"राजन खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
==इतर== |
==इतर== |
||
* '''राजन खान''' हे २००३ साली सावंतवाडी येथे भरलेल्या ५व्या(?) [[विद्रोही साहित्य संमेलन| विद्रोही साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते. |
|||
* २००८ साली [[मराठी साहित्य संमेलने|मराठी साहित्य संमेलनाच्या]] उमेदवारांपैकी एक (विरुद्ध: प्रा. हातकणंगलेकर) |
* २००८ साली [[मराठी साहित्य संमेलने|मराठी साहित्य संमेलनाच्या]] उमेदवारांपैकी एक (विरुद्ध: प्रा. हातकणंगलेकर) |
||
* '''राजन खान''' यांनी २००९ साली [[मी संमेलन]] नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते. |
* '''राजन खान''' यांनी २००९ साली [[मी संमेलन]] नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते. |
११:१४, २१ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
मराठीतले नावाजलेले कथा आणि कादंबरीकार.
त्यांनी ग्रामीण भागातील दलित आणि मुस्लिम समाजाचे (मुख्यतः स्त्रियांचे) प्रश्न, व स्वार्थी राजकारणी लोकांनी त्यांचा घेतलेला गैरफायदा ह्याचे विदारक पण अतिशय वास्तव चित्र कादंबऱ्यांद्वारे मांडले आहे.
प्रकाशित साहित्य
- सत् ना गत (कादंबरी)
- हिलाल (कादंबरी)
- जिनगानी (ललित)
- बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी
- एडनच्या बागेतील सर्प (कथा संग्रह)
- पिढी (वैचारीक)
- पांढऱ्या जगातला अंधार
- बाई जात (कथा संग्रह)
- ग्वाही आणि वेगळी नसलेली गोष्ट (एकत्र २ कादंबऱ्या)
- गूढ (कथा संग्रह)
- जिरायत (ललित)
- इह (माहितीपर)
- मीच मला माहिती नाही (कादंबरी)
- किंबहुना (ललित)
- सध्या सारं असं चालू आहे (कथा संग्रह)
- तत्रैव (कथा संग्रह)
- एक लेखक खर्च झाला (कथा संग्रह)
- अजब गजब जगणं वागणं (वैचारिक)
- एकूण माणसांचा प्रदेश (कथा संग्रह)
- बीजधारणा (कादंबरी)
- काळ (कादंबरी)
- गाठी गाठी जीव (कादंबरी)
- जन्मजंजाळ (कथा संग्रह)
- हयात आणि मजार (कादंबरी)
- यतीम (कादंबरी)
- जातवान आणि विनशन (कादंबरी)
- वळूबनातली कामधेनू (कादंबरी)
- चिमूटभर रुढीबाज आभाळ (कादंबरी)
पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पटकथा पुरस्कार (चित्रपटः धुडगूस, २००९)
इतर
- राजन खान हे २००३ साली सावंतवाडी येथे भरलेल्या ५व्या(?) विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- २००८ साली मराठी साहित्य संमेलनाच्या उमेदवारांपैकी एक (विरुद्ध: प्रा. हातकणंगलेकर)
- राजन खान यांनी २००९ साली मी संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |