ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५६-५७
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५६-५७ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | १९ ऑक्टोबर – ६ नोव्हेंबर १९५६ | ||||
संघनायक | पॉली उम्रीगर | इयान जॉन्सन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विजय मांजरेकर (१९७) | नील हार्वे (२५३) | |||
सर्वाधिक बळी | गुलाम अहमद (१२) | रिची बेनॉ (२३) | |||
मालिकावीर | पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५६ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
२री कसोटी[संपादन]
२६-३१ ऑक्टोबर १९५६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- जॅक रदरफोर्ड आणि जॅक विल्सन (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.