"महाड सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
साचा काढला खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिडाटा माहितीचौकट}} |
{{विकिडाटा माहितीचौकट}} |
||
२० |
२० मार्च १९२७ रोजी [[बाबासाहेब अांबेडकर]] यांनी [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यात]] [[महाड]] येथील [[चवदार तळे|चवदार तळ्यावर]] अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून जो [[सत्याग्रह]] केला त्याला '''महाडचा सत्याग्रह''' किंवा '''चवदार तळ्याचा सत्याग्रह''' म्हणून ओळखले जाते. म्हणूनच २० मार्च हा दिवस ''सामाजिक सबलीकरण दिन'' म्हणून [[भारत|भारतात]] साजरा केला जातो. ही आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली [[सामायीक कृती]] होती.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://sk.sagepub.com/books/the-public-and-the-private/n7.xml|शीर्षक=The Public and the Private: Issues of Democratic Citizenship|last=Omvedt|first=Gail|date=2003|publisher=SAGE Publications India Pvt Ltd|location=New Delhi|pages=130–146}}</ref> |
||
== पार्श्वभूमी == |
== पार्श्वभूमी == |
||
[[भारतातील जाती व्यवस्था|भारतीय जातीव्यवस्थेमुळे]] अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्त्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&pg=PA53&redir_esc=y#v=onepage&q&f=false|शीर्षक=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|first=|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|year=|isbn=9788120830233|location=|pages=53|language=en}}</ref> ऑगस्ट १९२३ मध्ये [[मुंबई कायदे मंडळ|मुंबई कायदे मंडळाने]] एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थीतीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वहिवाटीचा हक्क असेल. [[महाड |
[[भारतातील जाती व्यवस्था|भारतीय जातीव्यवस्थेमुळे]] अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्त्रोतामधून [[पाणी]] घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&pg=PA53&redir_esc=y#v=onepage&q&f=false|शीर्षक=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|first=|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|year=|isbn=9788120830233|location=|pages=53|language=en}}</ref> ऑगस्ट १९२३ मध्ये [[मुंबई कायदे मंडळ|मुंबई कायदे मंडळाने]] एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थीतीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वहिवाटीचा हक्क असेल. [[महाड नगरपालिका|महाडच्या नगरपालिकेनेही]] जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतू त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=-b89DwAAQBAJ&printsec=frontcover#v=onepage&q=mahad%20&f=false|शीर्षक=Caste and nature: Dalits and Indian Environmental Policies|last=Sharma|first=Mukul|date=2017-09-25|publisher=Oxford University Press|isbn=9780199091607|language=en}}</ref> |
||
== सत्याग्रह == |
== सत्याग्रह == |
||
=== सभा आणि चवदार तळ्यावर पाणी पिणे === |
=== सभा आणि चवदार तळ्यावर पाणी पिणे === |
||
⚫ | |||
⚫ | कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अ.व.चित्रे, ग.न. सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुखही त्यांत सहभागी होते.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vCOGDAAAQBAJ&pg=PA66&dq=tipnis+invited+ambedkar&redir_esc=y#v=onepage&q=tipnis%20invited%20ambedkar&f=false|शीर्षक=The Making of Indian Secularism: Empire, Law and Christianity, 1830-1960|last=Chatterjee|first=N.|date=2011-01-26|publisher=Springer|year=|isbn=9780230298088|location=|pages=66|language=en}}</ref> १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालीकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.<ref name=":0" />. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yYInC70BSEgC&pg=PA10&redir_esc=y#v=onepage&q&f=false|शीर्षक=Religious Converts in India: Socio-political Study of Neo-Buddhists|last=De|first=Ranjit Kumar|last2=Shastree|first2=Uttara|date=1996|publisher=Mittal Publications|year=|isbn=9788170996293|location=|pages=10|language=en}}</ref> आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.<ref name=":1" /> त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=p4-oDAAAQBAJ&pg=PT63&dq=women+in+mahad+satyagrah&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq3bu1ppzcAhXMvY8KHfvdBk0Q6AEIKDAA#v=onepage&q=women%20in%20mahad%20satyagrah&f=false|शीर्षक=Writing Caste/Writing Gender: Narrating Dalit Women's Testimonies|last=Rege|first=Sharmila|date=2014-04-01|publisher=Zubaan|year=|isbn=9789383074679|location=|pages=53|language=en}}</ref> |
||
⚫ | [[कोकण|कोकणातील]] महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अ.व. चित्रे, ग.न. सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुखही त्यांत सहभागी होते.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vCOGDAAAQBAJ&pg=PA66&dq=tipnis+invited+ambedkar&redir_esc=y#v=onepage&q=tipnis%20invited%20ambedkar&f=false|शीर्षक=The Making of Indian Secularism: Empire, Law and Christianity, 1830-1960|last=Chatterjee|first=N.|date=2011-01-26|publisher=Springer|year=|isbn=9780230298088|location=|pages=66|language=en}}</ref> १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालीकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.<ref name=":0" />. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=yYInC70BSEgC&pg=PA10&redir_esc=y#v=onepage&q&f=false|शीर्षक=Religious Converts in India: Socio-political Study of Neo-Buddhists|last=De|first=Ranjit Kumar|last2=Shastree|first2=Uttara|date=1996|publisher=Mittal Publications|year=|isbn=9788170996293|location=|pages=10|language=en}}</ref> आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.<ref name=":1" /> त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे [[महार]] जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=p4-oDAAAQBAJ&pg=PT63&dq=women+in+mahad+satyagrah&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq3bu1ppzcAhXMvY8KHfvdBk0Q6AEIKDAA#v=onepage&q=women%20in%20mahad%20satyagrah&f=false|शीर्षक=Writing Caste/Writing Gender: Narrating Dalit Women's Testimonies|last=Rege|first=Sharmila|date=2014-04-01|publisher=Zubaan|year=|isbn=9789383074679|location=|pages=53|language=en}}</ref> |
||
=== सत्यग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार === |
=== सत्यग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार === |
||
जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारितील सर्व पाणवठे अस्पॄश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पॄश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी |
जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारितील सर्व पाणवठे अस्पॄश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पॄश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किंमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पॄश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01|शीर्षक=Ambedkar, Vol. 17-01|last=Dr. Babasheb Ambedkar|first=|date=2003|publisher=|year=|isbn=|location=|pages=3|language=English}}</ref> |
||
चवदार तळ्यावरून पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक |
चवदार तळ्यावरून पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, "तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे." धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01|शीर्षक=Ambedkar, Vol. 17-01|last=Dr. Babasheb Ambedkar|first=|date=2003|publisher=|year=|isbn=|location=|pages=6|language=English}}</ref> त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापुर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पॄश्यांना मारहाण केली. हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फ़िरुन सर्व अस्पॄश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पॄश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पॄश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01|शीर्षक=Ambedkar, Vol. 17-01|last=Dr. Babasheb Ambedkar|first=|date=2003|publisher=|year=|isbn=|location=|pages=6-10|language=English}}</ref> ह्या सत्याग्रहाला [[महात्मा गांधी|गांधींनी]] पाठींबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करुन चुक केली आहे असे मत त्यांच्या [[यंग इंडिया]]मध्ये प्रकाशित केले.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gandhi|first=Mohandas|date=28 April 1927|शीर्षक=Untouchability and Unreason|url=https://www.gandhiheritageportal.org/journals-by-gandhiji/young-india|journal=Young India|volume=9|pages=134|via=}}</ref> |
||
विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफ़वा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम |
विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफ़वा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु [[अहिंसा]] हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध "हिंसा करू नका" असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Indian_Critiques_of_Gandhi.html?id=GGGudMuE4PIC&redir_esc=y|शीर्षक=Indian Critiques of Gandhi|last=Coward|first=Harold|date=2003-10-23|publisher=SUNY Press|year=|isbn=9780791459102|location=|pages=45-46|language=en}}</ref> |
||
=== दलित महिलांचा सहभाग आणि आंबेडकरांचे आवाहन === |
=== दलित महिलांचा सहभाग आणि आंबेडकरांचे आवाहन === |
||
ह्या सत्याग्रहासाठी स्त्रीयांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रीयांना खास आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थीत स्त्री-पुरुषांना आवाहन केले त्यातच पुरुषांनी हातात कायम काठी ठेवणे सारखी |
ह्या सत्याग्रहासाठी स्त्रीयांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रीयांना खास आवाहन केले आणि आपली [[जात]] दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थीत स्त्री-पुरुषांना आवाहन केले त्यातच पुरुषांनी हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. तत्कालिन स्त्रीयां गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रीयांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाचघोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XH7JAAAACAAJ&dq=we+also+made+history&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi51bWWsp_cAhWNf30KHcq8DAAQ6AEIKDAA|शीर्षक=We Also Made History: Women in the Ambedkarite Movement|last=Pawar|first=Urmilā|last2=Moon|first2=Meenakshi|date=2008|publisher=Zubaan|year=|isbn=9788189013127|location=|pages=122-123|language=en}}</ref> |
||
⚫ | |||
== |
== हे सुद्धा पहा == |
||
* [[सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस]] |
* [[सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस]] |
||
* [[काळाराम मंदिर सत्याग्रह]] |
* [[काळाराम मंदिर सत्याग्रह]] |
||
{{संदर्भनोंदी}} |
{{संदर्भनोंदी}} |
||
ओळ २८: | ओळ २९: | ||
{{कॉमन्स वर्ग|Chavdar Tale Mahad|चवदार तळे}} |
{{कॉमन्स वर्ग|Chavdar Tale Mahad|चवदार तळे}} |
||
*[https://m.youtube.com/watch?v=A8Np81Wln_M सत्याग्रही आंबेडकर: भाग १ - चवदार तळ्याचा सत्याग्रह] |
* [https://m.youtube.com/watch?v=A8Np81Wln_M सत्याग्रही आंबेडकर: भाग १ - चवदार तळ्याचा सत्याग्रह] |
||
{{ |
{{बाबासाहेब आंबेडकर}} |
||
[[वर्ग:महाड]] |
[[वर्ग:महाड]] |
१४:३८, १२ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी केलेला सत्याग्रह | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | सत्याग्रह, social movement | ||
---|---|---|---|
स्थान | महाड, रायगड जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
| |||
२० मार्च १९२७ रोजी बाबासाहेब अांबेडकर यांनी रायगड जिल्ह्यात महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून जो सत्याग्रह केला त्याला महाडचा सत्याग्रह किंवा चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून ओळखले जाते. म्हणूनच २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. ही आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायीक कृती होती.[१]
पार्श्वभूमी
भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्त्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती.[२] ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थीतीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतू त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.[३]
सत्याग्रह
सभा आणि चवदार तळ्यावर पाणी पिणे
कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अ.व. चित्रे, ग.न. सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुखही त्यांत सहभागी होते.[४] १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालीकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.[३]. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.[५] आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.[४] त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.[६]
सत्यग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार
जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारितील सर्व पाणवठे अस्पॄश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पॄश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किंमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पॄश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.[७]
चवदार तळ्यावरून पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, "तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे." धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले.[८] त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापुर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पॄश्यांना मारहाण केली. हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फ़िरुन सर्व अस्पॄश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पॄश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पॄश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले.[९] ह्या सत्याग्रहाला गांधींनी पाठींबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करुन चुक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले.[१०]
विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफ़वा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध "हिंसा करू नका" असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते.[११]
दलित महिलांचा सहभाग आणि आंबेडकरांचे आवाहन
ह्या सत्याग्रहासाठी स्त्रीयांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रीयांना खास आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थीत स्त्री-पुरुषांना आवाहन केले त्यातच पुरुषांनी हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. तत्कालिन स्त्रीयां गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रीयांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाचघोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली.[१२]
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ Omvedt, Gail (2003). New Delhi: SAGE Publications India Pvt Ltd. pp. 130–146 http://sk.sagepub.com/books/the-public-and-the-private/n7.xml. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Sangharakshita (2006). (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. p. 53. ISBN 9788120830233 https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&pg=PA53&redir_esc=y#v=onepage&q&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Sharma, Mukul (2017-09-25). (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780199091607 https://books.google.co.in/books?id=-b89DwAAQBAJ&printsec=frontcover#v=onepage&q=mahad%20&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Chatterjee, N. (2011-01-26). (इंग्रजी भाषेत). Springer. p. 66. ISBN 9780230298088 https://books.google.co.in/books?id=vCOGDAAAQBAJ&pg=PA66&dq=tipnis+invited+ambedkar&redir_esc=y#v=onepage&q=tipnis%20invited%20ambedkar&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ De, Ranjit Kumar; Shastree, Uttara (1996). (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. p. 10. ISBN 9788170996293 https://books.google.co.in/books?id=yYInC70BSEgC&pg=PA10&redir_esc=y#v=onepage&q&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Rege, Sharmila (2014-04-01). (इंग्रजी भाषेत). Zubaan. p. 53. ISBN 9789383074679 https://books.google.co.in/books?id=p4-oDAAAQBAJ&pg=PT63&dq=women+in+mahad+satyagrah&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjq3bu1ppzcAhXMvY8KHfvdBk0Q6AEIKDAA#v=onepage&q=women%20in%20mahad%20satyagrah&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Dr. Babasheb Ambedkar (2003). (English भाषेत). p. 3 http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ Dr. Babasheb Ambedkar (2003). (English भाषेत). p. 6 http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ Dr. Babasheb Ambedkar (2003). (English भाषेत). pp. 6–10 http://archive.org/details/HindSwaraj-Ambedkar-17-01. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ Gandhi, Mohandas (28 April 1927). Young India. 9: 134 https://www.gandhiheritageportal.org/journals-by-gandhiji/young-india. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Coward, Harold (2003-10-23). (इंग्रजी भाषेत). SUNY Press. pp. 45–46. ISBN 9780791459102 https://books.google.co.in/books/about/Indian_Critiques_of_Gandhi.html?id=GGGudMuE4PIC&redir_esc=y. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Pawar, Urmilā; Moon, Meenakshi (2008). (इंग्रजी भाषेत). Zubaan. pp. 122–123. ISBN 9788189013127 https://books.google.co.in/books?id=XH7JAAAACAAJ&dq=we+also+made+history&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi51bWWsp_cAhWNf30KHcq8DAAQ6AEIKDAA. Missing or empty
|title=
(सहाय्य)