पंडित पन्नालाल घोष
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
पन्ना घोष याच्याशी गल्लत करू नका.
साचा:भारतीय शास्त्रीय वादक पंडित पन्नालाल घोष (जन्म : ३१ जुलै इ.स. १९११ - मृत्यू : २० एप्रिल इ.स. १९६०) हे एक श्रेष्ठ बासरी वादक होेते. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले.
अनुक्रमणिका
जीवन[संपादन]
कारकीर्द[संपादन]
पंडितजी १९४० साली मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये संगीत दिग्दर्शकाचे आणि बासरीवादनाचे काम केले.
उल्लेखनीय घटना[संपादन]
पंडितजींनी बासरीत आमूलाग्र परिवर्तन घडविले, बासरीची लांबी ४०-४२ इंचांपर्यंत वाढविली. तसेच बासरीवर बोटे ठेवण्याचे वेगळे तंत्र विकसित केले. तसेच पंडितजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली त्यातील राग जयंत हा एक महत्त्वाचा राग आहे.
पुरस्कार[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- The Lecay of Pannalal Ghosh, A Resource page at (The Herb Alpert School of Music at CalArts)
- PannalalGhosh.info