केशव जगन्नाथ पुरोहित
Jump to navigation
Jump to search
केशव जगन्नाथ पुरोहित |
---|
केशव जगन्नाथ पुरोहित (१५ जून, इ.स. १९२३ [१] - हयात) हे मराठी लेखक आहेत. आपले लिखाण ते शांताराम या नावाने प्रसिद्ध करतात.[२]
प्रकाशित साहित्य[संपादन]
- अंधारवाट (१९७७)
- आठवणींचा पार
- उद्विग्न सरोवर (१९८२)
- काय गाववाले (१९८९)
- चंद्र माझा सखा (१९६९)
- चेटूक (१९९४)
- छळ आणि इतर गोष्टी (१९५८)
- जमिनीवरची माणसं(१९५९)
- ठेवणीतल्या चीजा
- धर्म (१९६२)
- मनमोर (१९४६)
- रेलॉं रेलॉं (१९९२)
- लाटा (१९६२)
- शांताराम कथा
- शिरवा (१९५९)
- संत्र्यांचा बाग (१९४२)
- संध्याराग (१९९०)
- सावळाच रंग तुझा (१९५०)
- हेल्गेलंडचे चांचे (इब्सेन च्या Vikings of Helgeland चा मराठी अनुवाद)
संपादन[संपादन]
- प्रातिनिधिक लघुनिबंध संग्रह
- मराठी कथा विसावे शतक (सहसंपादकः सुधा जोशी)
- मराठी विश्वकोश
गौरव[संपादन]
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अमरावती, १९८९
पुरस्कार[संपादन]
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ दुसऱ्या पिढीचे आत्मकथन. p. २१.
- ^ के. ज. पुरोहित. Loksatta (Marathi भाषेत). 19-11-2018 रोजी पाहिले.
विदर्भात जन्म आणि तिथेच शिक्षण घेतलेल्या केशव जगन्नाथ पुरोहितांवर वैदर्भीय ग्रामीण संस्कृतीचे संस्कार झाले. पुढे वाचनाने लेखनाकांक्षा निर्माण झाली आणि १९४१ साली ‘सह्य़ाद्री’ मासिकात ‘शांताराम’ या टोपणनावाने त्यांनी कवी अनिलांच्या ‘भग्नमूर्ती’ या खंडकाव्यावर टीकालेख लिहिला.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ http://loksatta.com/old/daily/20090108/raj02.htm
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |