"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''हरी नारायण आपटे''' ([[मार्च ८]] [[इ.स. १८६४|१८६४]] - [[मार्च ३]] [[इ.स. १९१९|१९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.
'''हरी नारायण आपटे''' ([[मार्च ८]] [[इ.स. १८६४|१८६४]] - [[मार्च ३]] [[इ.स. १९१९|१९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीकार होते.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. २५ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना.आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक.
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. १२सामाजिक आणि११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना.आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. ''धूर्तविलसत'', ''मारून मुटकून वैद्यबुवा'' व ''जबरीचा विवाह'' ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, ''जयध्वज'' (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), ''श्रुतकीर्तचरित'' (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व ''सुमतिविजय'' ([[शेक्सपियर|शेक्सपियरचे]] ’मेझर फॉर मेझर’) ही [[रूपांतरित नाटके]] आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबर्‍यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. ''बिचारा'' या टोपणनावाने ह.ना.आपट्यांनी २९मार्च १८८१च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.


{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
ओळ ११: ओळ ११:
! width="30%"| प्रकाशन
! width="30%"| प्रकाशन
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| स्फुट गोष्टी || || ||
|-
|-
| आजच || अपूर्ण सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९०४-१९०६
| आजच || अपूर्ण सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन|| १९०४-१९०६
|-
|-
| उष:काल||ऐतिहासिक कादंबरी|| || १८९५-१८९७
| उष:काल||ऐतिहासिक कादंबरी|| || १८९५-१८९७
|-
| घटकाभर करमणूक|| कथासंग्रह|| ||१९१७
|-
|-
| कर्मयोग|| अपूर्ण सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||१९१३-१९१७
| कर्मयोग|| अपूर्ण सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||१९१३-१९१७
ओळ २७: ओळ २७:
|-
|-
| गणपतराव ||अपूर्ण सामाजिक कादंबरी||आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन || १८८६-९२
| गणपतराव ||अपूर्ण सामाजिक कादंबरी||आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन || १८८६-९२
|-
|गीतांजली||टागोरांचे चरित्र व त्यांच्या गीतांजलीचा गद्य अनुवाद || || १९१७
|-
|-
| चंद्रगुप्त|| ऐतिहासिक कादंबरी || || १९०२-१९०५
| चंद्रगुप्त|| ऐतिहासिक कादंबरी || || १९०२-१९०५
ओळ ३३: ओळ ३५:
|-
|-
| जग हें असें आहे... || सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||१८९७-१८९९
| जग हें असें आहे... || सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन ||१८९७-१८९९
|-
| जबरीचा विवाह|| रूपांतरित प्रहसन|| || १९१०
|-
| जयध्वज || रूपांतरित नाटक || ||
|-
|-
| तारा||सामाजिक अनुवादित कादंबरी|| ||
| तारा||सामाजिक अनुवादित कादंबरी|| ||
|-
| धूर्त विलसत||रूपांतरित प्रहसन|| ||१९१०
|-
|-
| पण लक्षात कोण घेतो? || सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १८९०-१८९२
| पण लक्षात कोण घेतो? || सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १८९०-१८९२
ओळ ४१: ओळ ४९:
|-
|-
| भयंकर दिव्य || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९०१-१९०३
| भयंकर दिव्य || कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९०१-१९०३
|-
| भासकवीच्या नाटककथा || रूपांतरित कथा || || १९१७
|-
|-
| मधली स्थिति( आजकालच्या गोष्टी)|| सामाजिक कादंबरी ||आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन || १८८५-१८८८
| मधली स्थिति( आजकालच्या गोष्टी)|| सामाजिक कादंबरी ||आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन || १८८५-१८८८
ओळ ४७: ओळ ५७:
|-
|-
| मायेचा बाजार || सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९१०-१९१२
| मायेचा बाजार || सामाजिक कादंबरी || रम्यकथा प्रकाशन || १९१०-१९१२
|-
|मारून मुटकून वैद्यबुवा||रूपांतरित प्रहसन|| ||१९१०
|-
|-
| मी || सामाजिक कादंबरी|| रम्यकथा प्रकाशन || १८९३-१८९५
| मी || सामाजिक कादंबरी|| रम्यकथा प्रकाशन || १८९३-१८९५
ओळ ५७: ओळ ६९:
|-
|-
| वज्राघात || ऐतिहासिक कादंबरी|| ||१९१३-१९१५
| वज्राघात || ऐतिहासिक कादंबरी|| ||१९१३-१९१५
|-
| विदग्धवाङ्‌मय ||व्याख्यानपुस्तिका|| || १९११
|-
|-
| शिष्यजनविलाप|| श्लोकमय विलापिका||साप्ताहिक केसरी ||मार्च १८८२
| शिष्यजनविलाप|| श्लोकमय विलापिका||साप्ताहिक केसरी ||मार्च १८८२
|-
| श्रुतकीर्तिचरित|| रूपांतरित नाटक || ||
|-
| संत सखू||नाटक|| || १९११
|-
| सती पिंगळा|| नाटक|| || १९२१
|-
| सुमतिविजय ||रूपांतरित नाटक || ||
|-
|-
| सूर्यग्रहण|| अपूर्ण ऐतिहासिक कादंबरी|| ||१९०८-१९०९
| सूर्यग्रहण|| अपूर्ण ऐतिहासिक कादंबरी|| ||१९०८-१९०९
ओळ ६४: ओळ ८६:
| सूर्योदय || ऐतिहासिक कादंबरी || || १९०५-१९०६
| सूर्योदय || ऐतिहासिक कादंबरी || || १९०५-१९०६
|-
|-
| स्फुट गोष्टी -भाग ते ४ ||कथासंग्रह|| || १९१७
|-
| हरीभाऊंचीं पत्रें <ref>हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे</ref> || पत्रसंग्रह || ऐक्यसंपादन मंडळ ||
| हरीभाऊंचीं पत्रें <ref>हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे</ref> || पत्रसंग्रह || ऐक्यसंपादन मंडळ ||


ओळ ७२: ओळ ९६:
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}


* हरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र(१९२२) : लेखक बा.मा.आंबेकर
* हरिभाऊ,काळ आणिकर्तृत्व(१९७२) : लेखक वि.बा.आंबेकर
* हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्‍मयविवेचन(१९३१): लेखिका वेणूताई पानसे
* ह.नाआपटे निवडक वाङ्‌मय : साहित्य अकादमी प्रकाशन(१९८९) : संपादक विद्याधर पुंडलिक
* आलोचना मासिकाचा हरि नारायण आपटे विशेषांक (१९६३)





००:१६, ९ मार्च २०१२ ची आवृत्ती

हरी नारायण आपटे (मार्च ८ १८६४ - मार्च ३ १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.

प्रकाशित साहित्य

आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२सामाजिक आणि११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना.आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवाजबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), श्रुतकीर्तचरित (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबर्‍यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना.आपट्यांनी २९मार्च १८८१च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आजच अपूर्ण सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९०४-१९०६
उष:काल ऐतिहासिक कादंबरी १८९५-१८९७
घटकाभर करमणूक कथासंग्रह १९१७
कर्मयोग अपूर्ण सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९१३-१९१७
कालकूट अपूर्ण ऐतिहासिक कादंबरी १९०९-१९११
केवळ स्वराज्यासाठी ऐतिहासिक कादंबरी १८९८-१८९९
गड आला पण सिंह गेला ऐतिहासिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९०३-१९०४
गणपतराव अपूर्ण सामाजिक कादंबरी आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन १८८६-९२
गीतांजली टागोरांचे चरित्र व त्यांच्या गीतांजलीचा गद्य अनुवाद १९१७
चंद्रगुप्त ऐतिहासिक कादंबरी १९०२-१९०५
चाणाक्षपणाचा कळस सामाजिक कादंबरी आधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशन १८८६-१८९२
जग हें असें आहे... सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९७-१८९९
जबरीचा विवाह रूपांतरित प्रहसन १९१०
जयध्वज रूपांतरित नाटक
तारा सामाजिक अनुवादित कादंबरी
धूर्त विलसत रूपांतरित प्रहसन १९१०
पण लक्षात कोण घेतो? सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९०-१८९२
पांडुरंग हरी सामाजिक अनुवादित कादंबरी
भयंकर दिव्य कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९०१-१९०३
भासकवीच्या नाटककथा रूपांतरित कथा १९१७
मधली स्थिति( आजकालच्या गोष्टी) सामाजिक कादंबरी आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन १८८५-१८८८
माध्यान्ह सामाजिक कादंबरी १९०६-१९०८
मायेचा बाजार सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९१०-१९१२
मारून मुटकून वैद्यबुवा रूपांतरित प्रहसन १९१०
मी सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९३-१८९५
म्हैसूरचा वाघ अपूर्ण अनुवादात्मक ऐतिहासिक कादंबरी १८९०-१८९१
यशवंतराव खरे सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १८९२-१८९५
रूपनगरची राजकन्या ऐतिहासिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन १९००-१९०२
वज्राघात ऐतिहासिक कादंबरी १९१३-१९१५
विदग्धवाङ्‌मय व्याख्यानपुस्तिका १९११
शिष्यजनविलाप श्लोकमय विलापिका साप्ताहिक केसरी मार्च १८८२
श्रुतकीर्तिचरित रूपांतरित नाटक
संत सखू नाटक १९११
सती पिंगळा नाटक १९२१
सुमतिविजय रूपांतरित नाटक
सूर्यग्रहण अपूर्ण ऐतिहासिक कादंबरी १९०८-१९०९
सूर्योदय ऐतिहासिक कादंबरी १९०५-१९०६
स्फुट गोष्टी -भाग १ ते ४ कथासंग्रह १९१७
हरीभाऊंचीं पत्रें [१] पत्रसंग्रह ऐक्यसंपादन मंडळ

संदर्भ

  1. ^ हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे
  • हरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र(१९२२) : लेखक बा.मा.आंबेकर
  • हरिभाऊ,काळ आणिकर्तृत्व(१९७२) : लेखक वि.बा.आंबेकर
  • हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्‍मयविवेचन(१९३१): लेखिका वेणूताई पानसे
  • ह.नाआपटे निवडक वाङ्‌मय : साहित्य अकादमी प्रकाशन(१९८९) : संपादक विद्याधर पुंडलिक
  • आलोचना मासिकाचा हरि नारायण आपटे विशेषांक (१९६३)