सुवर्ण चतुष्कोण
(सुवर्ण चतुष्कोन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) सुवर्ण चतुष्कोणासाठी जबाबदार आहे. ह्या योजनेअंतर्गत भारताची चार प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही भारताची चार प्रमुख महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगतीमार्गांनी जोडली गेली आहेत.
ह्या प्रकल्पातील रस्त्यांची एकूण लांबी ५,८४६ किमी आहे.[१].
सुवर्ण चतुष्कोणासाठी वापरले जाणारे राष्ट्रीय महामार्ग[२][संपादन]
- दिल्ली-कोलकाता पट्टा: रा. म. २
- दिल्ली-मुंबई पट्टा: रा. म. ८, रा. म. ७६, रा. म. ७९
- कोलकाता-चेन्नई पट्टा: रा. म. ६, रा. म. ५
- मुंबई-चेन्नई पट्टा: रा. म. ४, रा. म. ७, रा. म. ४६
प्रमुख शहरे[संपादन]
दिल्ली-कोलकाता पट्टा | दिल्ली-मुंबई पट्टा | कोलकाता-चेन्नई पट्टा | मुंबई-चेन्नई पट्टा |
---|---|---|---|
उल्लेखनीय[संपादन]
- राष्ट्रीय महामार्गांचे खालील पट्टे सुवर्ण चतुष्कोण आणि पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर दरम्यान समान आहेत: