पहिले इंग्रज-मराठा युद्ध
Jump to navigation
Jump to search
पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १७७५-८२ दरम्यान लढले गेलेले युद्ध होते. सुरतेच्या तहापासून सुरू झालेले हे युद्ध सालबाईच्या तहानिशी संपले.सदर युध्द गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींगज च्या काळात घडले.
हे सुद्धा पहा[संपादन]
मागील: -- |
इंग्रज-मराठा युद्धे – |
पुढील: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |