Jump to content

आसामचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आसामचे मुख्यमंत्री
অসম ৰাজ্যৰ মুখ্যমন্ত্ৰী
Chief Minister of State of Assam
आसामची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
डॉ. हिमंता बिस्वा सरमा
(भारतीय जनता पक्ष)

१० मे २०२१ पासून
आसाम सरकार
दर्जा राज्यशासनाचे प्रमुख
सदस्यता आसाम विधिमंडळ (विधानसभा)
मुख्यालय मंत्रालय, दिसपूर
नियुक्ती कर्ता आसामचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती २६ जानेवारी १९५०
पहिले पदधारक गोपीनाथ बोरदोलोई
उपाधिकारी आसामचे उपमुख्यमंत्री
तरुण गोगोई सर्वादीक काळ (२००१ ते २०१६ दरम्यान) आसामच्या मुख्यमंत्रीपदावर होते.

आसामचा मुख्यमंत्री हा भारताच्या आसाम राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९४६ सालापासून आजवर १५ व्यक्ती आसामच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. २०१६ सालच्या निवडणुकीत प्रथमच बहुमत मिळालेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते सर्बानंद सोनोवाल हे भाजपचे आसाममधील पहिले मुख्यमंत्री होते. मे २०२१ पासून भाजपचे हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्रीपदावर आहेत.

मुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
ब्रिटिश भारत
आसाम प्रांत (१९३७ ते १९५०)

(ब्रिटिश शासनाखालील भारत सरकार अधिनियम, १९३५ द्वारे आसाम प्रांतासाठी विधानमंडळाची स्थापना. तेव्हा आसामचे पंतप्रधान असे संबोधन)
ॲड. मोहम्मद तय्यबुल्लाह सादुल्लाह
(१८८५-१९५५)
(मतदारसंघ: कामरूप दक्षिण)
१ एप्रिल १९३७ १९ सप्टेंबर १९३८  वर्ष, &0000000000000171.000000१७१ दिवस १९३७
(ब्रिटिश भारत निवडणूक)
आसाम खोरं पक्ष
गोपीनाथ बोरदोलोई
(१८९०-१९५०)
(मतदारसंघ: कामरूप सदर दक्षिण)
१९ सप्टेंबर १९३८ १७ नोव्हेंबर १९३९  वर्ष, &0000000000000059.000000५९ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(१) ॲड. मोहम्मद तय्यबुल्लाह सादुल्लाह
(१८८५-१९५५)
(मतदारसंघ: कामरूप दक्षिण)
१७ नोव्हेंबर १९३९ ११ फेब्रुवारी १९४६  वर्षे, &0000000000000086.000000८६ दिवस आसाम खोरं पक्ष
(२) गोपीनाथ बोरदोलोई
(१८९०-१९५०)
(मतदारसंघ: कामरूप सदर दक्षिण)
११ फेब्रुवारी १९४६ १४ ऑगस्ट १९४७  वर्ष, &0000000000000184.000000१८४ दिवस १९४६
(ब्रिटिश भारत निवडणूक)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
स्वतंत्र भारत (१९४७ पासून)
एकत्रित आसाम राज्य (१९४७ ते १९५७)
गोपीनाथ बोरदोलोई
(१८९०-१९५०)
(मतदारसंघ: कामरूप सदर दक्षिण)
१५ ऑगस्ट १९४७ ५ ऑगस्ट १९५०  वर्षे, &0000000000000355.000000३५५ दिवस १९४६
(ब्रिटिश भारत निवडणूक)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बिष्णुराम मेधी
(१८८८-१९८१)
(मतदारसंघ: हाजो)
५ ऑगस्ट १९५० २८ डिसेंबर १९५७  वर्षे, &0000000000000145.000000१४५ दिवस
—————————
१९५२
—————————
१९५७
विभाजित आसाम राज्य (पहिले विभाजन) (१९५७ ते १९७२)
(आसाम राज्याचे विभाजन करत नागालँड केंद्रशासित प्रदेश म्हणून वेगळा झाला.)
बिमला प्रसाद चालिहा
(१९१२-१९७१)
मतदारसंघ:
बदरपूर (१९६२ पर्यंत)
सोनारी (१९६२ पासून)
२८ डिसेंबर १९५७ ११ नोव्हेंबर १९७० १२ वर्षे, &0000000000000318.000000३१८ दिवस
—————————
१९६२
—————————
१९६७
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
ॲड. महेंद्र मोहन चौधरी
(१९०८-१९८२)
(मतदारसंघ: पूर्व गुवाहाटी)
११ नोव्हेंबर १९७० ३१ जानेवारी १९७२  वर्ष, &0000000000000081.000000८१ दिवस
विभाजित आसाम राज्य (दुसरे विभाजन) (१९७२ पासून)
(१९७२ मध्ये उत्तर पूर्व पुनर्रचना अधिनियमद्वारे आसाम राज्यापासून विभाजन करत मेघालय राज्य तर मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश या दोन केंद्रशासित प्रदेशांची स्थापना.)
ॲड. सरतचंद्र लालसिंह सिन्हा
(१९१४-२००५)
(मतदारसंघ: पूर्व बिलासीपारा)
३१ जानेवारी १९७२ १२ मार्च १९७८  वर्षे, &0000000000000040.000000४० दिवस
—————————
१९७२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त)
गोलाप कोमोल बोर्बोरा
(१९२६-२००६)
(मतदारसंघ: तिनसुकिया)
१२ मार्च १९७८ ९ सप्टेंबर १९७९  वर्ष, &0000000000000181.000000१८१ दिवस १९७८ जनता पक्ष
ॲड. जोगेंद्रनाथ हजारिका
(१९२४-१९९८)
(मतदारसंघ: दुलाईजन)
९ सप्टेंबर १९७९ ११ डिसेंबर १९७९  वर्षे, &0000000000000093.000000९३ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१२ डिसेंबर १९७९ ५ डिसेंबर १९८०  वर्षे, &0000000000000359.000000३५९ दिवस -
सय्यदा अन्वरा तैमूर
(१९३६-२०२०)
(मतदारसंघ: दलगाव)
६ डिसेंबर १९८० ३० जून १९८१  वर्षे, &0000000000000206.000000२०६ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
३० जून १९८१ १३ जानेवारी १९८२  वर्षे, &0000000000000197.000000१९७ दिवस -
ॲड. केसबचंद्र गोगोई
(१९२५-१९९८)
(मतदारसंघ: दिब्रुगढ)
१३ जानेवारी १९८२ १९ मार्च १९८२  वर्षे, &0000000000000065.000000६५ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१९ मार्च १९८२ २७ फेब्रुवारी १९८३  वर्षे, &0000000000000345.000000३४५ दिवस -
१० हितेश्वर हलधर सैकिया
(१९३४-१९९६)
(मतदारसंघ: नझिरा)
२७ फेब्रुवारी १९८३ २४ डिसेंबर १९८५  वर्षे, &0000000000000300.000000३०० दिवस १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
११ ॲड. प्रफुलकुमार देबकांत महंत
(जन्म १९५२)
(मतदारसंघ: नौगाँग)
२४ डिसेंबर १९८५ २८ नोव्हेंबर १९९०  वर्षे, &0000000000000339.000000३३९ दिवस १९८५ आसाम गण परिषद
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२८ नोव्हेंबर १९९० ३० जून १९९१  वर्षे, &0000000000000214.000000२१४ दिवस -
(१०) हितेश्वर हलधर सैकिया
(दुसरा कार्यकाळ)
(१९३४-१९९६)
(मतदारसंघ: नझिरा)
३० जून १९९१ २२ एप्रिल १९९६  वर्षे, &0000000000000297.000000२९७ दिवस १९९१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१२ डॉ. भूमिधर बखतराम बर्मन
(१९३१-२०२१)
(मतदारसंघ: बर्रखर्ती)
२२ एप्रिल १९९६ १५ मे १९९६  वर्षे, &0000000000000023.000000२३ दिवस
(११) ॲड. प्रफुलकुमार देबकांत महंत
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९५२)
(मतदारसंघ: बरहामपूर)
१५ मे १९९६ १८ मे २००१  वर्षे, &0000000000000003.000000 दिवस १९९६ आसाम गण परिषद
१३ ॲड. तरुण कमलेश्वर गोगोई
(१९३६-२०२०)
(मतदारसंघ: टिटाबर)
१८ मे २००१ २४ मे २०१६ १५ वर्षे, &0000000000000006.000000 दिवस २००१
—————————
२००६
—————————
२०११
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ ॲड. सर्बानंद जिबेश्वर सोनोवाल
(जन्म १९६२)
(मतदारसंघ: मजुली)
२४ मे २०१६ १० मे २०२१  वर्षे, &0000000000000351.000000३५१ दिवस २०१६ भारतीय जनता पक्ष
१५ डॉ. हिमंता बिस्वा सरमा
(जन्म १९६९)
(मतदारसंघ: जलुकबारी)
१० मे २०२१ विद्यमान  वर्षे, &0000000000000300.000000३०० दिवस २०२१

आसाममधील राष्ट्रपती राजवट तपशील

[संपादन]

आसाममध्ये आत्तापर्यंत एकूण चार वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.

टीपा

[संपादन]

    संदर्भ

    [संपादन]