"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
{{हिंदू धर्मग्रंथ}}


'''महाभारत''' हा भारतात लिहिला गेलेला एक [[प्राचीन]] [[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] यानी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4&action=edit]
'''महाभारत''' हा एक प्राचीन संस्कृत काव्य[[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] यानी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.
. या ग्रंथाचे जुने नाव <big>जय</big><big> </big> असे होते.


या ग्रंथाचे आधीचे नाव <big>जय</big><big> </big> असे होते.
महाभारत हा ग्रंथ[[भारत|भारताच्या]] धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.

महाभारत हा ग्रंथ [[भारत|भारताच्या]] धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.


महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ [[ग्रीक]] महाकाव्ये [[इलियड]] व [[ओडिसी]] यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ [[ग्रीक]] महाकाव्ये [[इलियड]] व [[ओडिसी]] यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.


== इतिहासाचा मागोवा ==
== इतिहासाचा मागोवा ==
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरु केलेली कालगणना. तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.पू.२२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.<br />'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय कुरूप्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे. एतिहासिक राजापर्यंत पोहोचणारी परंपरागत घराण्यांच्या नावांची संख्या मोजल्यास असे दिसते की, जर अशी लढाई खरोखरच झाली असेल तर ती फक्त इ.स्.पू. ८५० च्या सुमारासच झाली असणे शक्य आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता (मराठी भाषांतर)|last=कोसंबी|first=डी. डी.|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२००६|isbn=81-89724-05-3|location=पुणे|pages=११९}}</ref>
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.<br />'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय कुरुप्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे. ऐतिहासिक राजांपर्यंत पोहोचणारी परंपरागत घराण्यांच्या नावांची संख्या मोजल्यास असे दिसते की, जर अशी लढाई खरोखरच झाली असेल तर ती फक्त इ..पू. ८५० च्या सुमारासच झाली असणे शक्य आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता (मराठी भाषांतर)|last=कोसंबी|first=डी. डी.|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२००६|isbn=81-89724-05-3|location=पुणे|pages=११९}}</ref>


== कथासार ==
== कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्ष]]ाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताने कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते.
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्ष]]ाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताने कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.
या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.


महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी व वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वतीनदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जेेथे साांगितली गेली , तेथली जमीन नाांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरु कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय.
महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी व वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जेेथे साांगितली गेली, तेथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरु कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय.


महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर , की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनु तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. .तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मताच नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या सातव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे नाव देवव्रत होते
महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या सातव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते


शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दाशराज कोळ्याकडे गेेला. दाशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनु तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनुचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनु मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला.त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. अंबाने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला परत शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही.अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले.
शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दाशराज कोळ्याकडे गेेला. दाशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला.त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. मात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले.


इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला.पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती.तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृृतराष्ट्र मुलगा झाला, अंबालिकेला पंडुररंगी पंडुराज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला.
इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृृतराष्ट्र मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी पंडुराज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला.


पुढे धृृृृतराष्ट्राचा गंधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पंडुचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला.
पुढे धृृृृतराष्ट्राचा गंधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पंडूचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला.


पंडुराजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पंडूस शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता. तोच कर्ण होय. पंडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठीर, वायुपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले.
पंडुराजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पंडूस शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता. तोच कर्ण होय. पंडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले.


पुढे वनात असतानाच पंडूला माद्रीशी संग करण्याची इच्छा होऊन त्यामुळे तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली.
पुढे वनात असतानाच पंडूला माद्रीशी संग करण्याची इच्छा होऊन त्यामुळे तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली.
ओळ २८४: ओळ २८४:
महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-<br />
महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-<br />
* अपरिचित महाभारत (वासंती देशपांडे - मधुश्री प्रकाशन, पुणे)
* अपरिचित महाभारत (वासंती देशपांडे - मधुश्री प्रकाशन, पुणे)
*अधिकार : कौरव पांडव कथा पर आधारित उपन्यास (हिंदी, राजकुमार भ्रमर).
* अधिकार : कौरव पांडव कथा पर आधारित उपन्यास (हिंदी, राजकुमार भ्रमर).
* आर्याभारत (मराठी काव्य, कवी मोरोपंत) : या काव्यात १७१७० आर्यां आहेत.
* ऊरुभंग (संस्कृत नाटक - कवी भास)
* ऊरुभंग (संस्कृत नाटक - कवी भास)
* एपिक इंडिया ([[चिं.वि. वैद्य]] - १९०७)
* एपिक इंडिया ([[चिं.वि. वैद्य]] - १९०७)
ओळ ३०४: ओळ ३०५:
* दूतघटोत्कच (संस्कृत नाटक -कवी भास)
* दूतघटोत्कच (संस्कृत नाटक -कवी भास)
* धर्मयुद्ध-कर्ण (रवींद्रनाथ टागोर)-मराठी भाषांतर
* धर्मयुद्ध-कर्ण (रवींद्रनाथ टागोर)-मराठी भाषांतर
* नलदमयंती स्वयंवराख्यान (मराठी काव्य, कवी रघुनाथ पंडित)
* पांचजन्य ([[रामचंद्र सडेकर]])
* पांचजन्य ([[रामचंद्र सडेकर]])
* पांचाली (हिंदी कादंबरी, बच्चन सिंह)
* पांचाली (हिंदी कादंबरी, बच्चन सिंह)

२२:२८, २५ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

कुरुक्षेत्र काळाचे एक प्राचीन चित्रण
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यानी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.

या ग्रंथाचे आधीचे नाव जय असे होते.

महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.

महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियडओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.

इतिहासाचा मागोवा

महाभारत हा मूळच्या जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. तसेच भारतीय कालगणनेचा स्त्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हापासूनच्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार महाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.
'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महाकाव्याचा विषय कुरुप्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे. ऐतिहासिक राजांपर्यंत पोहोचणारी परंपरागत घराण्यांच्या नावांची संख्या मोजल्यास असे दिसते की, जर अशी लढाई खरोखरच झाली असेल तर ती फक्त इ.स.पू. ८५० च्या सुमारासच झाली असणे शक्य आहे. [१]

कथासार

महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताने कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.

महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी व वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जेेथे साांगितली गेली, तेथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरु कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय.

महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सहा वेळा झाल्यावर सातव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या सातव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते

शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दाशराज कोळ्याकडे गेेला. दाशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला.त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. मात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले.

इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृृतराष्ट्र मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी पंडुराज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला.

पुढे धृृृृतराष्ट्राचा गंधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पंडूचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला.

पंडुराजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पंडूस शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता. तोच कर्ण होय. पंडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले.

पुढे वनात असतानाच पंडूला माद्रीशी संग करण्याची इच्छा होऊन त्यामुळे तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली.

पाच पांडवांसह कुंती हस्तिनापुरास परत आली.

महाभारतातील पांडवांचा वनवास

कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. यादरम्यान पांडव भारतभर फिरले. भीमाला हिडिंबा, अर्जुनाला चित्रांगदा, नकुलला करेनुमती अशा पत्नी मिळाल्या. याशिवाय वनवासात अनेक रसप्रद प्रसंग घडले.

उपकथा / अंतर्भूत ग्रंथ

नळदमयंतीची कथा महाभारताच्या अरण्यकपर्वात येते.

महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे:

  • भगवद्गीता (भीष्मपर्व): हिंदू धर्म व तत्त्वज्ञानशाखांत मुख्य समजली जाणारी श्रीमद्भगवद्गीता, ही हिंदूंच्या वैदिक, आध्यात्मिक व यौगिक तत्त्वज्ञान आणि तंत्रशास्त्र या गोष्टींचा संगम आहे. गीतेत भक्ती, ज्ञान, ध्यान व कर्म या चारही योगमार्गांचा उपदेश कृष्णाने अर्जुनास केला आहे.
  • दमयंती (अरण्यपर्व): नळदमयंतीची कथा ही महाभारताच्या प्रसिद्ध उपकथांमध्ये एक आहे. स्वयंवरात इंद्र, वरुण यांना डावलून दमयंती नळास वरते.
  • कृष्णावतार: कृष्णाची संपूर्ण कथा "कृष्णावतार" पुराणात येते. ही कथा महाभारतातील महत्त्वाचे पात्र असलेल्या कृष्णाच्या लीलांचे वर्णन करते.
  • विष्णु सहस्रनाम (अनुशासनपर्व): विष्णु सहस्रनाम विष्णुच्या १,००० नावांचे स्तोत्र आहे. हे महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या १४९ व्या अध्यायात येते. युद्धानंतर मरणोन्मुखी भीष्मास युधिष्ठिर अनेक धर्मप्रश्न विचारतो तसेच पुण्यसंपादनाचा मार्गही विचारतो. भीष्म उत्तर म्हणून विष्णु सहस्रनाम सांगतात.
  • रामायणाची कथा महाभारताच्या अरण्यपर्वात संक्षिप्तपणे येते.

तत्त्वज्ञान

भीष्मोपदेश(व्यासकीय अनुशासन पर्व)

महाभारतातील तत्त्वोपदेश मुख्यत्वे चार ठिकाणी आला आहे.

  1. विदुरनीती
  2. सनत्सुजातीय
  3. भगवद्गीता
  4. अनुगीता

या खेरीज काही तत्त्वचिंतक भीष्मोपदेशविदुरोपदेश यांनाही महाभारतातील तत्त्वचिंतनांत स्थान देतात.

महाभारताची पर्वे

पर्व क्र. पर्वाचे नाव उप-पर्व संक्षिप्त ओळख
आदि पर्व १-१९ ओळख, राजपुत्रांचा जन्म व शिक्षण
सभा पर्व २०-२८ राजसभा, द्यूतक्रीडा व पांडव वनवासाला जातात.
अरण्य पर्व २९-४४ पांडवांचा बारा वर्षांचा वनवास
विराट पर्व ४५-४८ अज्ञातवासाचे विराट नगरीतील वनवासाचे शेवटचे एक वर्ष
उद्योग पर्व ४९-५९ युद्धाची तयारी
भीष्म पर्व ६०-६४ महायुद्धाचा पहिला भाग म्हणजेच भीष्म कौरवांचे सेनापती असतानाचे पहिले दहा दिवस
द्रोण पर्व ६५-७२ युद्धाचा पुढील भाग जेव्हा द्रोण हे कौरवांचे सेनापती होते
कर्ण पर्व ७३ कर्ण कौरवांचा सेनापती असतानाचे युद्धाचे वर्णन
शल्य पर्व ७४-७७ युद्धाचा शेवटचा भाग जेव्हा शल्य कौरवांचा सेनापती होते
१० सौप्‍तिक पर्व ७८-८० अश्वत्थामाने रात्रीच्या अंधारात झोपलेल्या (सौप्‍तिक) पांडवपुत्रांवर पांडव समजून केलेले आक्रमण
११ स्त्री पर्व ८१-८५ गांधारी व इतर स्त्रियांनी मृतांसाठी केलेला शोक
१२ शांति पर्व ८६-८८ युधिष्ठिराचा राज्याभिषेक व भीष्मांचा युधिष्ठिराला उपदेश
१३ अनुशासन पर्व ८९-९० भीष्मांचा युधिष्ठिराला अखेरचा उपदेश
१४ अश्वमेध पर्व ९१-९२ युधिष्ठिराने केलेला अश्वमेध यज्ञ
१५ आश्रमवास पर्व ९३-९५ धृतराष्ट्र, गांधारी, विदुर व कुंती यांचे वनाकडे प्रस्थान व वणव्यात मृत्यू
१६ मुसळ पर्व ९६ मुसळाचा शस्त्राप्रमाणे वापर करून यादवांचे झालेले गृहयुद्ध (यादवी)
१७ महाप्रस्थान पर्व ९७ पांडवांच्या स्वर्गारोहणाचा सुरुवातीचा भाग
१८ स्वर्गारोहण पर्व ९८ युधिष्ठिराचा सदेह स्वर्गात प्रवेश
खिला हरिवंश पर्व ९९-१०० श्रीकृष्णाचे चरित्र

महाभारतामधील व्यक्तिरेखा व स्थाने

मेनका, विश्वामित्र ऋषि दुष्यंत, शकुंतला, भरत शंतनू ,गंगा, मत्स्यगंधा/सत्यवती - देवव्रत/भीष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य भगवान व्यास, पाराशर, पराशर अंबा, अंबिका, अंबालिका पंडू, कुंती, माद्री - युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. पांडव, (यम, वायू, इंद्र अश्विनीकुमार) धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, दुःशासन, दुःशीला, दुर्धर, दुर्जय. युयुत्सु विकर्ण. कौरव, शकुनी कृपाचार्य, विदुर द्रोणाचार्य, कृपी - अश्वत्थामा द्रुपद - द्रौपदी, शिखंडी, धृष्टद्युम्न, धृष्टकेतु विराट - उत्तर, कीचक सुभद्रा - अभिमन्यु उत्तरा - परीक्षित - जनमेजय हिडिंब, बकासुर हिडिंबा - घटोत्कच उलूपी

एकलव्य, कर्ण संजय, सुदामा, सात्यकी

चंद्रवंश ययाती देवयानी शर्मिष्ठा - पुरू यदु यादव शुक्राचार्य कच बृहस्पती उग्रसेन - कंस वसुदेव रोहिणी देवकी -बलराम कृष्ण नंद यशोदा पूतना कालिया नाग राधा रुक्मिणी सत्यभामा जांबवंती भीष्मक रुक्मी सांब प्रद्युम्न अनिरुद्ध जांबवंत

बृहन्नडा सैरंध्री दारूक देवदत्त गांडीव

वसिष्ठ ऋषि अरुंधती धौम्य ऋषि भारद्वाज ऋषि अष्टावक्र दुर्वास ऋषि हनुमान

जरासंध शिशुपाल जयद्रथ कालयवन

हस्तिनापुर ऋषिकेश इंद्रप्रस्थ गांधार मगध वृंदावन मथुरा द्वारिका द्वारका


कुरु वंशवृक्ष

 
 
 
 
 
 
 
 
 
 
कुरु
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
गंगा
 
 
 
 
 
शंतनु
 
 
 
 
 
 
 
सत्यवती
 
 
पराशर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
भीष्म
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
व्यास
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
{{{ साचा:चित्रांगदा विचित्रवीर्य}}}
 
 
 
 
 
 
 
अंबिका
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
विचित्रवीर्य
 
 
 
अंबालिका
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
धृतराष्ट्र
 
गांधारी
 
शकुनी
 
 
कुंती
 
पंडु राजा
 
 
माद्री
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कर्ण
 
युधिष्ठिर
 
भीम
 
अर्जुन
 
नकुल
 
सहदेव
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दुर्योधन
 
दु:शीला
 
दु:शासन
 
(९८ इतर पुत्र)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संकेत सूची:

  • पुत्र: निळा रंग
  • पत्‍नी: लाल रंग
  • पांडव: हिरवा पट्टा
  • कौरव: गुलाबी पट्टा

टीपा

  • : कुरु साम्राज्यापूर्वी कुरुचे शंतनू आदी पूर्वज होते.
  • : विचित्रवीर्याच्या मरणानंतर व्यासांद्वारे धृतराष्ट्र व पांडुराज जन्मला.
  • : कुंतीस कर्ण हा पुत्र सूर्याच्या वराने विवाहापूर्वी जन्मला.
  • : पांडव पंडूचे सख्खे पुत्र नव्हेत. ते खालील देवतांचे धर्मपुत्र होत.:
  • : दुर्योधन व दुशीला ,दुशासन हे गंधारीचेे पुत्र आहे व इतर 98 पुत्र इतर 10 राण्याची आहे.

यार्दीकृत संशोधन

पुणे शहरातल्या प्रसिद्ध "भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर"ने काही वर्षांपूर्वी काही विद्वानांच्या खूप संशोधनानंतर महाभारताची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यावेळी, एम. आर. यार्दी यांचा महाभारतासंबंधी एक इंग्रजी ग्रंथही त्या संस्थेने प्रकाशित केला. (रामायण आणि गीता ह्यांविषयीसुद्धा यार्दींनी ग्रंथ लिहिले आहेत.). यार्दींच्या महाभारतासंबंधी संशोधनातले काही ठळक मुद्दे असे :

सुमारे ३,००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात जे एक मोठे युद्ध घडले त्याचे त्या युद्धानंतर लवकरच व्यासऋषींनी "जय" नावाच्या ग्रंथात त्याचे वर्णन केले. व्यासांच्या पश्चात सुमारे ५० वर्षांनंतर वैशंपायनऋषींनी "जय"मधले त्या युद्धाचे वर्णन स्वतःची भर घालून "भारत" नावाच्या एका ग्रंथात सादर केले. सुमारे ५०० वर्षांनंतर सुत आणि सौति ह्या पिता-पुत्रांनी "भारता"त भर घालून "महाभारत" तयार केले. त्यानंतर सुमारे २५० वर्षांनी कोणी "हरिवंश"काराने आणि मग १०० वर्षांनी कोणी "पर्वसंग्रह"काराने महाभारतात आणखी भरी घातल्या.

महाभारतकालीन भारत

"पर्वसंग्रह"कारर्निर्मित महाभारतात ८१,६७० श्लोक आहेत. त्यांपैकी मूळच्या "जय"मधले श्लोक सुमारे ८,८००; वैशंपायनऋषींनी भर घातलेले सुमारे १२,३६२; सुत आणि सौति पिता-पुत्रांनी प्रत्येकी भर घातलेले १७,२८४ आणि २६,७२८; "हरिवंश"काराने समाविष्ट केलेले ९,०५३; "पर्वसंग्रह"काराने समाविष्ट केलेले १,३६९; आणि "हरिवंश"कारानेच श्रीकृष्णचरित्र कथन करण्याकरता स्वतंत्रपणे घातलेले "हरिवंशा"चे ६,०७४ श्लोक.

महाभारतात गीतेचा अंतर्भाव प्रथम सौतींनी केला. "जय"मधे पहिल्यांदा वर्णिलेले युद्ध घडले त्या काळी लोक श्रीकृष्ण देवाचा अवतार न मानता अर्जुन-भीष्मादींप्रमाणेच एक व्यक्ती मानत असत. श्रीकृष्णही स्वतःला देवाचा अवतार न मानता इतरांप्रमाणे शिव ह्या तत्कालीन दैवताची पूजा करत असत. सौति जन्मले त्या आधीच्या थोड्याशा काळात श्रीकृष्ण हे विष्णूचा काहीसा अवतार असल्याची कल्पना प्रचारात आली होती. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या बाललीला आणि गोपींबरोबरची रासक्रीडा इत्यादी कथा "हरिवंश"काराने "हरिवंशा"त प्रथम अंतर्भूत केल्या. (राधेचा उल्लेख महाभारतात किंवा महाभारताला जोडलेल्या "हरिवंशा"तही नाही; तिचा उल्लेख लोककथांमधे पहिल्यांदा सुमारे इसवी सन ९०० च्या सुमाराला झाला.)

वेदान्त व सांख्य तत्त्वज्ञान, आणि योग व भक्तिसाधने ह्यांचा समन्वय घालून श्रीमद्‌भगवद्‍गीता रचणाऱ्या सौतींची बौद्धिक झेप निःसंशय असामान्य होती.

महाभारताची चिकित्सक आवृत्ती

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने ५० वर्षे खपून महाभारताची १९ खंडांची चिकित्सक आवृत्ती १९६६ साली काढली. तत्पूर्वी चिं.वि. वैद्य यांनी १९१७ साली मराठी महाभारताचे १८ खंड आणि उपसंहाराचा १९वा खंड लिहून प्रकाशित केले होते.

महाभारतातील पृथ्वीचे भौगोलिक संदर्भ:- महाभारतात भारताव्यतिरिक्त जगातील अन्य भौगोलिक स्थानांचे संदर्भ पण येतात. उदा० चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तमधिल नील नदी, लाल समुद्र तसेच याशिवाय महाभारतातील भीष्म पर्वातील जंबुखंड-विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले गेले आहे. ते असे:-

सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन | परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः || यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः | एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले || द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशे च शशो महान्

अर्थ:- ’हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.’ आता याप्रमाणे कागदावर रेखाटन केल्यास आपल्या पृथ्वीचे जे मानचित्र बनते, ते आपल्या पृथ्वीच्या वास्तव चित्राशी तंतोतंत जुळते.

महाभारताचा कालनिर्णय

महाभारतात ज्याची प्रमुख भूमिका आहे, त्या श्रीकृष्णाचा जन्म २१/२२ जून इ.स.पू ३०६१ रोजी झाला होता, असे एक अभ्यास सांगतो.

महाभारतावर आधारित संस्कृत-मराठी पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये वगैरे

महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-

  • अपरिचित महाभारत (वासंती देशपांडे - मधुश्री प्रकाशन, पुणे)
  • अधिकार : कौरव पांडव कथा पर आधारित उपन्यास (हिंदी, राजकुमार भ्रमर).
  • आर्याभारत (मराठी काव्य, कवी मोरोपंत) : या काव्यात १७१७० आर्यां आहेत.
  • ऊरुभंग (संस्कृत नाटक - कवी भास)
  • एपिक इंडिया (चिं.वि. वैद्य - १९०७)
  • कथारूप महाभारत (मंगेश पाडगावकर -दोन खंड, अनुवादित, मूळ लेखिका - कमला सुब्रह्नण्यम)
  • कपटनीती (दाजी पणशीकर)
  • कर्ण खरा कोण होता? (दाजी पणशीकर)
  • कर्णभार (संस्कृत नाटक -कवी भास)
  • कर्णायन (गो.नी. दांडेकर)
  • कलीचा उदय (मूळ इंग्रजी The Rise of Kali लेखक आनंद नीलकंठन; मराठी अनुवादक मानसी दांडेकर)
  • संगीत कीचकवध (नाटक - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर)
  • कृष्णावतार - पाँच पाण्डव (हिंदी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी)
  • कुमार व्यास महाभारत (मूळ कुमार व्यास रचित कन्‍नड महाकाव्य, मराठी गद्य भाषांतर - प्रा. जी.सी. कुलकर्णी)
  • कौंतेय (वि.वा. शिरवाडकर)
  • गीत महाभारत (शशिकांत पानट)
  • जय नावाचा इतिहास (लेखसंग्रह) (आनंद साधले)
  • जय महाभारत - सचित्र रसास्वाद : (तीन पुस्तके, मूळ इंग्रजी, लेखक देवदत्त पटनायक; मराठी अनुवादक अभय सदावर्ते)
  • दि सन्स ऑफ दि पांडवाज (इंग्रजी, अनंत पै)
  • दुर्योधन (काका विधाते)
  • दूतघटोत्कच (संस्कृत नाटक -कवी भास)
  • धर्मयुद्ध-कर्ण (रवींद्रनाथ टागोर)-मराठी भाषांतर
  • नलदमयंती स्वयंवराख्यान (मराठी काव्य, कवी रघुनाथ पंडित)
  • पांचजन्य (रामचंद्र सडेकर)
  • पांचाली (हिंदी कादंबरी, बच्चन सिंह)
  • पांचाली (हिंदी कादंबरी - प्रतिभा राय) या कादंबरीला ज्ञानपीठ मूर्ति देवी पुरस्कार मिळाला आहे.
  • पांचालीचे महाभारत मयसभा (मूळ इंग्रजी लेखिका : चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी) मराठी अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर
  • मध्यमव्यायोग (संस्कृत नाटक -कवी भास)
  • मराठी भाषांतरासह महाभारत (काशीनाथ वामन लेले वाईकर). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
  • महाभारत (ज.स. करंदीकर)
  • महाभारत (माधव कानिटकर)
  • महाभारत आणि मराठी कादंबरी (रवींद्र शोभणे)
  • महाभारत एक सूडाचा प्रवास (दाजी पणशीकर)
  • महाभारत कथा आणि व्यथा : भाग १ ते ४ (वि.कृ. श्रोत्रिय)
  • महाभारत कथाभाग आणि शिकवण (ज.स. करंदीकर,१९५८)
  • महाभारत द्रोणपर्व (दामोदर केशव ओक). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
  • महाभारत द्रोणपर्व (नरहरि मोरेश्वर). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
  • महाभारत युद्ध : कालनिर्णय समस्या (श्रीराम साठे)
  • महाभारत के नारी पात्र (हिंदी, खंड १ ते ६ - सुशील कुमार)
  • महाभारत पद्यानुवाद (कवी मुक्तेश्वर)
  • महाभारत : भेदिले सूर्यमंडल (कादंबरी, पंढरीनाथ रेडकर, २०१५)
  • महाभारत : व्यक्ती आणि संकल्पना (डाॅ. लिली जोशी, २०१९)
  • महाभारताचा उपसंहार (चिं.वि. वैद्य - १९१८)
  • महाभारताचा कालनिर्णय (प्रफुल्ल वामन मेंडकी, २०१७)
  • महाभारताचा कालनिर्णय : भाग १, २. (प्रभाकर फडणीस)
  • महाभारताच्या १८खंडांपैकी तीन खंड - सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (चिं.वि. वैद्य; १९३३-३५)
  • महाभारताच्या महारण्यात (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखिका - प्रतिभा बसु ; मराठी अनुवादक - पद्माकर दराडे)
  • महाभारतातील काही प्रसंग : विवेचन व रसग्रहण (खंड १, २. लेखक अरुण/वासंती जातेगावकर)
  • महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म (डॉ. सुनेत्रा देशपांडे)
  • महाभारतावरील चातुर्य वचने - (कृ.न. बापटशास्त्री)
  • महारथी कर्ण (बाळशास्त्री हरदास)
  • माता द्रौपदी (मराठी नाटक, विद्याधर पुंडलिक)
  • मी अश्वत्थामा चिरंजीव : (कादंबरी, अशोक समेळ)
  • मृत्युंजय (शिवाजी सावंत - १९६७)
  • ययाति (वि.स. खांडेकर)
  • यक्षप्रश्न (डॉ. शांता नाईक)
  • युगान्त (इरावती कर्वे)
  • राधेय (रणजित देसाई)
  • राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान (डॉ. अपर्णा जोशी)
  • रुक्मिणी स्वयंवर (संस्कृत, कवी नरेंद्र)
  • व्यथापर्व (डाॅ राजेंद्र माने)
  • व्यासपर्व (दुर्गा भागवत)
  • शोकपर्व (प्रमोद काळे) : या पुस्तकात लेखकाने गांधारी आणि द्रौपदी यांचे समकालीन दृष्टिकोनातून केलेले चित्रण आहे.
  • श्रीकृष्ण चरित्र (चारुशीला धर)
  • श्रीकृष्ण चरित्र (चिं.वि. वैद्य -१९१६)
  • संपूर्ण महाभारत (विश्वास भिडे)
  • सर्वश्रेष्ठ घनुर्धर (सुनील देसाई)
  • सूर्यसाक्षी महाभारत (माणिक आढाव)
  • संगीत सौभद्र (नाटक - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर)
  • स्वयंभू (डॉ. प.वि.वर्तक)
  • ह्यांना विसरू नका (लेखिका - अनुराधा निवसरकर)
महाभारताचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. महाभारतावर आधारलेलेही अनेक ग्रंथ आहेत. त्यांतले काही हे
  • द महाभारत सिक्रेट (इंग्रजी काल्पनिक कादंबरी. लेखक - ख्रिस्तोफर डॉयल)

महाभारतातील प्रसंगांवर हिंदी-संस्कृत काव्ये

  • किरातार्जुनीयम् (कवी भारवि-रचित महाकाव्य)
  • शिशुपालवध (महाकवि माघरचित संस्कृत काव्य) : या काव्यात २० सर्ग असून काव्यात १८०० अलंकारिक छंद वापरले आहेत. या काव्याचा समावेश संस्कृतमधील पाच महाकाव्यांत होतो. [इतर चार महाकाव्ये - कुमारसंभव (कालिदास), किरातार्जुनीय (भारवी), नैषधचरित (श्रीहर्ष) आणि रघुवंश (कालिदास)].

महाभारतातील प्रसंगांवर आधारित चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणी कार्यक्रम

  • कीचकवध (मराठी नाटक)
  • महाभारत (हिंदीतील दूरचित्रवाणी मालिका, १९८८, निर्माते - बी.आर. चोपरा))
  • महाभारत (हिंदीतील दूरचित्रवाणी मालिका, १९८८, निर्माते - सिद्धार्थकुमार तिवारी आणि कुटुंबीय)
  • महाभारत (दोन भागांतील आगामी हिंदी चित्रपट. द्रौपदीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण).
  • महारथी कर्ण (हिंदी चित्रपट, १९४४, दिग्दर्शक - भालजी पेंढारकर)


भाष्य आणि समीक्षा

एकश्लोकी महाभारत

आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं
द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् ।
लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्‌
पश्चाद्‌ भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥

हे सुद्धा पहा


ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  1. ^ कोसंबी, डी. डी. (२००६). प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता (मराठी भाषांतर). पुणे: डायमंड पब्लिकेशन्स. pp. ११९. ISBN 81-89724-05-3.