"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:


[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४० साहित्य संमेलने घेतली असून चिपळूण येथे होणार असलेले साहित्य संमेलन हे ४१ वे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|साहित्य संमेलन]] होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी [[कुसुमावती देशपांडे]] या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर [[दुर्गा भागवत]], [[शांता शेळके]],[[विजया राजाध्यक्ष]] या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच [[शंकरराव खरात]] आणि [[केशव मेश्राम]] हे दोन दलित लेखक आणि [[यू म पठाण|यू.म. पठाण]] हे मुसलमान लेखक अध्यक्ष झालेले आहेत.
[[मराठी साहित्य महामंडळ|अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या]] स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४० साहित्य संमेलने घेतली असून चिपळूण येथे होणार असलेले साहित्य संमेलन हे ४१ वे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|साहित्य संमेलन]] होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी [[कुसुमावती देशपांडे]] या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर [[दुर्गा भागवत]], [[शांता शेळके]],[[विजया राजाध्यक्ष]] या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच [[शंकरराव खरात]] आणि [[केशव मेश्राम]] हे दोन दलित लेखक आणि [[यू म पठाण|यू.म. पठाण]] हे मुसलमान लेखक अध्यक्ष झालेले आहेत.

मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.


== साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी <ref>[http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=category&sectionid=7&id=52&Itemid=96]</ref> ==
== साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी <ref>[http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=category&sectionid=7&id=52&Itemid=96]</ref> ==
१. [[इ.स. १८७८]] ([[पुणे]]) [[महादेव गोविंद रानडे|न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे]]
१. [[इ.स. १८७८]] ([[पुणे]]) [[महादेव गोविंद रानडे|न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे]]

२३:३८, १४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ४० साहित्य संमेलने घेतली असून चिपळूण येथे होणार असलेले साहित्य संमेलन हे ४१ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्राम हे दोन दलित लेखक आणि यू.म. पठाण हे मुसलमान लेखक अध्यक्ष झालेले आहेत.

मराठी साहित्य संमेलनांच्या दहा गाजलेल्या संमेलनाध्यक्षांवर आधारित ’साहित्य दरबारातील दशरत्ने’ नावाचे पुस्तक प्राचार्य श्याम भुर्के यांनी लिहिले आहे.


साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी [१]

१. इ.स. १८७८ (पुणे) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

२. इ.स. १८८५ (पुणे) कृष्णशास्त्री राजवाडे

३. इ.स. १९०५ (सातारा) रघुनाथ पांडुरंग करंदीकर

४. इ.स. १९०६ (पुणे) वासुदेव गोविंद कानिटकर

५. इ.स. १९०७ (पुणे) विष्णू मोरेश्वर महाजनी

६. इ.स. १९०८ (पुणे) चिंतामण विनायक वैद्य

७. इ.स. १९०९ (बडोदे) कान्होबा रामछोडदास कीर्तिकर

८. इ.स. १९१२ (अकोला) हरी नारायण आपटे

९. इ.स. १९१५ (मुंबई) गंगाधर पटवर्धन

१०. इ.स. १९१७ (इंदूर) गणेश जनार्दन आगाशे

११. इ.स. १९२१ (बडोदे) नरसिंह चिंतामण केळकर

१२. इ.स. १९२६ (मुंबई) माधव विनायक किबे

१३. इ.स. १९२७ (पुणे) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

१४. इ.स. १९२८ (ग्वाल्हेर) माधव श्रीहरी अणे

१५. इ.स. १९२९ (बेळगाव) शिवराम महादेव परांजपे

१६. इ.स. १९३० (मडगाव) वामन मल्हार जोशी

१७. इ.स. १९३१ (हैदराबाद) श्रीधर वेंकटेश केतकर

१८. इ.स. १९३२ (कोल्हापूर) सयाजीराव गायकवाड

१९. इ.स. १९३३ (नागपूर) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

२०. इ.स. १९३४ (बडोदे) नारायण गोविंद चापेकर

२१. इ.स. १९३५ (इंदूर) भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी

२२. इ.स. १९३६ (जळगांव) माधव जूलियन

२३. इ.स. १९३८ (मुंबई) विनायक दामोदर सावरकर

२४. इ.स. १९३९ (अहमदनगर) दत्तो वामन पोतदार

२५. इ.स. १९४० (रत्नागिरी) नारायण सीताराम फडके

२६. इ.स. १९४१ (सोलापूर) विष्णू सखाराम खांडेकर

२७. इ.स. १९४२ (नाशिक) प्रल्हाद केशव अत्रे

२८. इ.स. १९४३ (सांगली) श्रीपाद महादेव माटे

२९.* इ.स. १९४४ (धुळे) भार्गवराम विठ्ठल वरेरकर

३०. इ.स. १९४६ (बेळगाव) गजानन त्र्यंबक माडखोलकर

३१. इ.स. १९४७ (हैदराबाद) न.र. फाटक

३२. इ.स. १९४९ (पुणे) शंकर दत्तात्रय जावडेकर

३३. इ.स. १९५० (मुंबई) यशवंत दिनकर पेंढारकर

३४. इ.स. १९५१ (कारवार) अनंत काकबा प्रियोळकर

३५. इ.स. १९५२ (अमळनेर) कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

३६. इ.स. १९५३ (अमदावाद) विठ्ठल दत्तात्रय घाटे

३७. इ.स. १९५४ (दिल्ली) लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

३८. इ.स. १९५५ (पंढरपूर) शंकर दामोदर पेंडसे

३९. इ.स. १९५७ (औरंगाबाद) अनंत काणेकर

४०. इ.स. १९५८ (मालवण) अनिल

४१. इ.स. १९५९ (मिरज) श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

४२. इ.स. १९६० (ठाणे) रामचंद्र श्रीपाद जोग

४३. इ.स. १९६१ (ग्वाल्हेर) कुसुमावती देशपांडे

४४. इ.स. १९६२ (सातारा) नरहर विष्णू गाडगीळ

४५. इ.स. १९६४ (मडगाव) वि.वा. शिरवाडकर

४६. इ.स. १९६५ (सातारा) वामन लक्ष्मण कुलकर्णी

४७. इ.स. १९६७ (भोपाळ) विष्णू भिकाजी कोलते

४८. इ.स. १९६९ (वर्धा) पु.शि. रेगे

४९. इ.स. १९७३ (यवतमाळ) गजानन दिगंबर माडगूळकर

५०. इ.स. १९७४ (इचलकरंजी) पु.ल. देशपांडे

५१. इ.स. १९७५ (कराड) दुर्गा भागवत

५२. इ.स. १९७७ (पुणे) पु.भा. भावे

५३. इ.स. १९७९ (चंद्रपूर) वामन कृष्ण चोरघडे

५४. इ.स. १९८० (बार्शी) गं.बा. सरदार ५५. इ.स. १९८१(फेब्रुवारी) (अकोला) गो.नी. दांडेकर

५६. इ.स. १९८१(डिसेंबर) (रायपूर) गंगाधर गाडगीळ

५७. इ.स. १९८३ (अंबेजोगाई) व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

५८. इ.स. १९८४ (जळगांव) शंकर रामचंद्र खरात

५९. इ.स. १९८५ (नांदेड) शंकर बाबाजी पाटील

६०. इ.स. १९८६ (मुंबई) विश्राम बेडेकर

६१. इ.स. १९८८ (ठाणे) वसंत कानेटकर

६२. इ.स. १९८९ (अमरावती) केशव जगन्नाथ पुरोहित

६३. इ.स. १९९०(जानेवारी) (पुणे) यू.म. पठाण

६४. इ.स. १९९०(डिसेंबर) (रत्नागिरी) मधू मंगेश कर्णिक

६५. इ.स. १९९२ (कोल्हापूर) रमेश मंत्री

६६. इ.स. १९९३ (सातारा) विद्याधर गोखले

६७. इ.स. १९९४ (पणजी) राम शेवाळकर

६८. इ.स. १९९५ (परभणी) नारायण सुर्वे

६९. इ.स. १९९६ (आळंदी) शांता शेळके

७०. इ.स. १९९७ (अहमदनगर) ना.सं इनामदार

७१. इ.स. १९९८ (परळी-वैजनाथ) द.मा. मिरासदार

७२. इ.स. १९९९ (मुंबई) वसंत बापट

७३. इ.स. २००० (बेळगाव) य.दि. फडके

७४. इ.स. २००१ (इंदूर) विजया राजाध्यक्ष

७५. इ.स. २००२ (पुणे) राजेन्द्र बनहट्टी

७६. इ.स. २००३ (कर्‍हाड) सुभाष भेंडे

७७. इ.स. २००४ (औरंगाबाद) रा.ग. जाधव

७८. इ.स. २००५ (नाशिक) केशव मेश्राम

७९. इ.स. २००६ (सोलापूर) मारुती चितमपल्ली

८०. इ.स. २००७ (नागपूर) अरुण साधू

८१. इ.स. २००८ (सांगली) मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

८२. इ.स. २००९ (महाबळेश्वर) आनंद यादव

८३. इ.स. २०१० (मार्च), (पुणे), द.भि. कुलकर्णी

८४. इ.स. २०१० (डिसेंबर), ठाणे, उत्तम कांबळे

८५. इ.स. २०१२(फेब्रुवारी), चंद्रपूर, वसंत आबाजी डहाके ८६. इ.स. २०१३ (जानेवारी), चिपळूण, नागनाथ कोतापल्ले, आजी अध्यक्ष

संदर्भ

  1. ^ [१]