"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' (जन्म : [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]] -मृत्यू : [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७३]]) हे [[मराठी]] कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अॅक्सेसदिनांक = १७ मार्च, इ.स. २०११ }}</ref> |
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' (जन्म : [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]] -मृत्यू : [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७३]]) हे [[मराठी]] कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अॅक्सेसदिनांक = १७ मार्च, इ.स. २०११ }}</ref> कवी गिरीश हे ’रविकिरण’ मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते. |
||
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या ’ख्रिस्तायन’ची प्रत संपादित केली. |
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या ’ख्रिस्तायन’ची प्रत संपादित केली. |
१९:२७, ५ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
कवी गिरीश | |
---|---|
जन्म नाव | शंकर केशव कानेटकर |
टोपणनाव | गिरीश |
जन्म | ऑक्टोबर २८, इ.स. १८९३ |
मृत्यू | डिसेंबर ४, इ.स. १९७३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
अपत्ये | नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर |
शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (जन्म : ऑक्टोबर २८, इ.स. १८९३ -मृत्यू : डिसेंबर ४, इ.स. १९७३) हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.[१] कवी गिरीश हे ’रविकिरण’ मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ’ख्रिस्तायन’ची प्रत संपादित केली.
लेखन
- कांचनगंगा (काव्यसंग्रह)
- चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
- फलभार (काव्यसंग्रह)
- बालगीत (काव्यसंग्रह)
- सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
- कवी यशवंत आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे ‘वीणाझंकार’ व ‘यशो-गौरी’ या नावांचे दोन कवितासंग्रह आहेत.[२]
- माधव ज्यूलियन यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.
संदर्भ
- ^ http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. १७ मार्च, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ संजय वझरेकर (२८ ऑक्टोबर २०१३). नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.