श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | १७ डिसेंबर १९८६ – १७ जानेवारी १९८७ | ||||
संघनायक | कपिल देव | दुलिप मेंडीस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिलीप वेंगसरकर (३७६) | रवि रत्नायके (२०६) | |||
सर्वाधिक बळी | मनिंदरसिंग (१८) | रवि रत्नायके (९) | |||
मालिकावीर | दिलीप वेंगसरकर (भारत) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुनील गावसकर (२०२) | असंका गुरूसिन्हा (१७३) | |||
सर्वाधिक बळी | राजू कुलकर्णी (६) कपिल देव (६) |
अर्जुन रणतुंगा (८) | |||
मालिकावीर | सुनील गावसकर (भारत) |
श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर १९८६ ते जानेवारी १९८७ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० आणि ४-१ ने जिंकली.
सराव सामने[संपादन]
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि श्रीलंकन्स[संपादन]
तीन-दिवसीय सामना:भारतीय २५ वर्षांखालील वि श्रीलंकन्स[संपादन]
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
१७-२२ डिसेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- भरत अरुण, रमण लांबा (भा) आणि ग्रेम लॅबरूय (श्री) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी[संपादन]
३री कसोटी[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]
१ला सामना[संपादन]
२४ डिसेंबर १९८६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण
- सामना प्रत्येकी ४६ षटकांचा खेळविण्यात आला.
- भरत अरुण (भा) आणि अशोका डि सिल्वा (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना[संपादन]
३रा सामना[संपादन]
४था सामना[संपादन]
१५ जानेवारी १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला.
५वा सामना[संपादन]
१७ जानेवारी १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४० षटकांचा खेळविण्यात आला.