रामचंद्र श्रीपाद जोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामचंद्र श्रीपाद जोग

रामचंद्र श्रीपाद जोग (१५ मे, १९०३ - २१ फेब्रुवारी, १९७७) हे मराठी लेखक होते. हे १९६०मध्ये ठाणे येथे भरलेल्या ४२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यांचे टोपणनाव निशिगंध आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • अभिनव काव्यप्रकाश
  • सौंदर्यशोध आणि आनंदबोध (१९४३)
  • अर्वाचीन मराठी काव्य (१९४६)
  • केशवसुत काव्यदर्शन (१९४७)