नागनाथ संतराम इनामदार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
नागनाथ संतराम इनामदार (१९२३ - २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी १६ ऐतिहासिक कादंबर्या लिहिल्या आहेत.
प्रकाशित साहित्य[संपादन]
- इंद्रनील (कथा संग्रह)
- इनामदारी
- घातचक्र (कादंबरी)
- झुंज (कादंबरी)
- मंत्रावेगळा (कादंबरी)
- झेप (कादंबरी)
- राऊ (कादंबरी) (या कादंबरीचे ’राऊ स्वामी’ या नावाचे हिंदी भाषांतर ’भारतीय ज्ञानपीठा’ने प्रसिद्ध केले आहे.)
- राजेश्री (कादंबरी)
- वाळल्या फुलांत (आत्मचरित्र)
- शहेनशाह (कादंबरी)
- शिकस्त (कादंबरी)
गौरव[संपादन]
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अहमदनगर, १९९७
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |