"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४: ओळ १४:
| website =
| website =
}}
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार''' हा [[महाराष्ट्र शासन]]ाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती व जमाती]], भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार''' हा [[महाराष्ट्र शासन]]ाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती व जमाती]], भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.<ref>http://m.lokmat.com/maharashtra/announcing-award-social-justice-department/</ref><ref>http://mahamtb.com/Encyc/2017/5/26/ashokkumar-chaudhari-dr-babasaheb-ambedkar-puraskar-.html</ref><ref>https://www.loksatta.com/nagpur-news/central-government-to-celebrate-br-ambedkar-125th-birth-anniversary-in-a-big-way-1450665/</ref>


==इतिहास==
==इतिहास==

१२:२५, २७ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान
देश भारत
प्रदानकर्ता महाराष्ट्र शासन
प्रथम पुरस्कार २०१६
शेवटचा पुरस्कार २०१६-१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[१][२][३]

इतिहास

इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.

हेही पहा

संदर्भ