"चंद्रकांत खोत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''चंद्रकांत खोत''' ([[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९४०]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संपादक होते. लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
'''चंद्रकांत खोत''' ([[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९४०]] - [[डिसेंबर १०]], [[इ.स. २०१४]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, संपादक होते. लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्‍यांसाठी चंद्रकांत खोत ओळखले जात.

{{कॉपीपेस्ट |विभागातील मजकूर | दुवा =http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=9065 | दिनांक =२३/०६/२०१३ }}
== जीवन ==
== जीवन ==
मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्‍यावरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. डोळ्यांत सुरमा नव्हता. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. काही जण ते हिमालयात गेले होते, असे म्हणत असत. कारण आता त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. तिथे येणारे भाविक भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधुपुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत. त्यांनी अखेरचा श्‍वासही याच मंदिरात घेतला.
खोत मुंबईच्या चिंचपोकळीलगतच्या एका साईबाबा मंदिरात नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना लोक साधूच समज़त. मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सातरस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.
{{कॉपीपेस्ट |विभागातील मजकूर | दुवा =http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=9065 | दिनांक =२३/०६/२०१३ }}

सौंदर्याचा अॅटम बाँब म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.

सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. त्यांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला.

==लेखन==
’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्‍या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल. उभयान्वयी अव्यय, बिनधास्त आणि विषयांतर या खोतांच्या कादंबर्‍यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ २२: ओळ ३०:


== कथासंग्रह ==
== कथासंग्रह ==
* दुरेघी(दीर्घकथा)
* दुरेघी (दोन दीर्घकथा)


== काव्यसंग्रह ==
== काव्यसंग्रह ==
ओळ ४८: ओळ ५६:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]

१४:३५, १२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

चंद्रकांत खोत (सप्टेंबर ७, इ.स. १९४० - डिसेंबर १०, इ.स. २०१४) हे मराठी लेखक, संपादक होते. लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्‍यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबर्‍यांसाठी चंद्रकांत खोत ओळखले जात.

जीवन

मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्‍यावरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. डोळ्यांत सुरमा नव्हता. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. काही जण ते हिमालयात गेले होते, असे म्हणत असत. कारण आता त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. तिथे येणारे भाविक भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधुपुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत. त्यांनी अखेरचा श्‍वासही याच मंदिरात घेतला.


या विभागातील मजकूर http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=9065 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(२३/०६/२०१३)




सौंदर्याचा अॅटम बाँब म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते[२]. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.

सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. त्यांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला.

लेखन

’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्‍या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल. उभयान्वयी अव्यय, बिनधास्त आणि विषयांतर या खोतांच्या कादंबर्‍यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.

प्रकाशित साहित्य

  • अंकाक्षर ज्ञान (संपादित अंकलिपी)
  • अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र)
  • अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी)
  • अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर)
  • उभयान्वयी अव्यय (मुंबई परिसरातील पुरुषवेश्यांच्या जीवनावरील कादंबरी) (१९७०)
  • गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र)
  • चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा)
  • दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी)
  • बाराखडी(?)
  • बिनधास्त (लैंगिक विषयावरील कादंबरी)
  • बिंब प्रतिबिंब (विवेकानंदाच्या जीवनावरील
  • मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
  • विषयांतर (लैंगिक विषयावरील कादंबरी)
  • संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
  • हम गया नही, जिंदा है (स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी)

कथासंग्रह

  • दुरेघी (दोन दीर्घकथा)

काव्यसंग्रह

मर्तिक(१९६९)

संपादन

  • अबकडई (दिवाळी अंक)(अनियतकालिक चळवळीतील एक)

इतर

  • गीते: घुमला हृदयी नाद हा
  • गीते: धर धर धरा
  • गीते: माळते मी माळते
  • चंद्रकांत खोत : व्यक्ती आणि साहित्य (खोत यांच्या साहित्याचा आढावा घेणारे पुस्तक, लेखक डॉ.कृष्णा भवारी)

संदर्भ

लोकसत्ता दि. २३ जून २०१३

बाह्य दुवे

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ महाराष्ट्र टाइम्स - सात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार; (मराठी मजकूर)