"नलेश दत्तात्रेय पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Mahitgar ने लेख नलेश पाटील वरुन नलेश दत्तात्रेय पाटील ला हलविला: शीर्षकलेखन संकेत |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
| पूर्ण_नाव = नलेश दत्तात्रेय पाटील |
| पूर्ण_नाव = नलेश दत्तात्रेय पाटील |
||
| टोपण_नाव = |
| टोपण_नाव = |
||
| जन्म_दिनांक = |
| जन्म_दिनांक = २९ जानेवारी, [[इ.स. १९५४]] |
||
| जन्म_स्थान = [[ |
| जन्म_स्थान = [[पालघर]], [[महाराष्ट्र]] |
||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = ७ सप्टेंबर, इ.स. २०१६ |
||
| मृत्यू_स्थान = |
| मृत्यू_स्थान = मुंबई |
||
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]] |
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]] |
||
| राष्ट्रीयत्व = |
| राष्ट्रीयत्व = |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''नलेश पाटील''' (जन्म : मुंबई, २९ जानेवारी, [[इ.स. १९५४]]; मृत्यू : मुंबई, ७ सप्टेंबर, २०१६) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक कवी होते. ते आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीद्वारे पहाडी आवाजात कविता सादर करत असत. झाडे, पाने, फुले, घरटी, पक्षी, आभाळ, ऊन, पाऊस, समुद्र, बदलणारे ऋतू अशा निसर्गदत्त घटक हे त्यांच्या कवितेच्या अग्रस्थानी असायचे. |
|||
'''नलेश पाटील''' ([[जानेवारी २९]], [[इ.स. १९५४]] - हयात) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी आहेत. |
|||
== जीवन == |
== जीवन == |
||
नलेश पाटील यांचे |
नलेश पाटील यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी नलेश पाटील यांचा मराठीचा गाढा अभ्यास होता. त्यांचे कलाविषयक मुंबईच्या जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट या संस्थेत झाले होते. ते एका अमेरिकन कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर होते.''कवितांच्या गावा जावे''' हा त्यांच्यासह [[अशोक नायगावकर]], [[निरंजन उजगरे]], नलेश पाटील, [[अशोक बागवे]], [[अरुण म्हात्रे]], [[महेश केळुस्कर]], [[सौमित्र]] ह्या सर्व कवींचा एकत्रित काव्य गायन समारंभ असे. या रंगमंचीय कार्यक्रमामुळे नलेश पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. 'नक्षत्रांचे लेणे' या दूरचित्रवाणीवरील कार्यकर्माताही त्यांच्या कविता गायल्या गेल्या. |
||
'टूरटूर' आणि 'हमाल दे धमाल' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केले आहे. |
|||
==नलेश पाटील यांच्या लोकप्रिय कवितांतील काही ओळी == |
|||
* १. काय चालले असेल त्या झाडाच्या खोल मनात?<br/> |
|||
झाडावरले हिरवे झाकण उचलून पाहू आत.. |
|||
* २. नभ तळ्याच्या मंचकी, |
|||
निळ्या ऐटीत बसले.. |
|||
* ३. मंद केशराचा थवा काळ्या मातीवरी खेळी, |
|||
गळा डोंगराच्या रुळे ऊन पाण्याची साखळी.. |
|||
* ४. पानसावरी दिवे उन्हाचे तेज ठिबकते रानी सारे; |
|||
हिरव्या हातांवरती वाटते उतरून ऊन पाणी झाले.. |
|||
* ५. दोर नदीचा धरून गेलो डोंगर चढून, |
|||
मी सोवळ्या धुक्यात गेलो आकाशी पोहून. |
|||
* ६. अशा नाजूक उन्हाच्या कोकणस्थ घाऱ्या सरी<br/> |
|||
नेसतात माळावरी हिरवळ नऊवारी.. |
|||
* ७. आभाळाला खडा मारता, पाण्यालाही तडाच गेला; |
|||
खळ्कन फुटले पाणी आणि अंगावरती उडली गाणी;<br/> |
|||
त्या गाण्याच्या शिंतोडय़ांचा अंगि शहारा ओला ओला.. |
|||
* ८. विचार चाललाय, |
|||
पंक्चर करून एक ढग, |
|||
पेरावा अंगणात कारंजे म्हणून. |
|||
* ९. खुळे चातकाचे डोळे<br/> |
|||
जणू नभ पाणावले<br/> |
|||
आर्त नजरेमधुनी<br/> |
|||
दिस पावसाचे आले |
|||
* १०. टिंब पाण्याचे झेलीत<br/> |
|||
पान फुटले वेलीत<br/> |
|||
किती दिसाने ओढा<br/> |
|||
मंजूळ झाला गं.. झाला गं..<br/> |
|||
पाऊस आला गं.. |
|||
* ११. लचकतेय झुळुक<br/> |
|||
थेंब वाजती खुळ्ळुक<br/> |
|||
हिरवागार झाला पुन्हा<br/> |
|||
मातीमधला काळोख.. |
|||
* १२. पाऊस ठेवून जातो झाडांच्या पायाजवळ आरसे<br/> |
|||
अन् झाडे ऋतूभर मश्गुल आपल्याच रूपात..<br/> |
|||
२२:२९, १३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नलेश पाटील | |
---|---|
जन्म नाव | नलेश दत्तात्रेय पाटील |
जन्म |
२९ जानेवारी, इ.स. १९५४ पालघर, महाराष्ट्र |
मृत्यू |
७ सप्टेंबर, इ.स. २०१६ मुंबई |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
वडील | दत्तात्रेय परशराम पाटील |
आई | हेमलता दत्तात्रेय पाटील |
अपत्ये | सावली |
नलेश पाटील (जन्म : मुंबई, २९ जानेवारी, इ.स. १९५४; मृत्यू : मुंबई, ७ सप्टेंबर, २०१६) हे मराठी भाषेतील एक कवी होते. ते आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीद्वारे पहाडी आवाजात कविता सादर करत असत. झाडे, पाने, फुले, घरटी, पक्षी, आभाळ, ऊन, पाऊस, समुद्र, बदलणारे ऋतू अशा निसर्गदत्त घटक हे त्यांच्या कवितेच्या अग्रस्थानी असायचे.
जीवन
नलेश पाटील यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी नलेश पाटील यांचा मराठीचा गाढा अभ्यास होता. त्यांचे कलाविषयक मुंबईच्या जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट या संस्थेत झाले होते. ते एका अमेरिकन कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर होते.कवितांच्या गावा जावे' हा त्यांच्यासह अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित काव्य गायन समारंभ असे. या रंगमंचीय कार्यक्रमामुळे नलेश पाटील यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. 'नक्षत्रांचे लेणे' या दूरचित्रवाणीवरील कार्यकर्माताही त्यांच्या कविता गायल्या गेल्या.
'टूरटूर' आणि 'हमाल दे धमाल' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केले आहे.
नलेश पाटील यांच्या लोकप्रिय कवितांतील काही ओळी
- १. काय चालले असेल त्या झाडाच्या खोल मनात?
झाडावरले हिरवे झाकण उचलून पाहू आत..
- २. नभ तळ्याच्या मंचकी,
निळ्या ऐटीत बसले..
- ३. मंद केशराचा थवा काळ्या मातीवरी खेळी,
गळा डोंगराच्या रुळे ऊन पाण्याची साखळी..
- ४. पानसावरी दिवे उन्हाचे तेज ठिबकते रानी सारे;
हिरव्या हातांवरती वाटते उतरून ऊन पाणी झाले..
- ५. दोर नदीचा धरून गेलो डोंगर चढून,
मी सोवळ्या धुक्यात गेलो आकाशी पोहून.
- ६. अशा नाजूक उन्हाच्या कोकणस्थ घाऱ्या सरी
नेसतात माळावरी हिरवळ नऊवारी..
- ७. आभाळाला खडा मारता, पाण्यालाही तडाच गेला;
खळ्कन फुटले पाणी आणि अंगावरती उडली गाणी;
त्या गाण्याच्या शिंतोडय़ांचा अंगि शहारा ओला ओला..
- ८. विचार चाललाय,
पंक्चर करून एक ढग, पेरावा अंगणात कारंजे म्हणून.
- ९. खुळे चातकाचे डोळे
जणू नभ पाणावले
आर्त नजरेमधुनी
दिस पावसाचे आले
- १०. टिंब पाण्याचे झेलीत
पान फुटले वेलीत
किती दिसाने ओढा
मंजूळ झाला गं.. झाला गं..
पाऊस आला गं..
- ११. लचकतेय झुळुक
थेंब वाजती खुळ्ळुक
हिरवागार झाला पुन्हा
मातीमधला काळोख..
- १२. पाऊस ठेवून जातो झाडांच्या पायाजवळ आरसे
अन् झाडे ऋतूभर मश्गुल आपल्याच रूपात..