बभ्रुवाहन
Appearance

बभ्रुवाहन हा महाभारतात अर्जुन आणि त्याची पत्नी चित्रांगदा यांचा मुलगा होता. मणिपूरचा राजा असलेल्या बभ्रुवाहनाने कुरुक्षेत्राच्या लढाईत भाग घेतला नाही.
युद्धानंतरच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी अर्जुन आणि बभ्रुवाहन यांच्यात युद्ध झाले. त्यात बभ्रुवाहनाने आपले वडील अर्जुन यांना मारले परंतु लढाईनंतर त्याने अर्जुनाला परत जीवित केले.
बभ्रुवाहन आपली पत्नी किमवेकाशी एकपत्नीव्रती होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |