ठाणे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
ठाणे जिल्हा चे स्थान
ठाणे जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय ठाणे
तालुके १.ठाणे, २.कल्याण, ३.अंबरनाथ, ४.भिवंडी, ५.शहापूर, ६.उल्हासनगर, ७.मुरबाड
क्षेत्रफळ
 - एकूण ४,२१४ चौरस किमी (१,६२७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,१०,५४,१३१ (२०११)
-लोकसंख्या घनता १,१५७ प्रति चौरस किमी (३,००० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८५ %
-लिंग गुणोत्तर ८८० /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री राजेश ज. नार्वेकर
-खासदार १.श्रीकांत एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा

२.राजन विचारे, ठाणे लोकसभा ३.कपिल पाटील, भिवंडी लोकसभा

पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान २,५७६ मिलीमीटर (१०१.४ इंच)
प्रमुख_शहरे ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई
संकेतस्थळ


हा लेख ठाणे जिल्ह्याविषयी आहे. ठाणे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

१८९६चा नकाशा

ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]