"निवृत्तीनाथ रावजी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{लेखनाव}} उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३; मृत्यू : २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते. |
{{लेखनाव}} उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३; मृत्यू : २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते. |
||
मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले. |
|||
भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता. |
|||
सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्यार्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते |
|||
==पी. सावळाराम यांची गाजलेली गीते== |
==पी. सावळाराम यांची गाजलेली गीते== |
||
ओळ ५: | ओळ ११: | ||
* गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का |
* गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का |
||
* घट डोईवर, घट कमरेवर |
* घट डोईवर, घट कमरेवर |
||
* |
* जिथे सागरा धरणी मिळते |
||
* जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला (संगीत वसंत प्रभू) |
* जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला (संगीत वसंत प्रभू) |
||
* तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले (चित्रपट चिमुकला पाहुणा; संगीत स्नेहल भाटकर) |
* तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले (चित्रपट चिमुकला पाहुणा; संगीत स्नेहल भाटकर) |
||
* देव जरी मज कधी भेटला |
|||
* प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला |
* प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला |
||
* बाळा होऊ कशी उतराई (संगीत वसंत प्रभू) |
* बाळा होऊ कशी उतराई (संगीत वसंत प्रभू) |
||
ओळ २०: | ओळ २७: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती. |
|||
* पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. |
* पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. |
||
** २०१०साली हा पुरस्कार संगीतकार [[यशवंत देव]] यांना मिळाला होता |
** २०१०साली हा पुरस्कार संगीतकार [[यशवंत देव]] यांना मिळाला होता |
||
** २०१२साली तो गायक [[सुरेश वाडकर]] यांना. |
** २०१२साली तो गायक [[सुरेश वाडकर]] यांना. |
||
** २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना |
** २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना |
||
==चरित्र== |
|||
लेखक मधू पोतदार यांनी 'जनकवी पी. सावळाराम' हे चरित्र लिहिले आहे. |
|||
२३:२६, १७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३; मृत्यू : २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते.
मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले.
भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.
सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्यार्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते
पी. सावळाराम यांची गाजलेली गीते
- कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलां (संग्रीत वसंत प्रभू)
- गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का
- घट डोईवर, घट कमरेवर
- जिथे सागरा धरणी मिळते
- जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला (संगीत वसंत प्रभू)
- तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले (चित्रपट चिमुकला पाहुणा; संगीत स्नेहल भाटकर)
- देव जरी मज कधी भेटला
- प्रेमा, काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला
- बाळा होऊ कशी उतराई (संगीत वसंत प्रभू)
- माझिया नयनांच्या कोंदणी (चित्रपट कन्यादान; संगीत वसंत प्रभू)
- मानसीचा चित्रकार तो
- मुली तू आलिस आपुल्या घरी
- राधा कृष्णावरी भाळली, कुजबुज उठली गोकुळी (संगीत वसंत प्रभू)
- लेक लाडकी या घरची
- श्रीरामा, घनश्यामा
- हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?
- हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? (संगीत वसंत प्रभू)
पुरस्कार आणि सन्मान
- पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती.
- पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.
- २०१०साली हा पुरस्कार संगीतकार यशवंत देव यांना मिळाला होता
- २०१२साली तो गायक सुरेश वाडकर यांना.
- २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना
चरित्र
लेखक मधू पोतदार यांनी 'जनकवी पी. सावळाराम' हे चरित्र लिहिले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |