रामचंद्र श्रीपाद जोग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
रामचंद्र श्रीपाद जोग |
---|
रामचंद्र श्रीपाद जोग (१५ मे, १९०३ - २१ फेब्रुवारी, १९७७) हे मराठी लेखक होते. हे १९६०मध्ये ठाणे येथे भरलेल्या ४२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यांचे टोपणनाव निशिगंध आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
प्रकाशित साहित्य[संपादन]
- अभिनव काव्यप्रकाश
- सौंदर्यशोध आणि आनंदबोध (१९४३)
- अर्वाचीन मराठी काव्य (१९४६)
- केशवसुत काव्यदर्शन (१९४७)