भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२
Jump to navigation
Jump to search
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | ५ जून – १९ ऑगस्ट १९५२ | ||||
संघनायक | लेन हटन | विजय हजारे | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
भारतीय क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताने ४ कसोटी सामने खेळले ज्यात ३ सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला व शेवटची कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश आले.
भारताला साल १९४७ मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारताचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व विजय हजारे यांनी केले.
कसोटी सामने[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
५-९ जून १९५२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- ५ दिवसांची कसोटी. ८ जून हा विश्रांतीचा दिवस.
- फ्रेड ट्रुमन (इं), दत्ता गायकवाड, जी.एस. रामचंद (भा) यांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी[संपादन]
३री कसोटी[संपादन]
४थी कसोटी[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे | |
---|---|
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ |