गोपीनाथ बोरदोलोई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोपीनाथ बोरदोलोई

जन्म: जून १०, इ. स. १८९०
राहा, आसाम
मृत्यू: ऑगस्ट ५, इ. स. १९५०
गुवाहाटी, आसाम
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
पुरस्कार: भारतरत्न (१९९९)
पत्नी: सुरावला बोरदोलोई

गोपीनाथ बोरदोलोई (६ जून, इ.स. १८९० - ५ ऑगस्ट, इ.स. १९५०) हे भारताच्या आसाम राज्याचे पहिले मुख्यमत्री होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बोरदोलोई एक स्वातंत्र्यसेनानी व ब्रिटिश राजवटीमध्ये आसामचे पंतप्रधान होते. १९९९ साली बोरदोलोई ह्यांना (मृत्यूनंतर) भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

हे सुद्धा पहा[संपादन]