पुरूषोत्तम दास टंडन
Jump to navigation
Jump to search
पुरुषोत्तम दास टंडन (१ ऑगस्ट १८८२ - १ जुलै १९६२), हे उत्तर प्रदेशातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. हिंदी भाषेला अधिकृत भाषा स्थान प्राप्त करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांचा मोठ्या वाटा होता. १९६१ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |