • एकूण मतांपैकी फक्त २० ते ३० टक्के मते मिळवणाऱ्या पक्षाच्या विजयाचे प्रमाण कमी आहे.
  • ० ते २० टक्के मते मिळणारे (विजयाची आशा नसलेले) मतदारसंघ मनसेकडे भरपूर (७२%) आहेत.
  • पक्षाला एकूण मतांपैकी २० ते ४० टक्के मते मिळालेल्या मतदारसंघांतील तिरंगी व चौरंगी लढतींचा 'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी'ला फायदा झाल्याचे दिसते आहे. अशा मतदारसंघांतून आघाडीचे ३८ उमेदवार निवडून आले आहेत.

इतर[संपादन]

एकूण झालेल्या मतदानाच्या १/६ पेक्षा कमी मते ज्या हारलेल्या उमेदवाराला मिळतात अशा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.[१]

  • अ.र.ज. - अनामत रक्कम जप्त
  • उ.ना. - उपलब्ध नाही.
पक्ष विजयी दुसरा तिसरा पहिल्या तिनात उमेदवार क्र.१ % पहिल्या दोघांत % पहिल्या तिघांत % अ.र.ज.
काँग्रेस ८२ ६१ २७ १७० १७० ४८.२४ ८४.१२ १००.००
राष्ट्रवादी ६२ ४३ ११० ११३ ५४.८७ ९२.९२ ९७.३५
भाजप ४६ ५१ १४ १११ ११९ ३८.६६ ८१.५१ ९३.२८ १५
शिवसेना ४४ ७३ ३१ १४८ १६० २७.५० ७३.१३ ९२.५० ३३
मनसे १३ ३५ ५३ १०१ १४३ ९.०९ ३३.५७ ७०.६३ ९२
अपक्ष २४ १२ ७९ ११५ १८२० १.३२ १.९८ ६.३२ उ.ना.
मतदान २००७९८२८ १४७३१९१४ ५५९११२३ ४०४०२८६५
मतदान % ४४.३१ ३२.५१ १२.३४ ८९.१६

मनसेच्या उमेदवारीचा युतीवर परिणाम[संपादन]

पक्ष विजयी
आघाडी काँग्रेस ८२ १४४
राष्ट्रवादी ६२
युती शिवसेना ४४ ९०
भाजप ४६
मनसे १३ १३
इतर ४१ ४१
पक्ष विजयी
आघाडी काँग्रेस ६८(-१४) ११८(-२६)
राष्ट्रवादी ५०(-१२)
युती शिवसेना ४४ १३०(+४०)
भाजप ४६
मनसे १३
मनसे+युती २७
इतर ४० ४०(-१)

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम" (PDF).
  2. ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणुक माहिती". Archived from the original on 2009-10-17. 2009-10-28 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/51636[permanent dead link]
  4. ^ "UPA ahead in Maharashtra, Haryana: Exit Polls".
  5. ^ महान्यूज २६ ऑक्टो २००९ ला जसे दिसले त्यावरून[मृत दुवा]