"भुदरगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
भूदरगड कडे पुनर्निर्देशित
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भुदरगड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
#पुनर्निर्देशन [[भूदरगड]]

{{किल्ला
|नाव= भुदरगड
|चित्र =
|चित्रशीर्षक =
|चित्ररुंदी = 200px
|उंची= ३,२१२ फूट
|प्रकार= गिरिदुर्ग
|श्रेणी= सोपी
|ठिकाण=[[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
|डोंगररांग= -
|अवस्था= -
|गाव= पेठ शिवापूर
}}

[[कोल्हापूर]]पासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.

आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली आहे.
इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.

==इतिहास==
[[इ.स. १६६७]] मधे [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु [[मोगलशाही|मोगलांनी]] हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात [[परशुरामभाऊ पटवर्धन|परशुरामभाऊ पटवर्धनांनी]] किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.

[[इ.स. १८४४]] मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात [[सामानगड]] व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. [[ऑक्टोबर १३]] [[इ.स. १८४४|१८४४]] रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला.

असे बंडाचे प्रयत्‍न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.

==छायाचित्रे==

<gallery>
Image:Bhudargad temple.jpg |मंदिर
Image:Bhudargad tale.jpg |तळे

</gallery>

==गडावरील ठिकाणे==

गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.

गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो.

==कसे जाल ==

[[कोल्हापूर]]पासून [[गारगोटी]] व नंतर [[गारगोटी]]पासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस टी महामंडळाची बस आहे.

==बाह्य दुवे==
* [http://wikimapia.org/390445/ गडाचा नकाशा]

== हेसुद्धा पाहा==
* [[भारतातील किल्ले]]
* [[महाराष्ट्रातील किल्ले]]

{{महाराष्ट्रातील किल्ले}}

[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]

१७:३४, २९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

भुदरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


भुदरगड
नाव भुदरगड
उंची ३,२१२ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव पेठ शिवापूर
डोंगररांग -
सध्याची अवस्था -
स्थापना {{{स्थापना}}}


कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.

आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.

इतिहास

इ.स. १६६७ मधे शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.

इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. ऑक्टोबर १३ १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला.

असे बंडाचे प्रयत्‍न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.

छायाचित्रे

गडावरील ठिकाणे

गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.

गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो.

कसे जाल

कोल्हापूरपासून गारगोटी व नंतर गारगोटीपासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस टी महामंडळाची बस आहे.

बाह्य दुवे

हेसुद्धा पाहा