Jump to content

मनुस्मृती दहन दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सत्याग्रहाचे पत्रक

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे आपल्या सहकाऱ्यांसह मनुस्मृतीचे दहन केले होते. यात गंगाधर सहस्रबुद्धे तसेच सीताराम शिवतरकर सह इतर सवर्ण देखील सहभागी होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला 'मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती दहन केले गेले होते.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ""Markets and Manu: Economic Reforms and Its Impact on Caste in India." Chandra Bhan Prasad". Center for the Advanced Study of India (CASI) (इंग्रजी भाषेत). 2014-01-14. 2018-08-30 रोजी पाहिले.