Jump to content

"केरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
re-reversed the changes made by previous editor and correct the name of the state.
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो 83.110.2.18 (चर्चा) यांनी केलेले बदल Khirid Harshad यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = राज्य
|प्रकार = राज्य
|राज्य_नाव = केरळा
|राज्य_नाव = केरळ
|स्थानिक_नाव = केरळा
|स्थानिक_नाव = केरळ
|इतर_नाव = <big>കേരളം</big>
|इतर_नाव = <big>കേരളം</big>
|राजधानी = तिरुअनंतपुरम
|राजधानी = तिरुअनंतपुरम
ओळ १३: ओळ १३:
|अधिकृत_भाषा = [[मल्याळम भाषा|मल्याळम]]
|अधिकृत_भाषा = [[मल्याळम भाषा|मल्याळम]]
|कायदेमंडळ_प्रकार = फक्त विधानसभा
|कायदेमंडळ_प्रकार = फक्त विधानसभा
|विधानसभा_प्रकार = [[केरळा विधानसभा]]
|विधानसभा_प्रकार = [[केरळ विधानसभा]]
|विधानसभा_संख्या = १४१
|विधानसभा_संख्या = १४१
|नेता_पद_१ = {{AutoLink|केरळचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_पद_१ = {{AutoLink|केरळचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_नाव_१ = आरिफ़ मोहम्मद खान
|नेता_नाव_१ = आरिफ़ मोहम्मद खान
|नेता_पद_२ = {{AutoLink|केरळाचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_पद_२ = {{AutoLink|केरळचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_नाव_२ = पिनाराई विजयन
|नेता_नाव_२ = पिनाराई विजयन
|राज्यस्थापना_दिनांक = {{दिनांक2|1956|11|01}}
|राज्यस्थापना_दिनांक = {{दिनांक2|1956|11|01}}
ओळ २७: ओळ २७:
|लोकसंख्येनुसार_क्रमांक= देशात १२वा.
|लोकसंख्येनुसार_क्रमांक= देशात १२वा.
|लोकसंख्या_घनता = 819
|लोकसंख्या_घनता = 819
|जिल्हे = {{AutoLink|केरळामधील जिल्हे|१४}}
|जिल्हे = {{AutoLink|केरळमधील जिल्हे|१४}}
|संकेतस्थळ = kerala.gov.in
|संकेतस्थळ = kerala.gov.in
|संकेतस्थळ_नाव = केरळा सरकार संकेतस्थळ
|संकेतस्थळ_नाव = केरळ सरकार संकेतस्थळ
}}
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_क्रमांक=|पिन_कोड=|एसटीडी_कोड=}}
'''केरळा''' हे [[भारत|भारतातले]] देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू]] या राज्यांच्या सीमा केरळाला लागून आहेत. केरळाच्या पश्चिमेला [[अरबी समुद्र]] व दक्षिणेला [[हिंदी महासागर]] आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळाचा उल्लेख होतो. केरळा राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. [[तिरुअनंतपुरम]] ही केरळा राज्याची राजधानी असून राज्यातील [[कोची]] व [[कोळिकोड]] ही महत्त्वाची शहरे आहेत. [[मल्याळम]] ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळा राज्याला मोठी गती मिळालेले आहे येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे
'''केरळ''' हे [[भारत|भारतातले]] देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. [[कर्नाटक]] व [[तमिळनाडू]] या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला [[अरबी समुद्र]] व दक्षिणेला [[हिंदी महासागर]] आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. [[तिरुअनंतपुरम]] ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील [[कोची]] व [[कोळिकोड]] ही महत्त्वाची शहरे आहेत. [[मल्याळम]] ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळालेले आहे येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे


पर्यटनाच्या बाबतीत केरळा हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळामध्ये येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-kerala/lsquoEnsure-quality-of-ayurveda-drugsrsquo/article16504434.ece|title=&lsquo;Ensure quality of ayurveda drugs&rsquo;|date=30 ऑक्टो, 2009|via=www.thehindu.com}}</ref> राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळाात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळाचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf |title=UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States |access-date=2010-02-20 |archive-date=2007-07-24 |archive-url=https://web.archive.org/web/20070724155102/http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf |url-status=dead }}</ref><ref>[http://www.financialexpress.com/news/tn-makes-its-way-to-top-5-states-in-hdi/287643 TN makes its way to top 5 states in HDI] Financial Express -Monday, Mar 24, 2008</ref><ref name="nfhsindia.org"/> २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळा हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=India Corruption Study&nbsp;— 2005 |प्रकाशक=[[Transparency International]] |month=June |वर्ष=2005 |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-11-11 |दुवा=http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 |archive-date=2007-10-12 |archive-url=https://web.archive.org/web/20071012150233/http://transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 |url-status=dead }}</ref> केरळाने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळामधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.<ref name="rem1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html|title=Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000|वर्ष=2002|लेखक=K.P. Kannan, K.S. Hari}}</ref><ref name="rem2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|फॉरमॅट=PDF|title=Remittances and its impact on the Kerala Economy and Society {{मृत दुवा}}|वर्ष=2007|लेखक=S Irudaya Rajan, K.C. Zachariah|access-date=2010-02-20|archive-date=2009-02-25|archive-url=https://web.archive.org/web/20090225101006/http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|url-status=dead}}</ref><ref name="abroad">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1|title=Jobs Abroad Support ‘Model’ State in India|प्रकाशक=New York Times|year=2007}}</ref>
पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-kerala/lsquoEnsure-quality-of-ayurveda-drugsrsquo/article16504434.ece|title=&lsquo;Ensure quality of ayurveda drugs&rsquo;|date=30 ऑक्टो, 2009|via=www.thehindu.com}}</ref> राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf |title=UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States |access-date=2010-02-20 |archive-date=2007-07-24 |archive-url=https://web.archive.org/web/20070724155102/http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf |url-status=dead }}</ref><ref>[http://www.financialexpress.com/news/tn-makes-its-way-to-top-5-states-in-hdi/287643 TN makes its way to top 5 states in HDI] Financial Express -Monday, Mar 24, 2008</ref><ref name="nfhsindia.org"/> २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=India Corruption Study&nbsp;— 2005 |प्रकाशक=[[Transparency International]] |month=June |वर्ष=2005 |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-11-11 |दुवा=http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 |archive-date=2007-10-12 |archive-url=https://web.archive.org/web/20071012150233/http://transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 |url-status=dead }}</ref> केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.<ref name="rem1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html|title=Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000|वर्ष=2002|लेखक=K.P. Kannan, K.S. Hari}}</ref><ref name="rem2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|फॉरमॅट=PDF|title=Remittances and its impact on the Kerala Economy and Society {{मृत दुवा}}|वर्ष=2007|लेखक=S Irudaya Rajan, K.C. Zachariah|access-date=2010-02-20|archive-date=2009-02-25|archive-url=https://web.archive.org/web/20090225101006/http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|url-status=dead}}</ref><ref name="abroad">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1|title=Jobs Abroad Support ‘Model’ State in India|प्रकाशक=New York Times|year=2007}}</ref>


== नावाची उत्पत्ती ==
== नावाची उत्पत्ती ==
केरळा या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे ''केरा'' (नारळाचे झाड) व ''आलम'' (परिसर) असा केरळामचा अर्थ होतो.<ref name="Dobbie_2006">{{स्रोत पुस्तक |लेखक=Dobbie A |title=India: The Elephant's Blessing |प्रकाशक=Melrose Press |वर्ष=2006 |आयएसबीएन=1-9052-2685-3 |दुवा=http://books.google.com/books?id=ckpEd4emnCkC |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-02 }}</ref>{{rp|122}} पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे ''केरळा''ची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो.<ref name="Menon_1967">{{स्रोत पुस्तक |लेखक=Menon AS |वर्ष=1967 |title=A Survey of Kerala History |प्रकाशक=Sahitya Pravarthaka Cooperative Society }}</ref> or ''chera alam'' ("Land of the Cheras").<ref>{{स्रोत पुस्तक |लेखक=George KM |title=A Survey of Malayalam Literature |प्रकाशक=Asia Publishing House |वर्ष=1968 }}</ref>{{rp|2}} केरळाच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळाीय अथवा मल्याळी असे म्हणतात.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com/books?hl=en&lr=&id=2cbCr7M4SJ8C&oi=fnd&pg=PA117&dq=keralam&ots=t0rLZysJmZ&sig=KlXxqfLK6OmyjW513f557qeufUo#v=onepage&q=keralam&f=false|title=Asceticism and its critics: historical accounts and comparative perspectives|लेखक=Oliver Freiberger|प्रकाशक=Oxford Uniersity Press|वर्ष=2006}}</ref>
केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे ''केरा'' (नारळाचे झाड) व ''आलम'' (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो.<ref name="Dobbie_2006">{{स्रोत पुस्तक |लेखक=Dobbie A |title=India: The Elephant's Blessing |प्रकाशक=Melrose Press |वर्ष=2006 |आयएसबीएन=1-9052-2685-3 |दुवा=http://books.google.com/books?id=ckpEd4emnCkC |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-01-02 }}</ref>{{rp|122}} पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे ''केरळ''ची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो.<ref name="Menon_1967">{{स्रोत पुस्तक |लेखक=Menon AS |वर्ष=1967 |title=A Survey of Kerala History |प्रकाशक=Sahitya Pravarthaka Cooperative Society }}</ref> or ''chera alam'' ("Land of the Cheras").<ref>{{स्रोत पुस्तक |लेखक=George KM |title=A Survey of Malayalam Literature |प्रकाशक=Asia Publishing House |वर्ष=1968 }}</ref>{{rp|2}} केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=http://books.google.com/books?hl=en&lr=&id=2cbCr7M4SJ8C&oi=fnd&pg=PA117&dq=keralam&ots=t0rLZysJmZ&sig=KlXxqfLK6OmyjW513f557qeufUo#v=onepage&q=keralam&f=false|title=Asceticism and its critics: historical accounts and comparative perspectives|लेखक=Oliver Freiberger|प्रकाशक=Oxford Uniersity Press|वर्ष=2006}}</ref>
पुराणात केरळाासबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळाची नि‍र्मिती [[विष्णू]]चा अवतार मानला जाणाऱ्या भगवान [[परशुराम|परशुरामांनी]] समुद्रात आपला [[परशू]] फेकून केली. केरळामधील लोकांनी पारंपारिक व सांस्कृतिक परंपरा कायम राखलेले आहेत सण-उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरी करतात पोंगल हा इथला महत्त्वाचा सण मानला जातो यावेळी प्रत्येक जण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात केरळा मध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी आहे ख्रिसमस सण याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात वर्षभरामध्ये पर्यटकांची मोठी रेलचेल या परिसरात सातत्याने असते
पुराणात केरळासबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळची नि‍र्मिती [[विष्णू]]चा अवतार मानला जाणाऱ्या भगवान [[परशुराम|परशुरामांनी]] समुद्रात आपला [[परशू]] फेकून केली. केरळमधील लोकांनी पारंपारिक व सांस्कृतिक परंपरा कायम राखलेले आहेत सण-उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरी करतात पोंगल हा इथला महत्त्वाचा सण मानला जातो यावेळी प्रत्येक जण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात केरळ मध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी आहे ख्रिसमस सण याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात वर्षभरामध्ये पर्यटकांची मोठी रेलचेल या परिसरात सातत्याने असते


== इतिहास ==
== इतिहास ==


केरळाच्या अतिप्राचीन (निओलिथिक) काळातील मानवी वस्तीबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. [[पाषाणयुग|पाषाणयुगा]]तील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यातील इडक्कल गुहेत सापडतात.<ref>[http://www.kerala.gov.in/disttourism/wyd.htm Tourism information on districts - Wayanad]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20080226171609/http://www.kerala.gov.in/disttourism/wyd.htm विदागारातील आवृत्ती] Official website of the Govt. of Kerala</ref>
केरळच्या अतिप्राचीन (निओलिथिक) काळातील मानवी वस्तीबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. [[पाषाणयुग|पाषाणयुगा]]तील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यातील इडक्कल गुहेत सापडतात.<ref>[http://www.kerala.gov.in/disttourism/wyd.htm Tourism information on districts - Wayanad]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20080226171609/http://www.kerala.gov.in/disttourism/wyd.htm विदागारातील आवृत्ती] Official website of the Govt. of Kerala</ref>


केरळा व [[तमिळनाडू]] हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते.<ref>{{harvnb|Kanakasabhai|1997|p=10}}</ref> केरळााच्या बाबतीतील पहिला उल्लेख [[अशोक|अशोका]]च्या [[शिलालेख|शिलालेखा]]त केरळापुत्रम असा आढळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://kerala.gov.in/keralacalljan_08/pg45.pdf |title=Carving the Buddha {{मृत दुवा}} |प्रकाशक=Govt of Kerala |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-23 }}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
केरळ व [[तमिळनाडू]] हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते.<ref>{{harvnb|Kanakasabhai|1997|p=10}}</ref> केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख [[अशोक|अशोका]]च्या [[शिलालेख|शिलालेखा]]त केरळपुत्रम असा आढळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://kerala.gov.in/keralacalljan_08/pg45.pdf |title=Carving the Buddha {{मृत दुवा}} |प्रकाशक=Govt of Kerala |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-23 }}{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>


<ref>{{स्रोत पुस्तक |लेखक=Aiya VN |title=The Travancore State Manual |प्रकाशक=Travancore Government Press |पृष्ठे=210–212 |वर्ष=1906 |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-11-12 |दुवा=http://books.google.com/books?ie=UTF-8&hl=en&id=RdzaPW-kEvQC }}</ref>
<ref>{{स्रोत पुस्तक |लेखक=Aiya VN |title=The Travancore State Manual |प्रकाशक=Travancore Government Press |पृष्ठे=210–212 |वर्ष=1906 |अ‍ॅक्सेसदिनांक=2007-11-12 |दुवा=http://books.google.com/books?ie=UTF-8&hl=en&id=RdzaPW-kEvQC }}</ref>




इसवी सनापूर्वीच्या [[मौर्य]] साम्राज्यानंतरच्या काळात केरळा प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते. त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती.<ref>{{harvnb|Sadasivan|2000|pp=105-6}}</ref> चेरांची राजधानी वांची येथे होती. केरळाचा दक्षिण भाग पांड्य राज्याचा भाग होता व त्यांची राजधानी Nelcynda येथे होती.<ref name="74.125.153.132"/><ref name="Books.google.co.in"/> चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. [[संगम साहित्य|संगम साहित्यां]]मध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे. ही [[जहाज|जहाजे]] मसाल्यांच्या व्यापारासाठी येत. केरळा या राज्याला एक वेगळी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली आहे ब्रिटिश काळापासूनच या राज्यांमध्ये ब्रिटिश शासकांनी शिक्षणाचा विकास केला त्याचबरोबर धर्माचा देखील प्रसार केला यातून या ठिकाणी ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी दिसते ब्रिटिश काळातील चर्च हे या राज्याचे मुख्य वैशिष्ट आहे जगभरात आणि देशभरात या राज्यातील लोक मोठ्या संख्येने शासकीय सेवेमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत जगभरामध्ये केरळा मधील तरुण हे आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या राज्याने आपली वेगळी संस्कृती जोपासलेली आहे निसर्ग सौंदर्य या राज्याला लाभलेले आहे त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही या ठिकाणाचा मोठा विकास झालेला आहे <ref name="kerala.gov.in">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.kerala.gov.in/history%26culture/earlyhistory.htm |title=officialwebsite of |विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20080321085217/http://www.kerala.gov.in/history%26culture/earlyhistory.htm |विदा दिनांक=2008-03-21 |प्रकाशक=Kerala.gov.in |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2010-02-25 |url-status=dead }}</ref> रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळा हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते.<ref name="Iyengar_2001">{{स्रोत पुस्तक |लेखक=Iyengar PTS |वर्ष=2001 |title=History Of The Tamils: From the Earliest Times to 600 A.D. |प्रकाशक=Asian Educational Services |आयएसबीएन=8-1206-0145-9 |दुवा=http://books.google.com/books?id=ERq-OCn2cloC |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-12-29 }}</ref> {{rp|192–195, 303–307}} पश्चिम आशियाई सेमेटिक , [[ख्रिस्ती]],ज्यू आणि [[इस्लाम]] समाजगट नसरानी मप्पिला, जुदा मप्पिला इ. ठिकाणी स्थायिक झाले. <ref name="BMalieckal">* Bindu Malieckal (2005) Muslims, Matriliny, and A Midsummer Night's Dream: European Encounters with the Mappilas of Malabar, India; The Muslim World Volume 95 Issue 2</ref><ref>{{स्रोत पुस्तक |लेखक=Milton J, Skeat WW, Pollard AW, Brown L |title=The Indian Christians of St Thomas |प्रकाशक=Cambridge University Press |दिनांक=1982-08-31 |आयएसबीएन=0-5212-1258-8 |पृष्ठ=171 }}</ref> इ.स.पू. ५७३ मध्ये [[ज्यू]] समाजाचे लोक प्रथम केरळामधे आले..<ref>De Beth Hillel, David (1832). ''Travels'' ([[Madras]] publication).</ref><ref>Lord, James Henry (1977). ''The Jews in India and the Far East''; Greenwood Press Reprint; ISBN.</ref> येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी इसवी सन ००५२ साली केरळाला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://nasrani.net/2007/02/13/kerala-syrian-christian-the-tomb-of-the-apostle-persian-church-syond-of-diamper-coonan-cross-oath-divisions/ |title=Kerala Syrian Christians, Apostle in India |प्रकाशक=nasrani.net |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-10-25}}</ref><ref name="Hamsa.org">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hamsa.org/pope.htm |title=Pope denies St. Thomas came to South India |प्रकाशक=Hamsa.org |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-23}}</ref><ref name="GPress">Medlycott, A E. 1905 "India and the Apostle Thomas"; Gorgias Press LLC; ISBN</ref><ref>Thomas Puthiakunnel, (1973) "Jewish colonies of India paved the way for St. Thomas", The Saint Thomas Christian Encyclopedia of India, ed. George Menachery, Vol. II.</ref> इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळामध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.
इसवी सनापूर्वीच्या [[मौर्य]] साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते. त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती.<ref>{{harvnb|Sadasivan|2000|pp=105-6}}</ref> चेरांची राजधानी वांची येथे होती. केरळचा दक्षिण भाग पांड्य राज्याचा भाग होता व त्यांची राजधानी Nelcynda येथे होती.<ref name="74.125.153.132"/><ref name="Books.google.co.in"/> चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. [[संगम साहित्य|संगम साहित्यां]]मध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे. ही [[जहाज|जहाजे]] मसाल्यांच्या व्यापारासाठी येत. केरळ या राज्याला एक वेगळी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली आहे ब्रिटिश काळापासूनच या राज्यांमध्ये ब्रिटिश शासकांनी शिक्षणाचा विकास केला त्याचबरोबर धर्माचा देखील प्रसार केला यातून या ठिकाणी ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी दिसते ब्रिटिश काळातील चर्च हे या राज्याचे मुख्य वैशिष्ट आहे जगभरात आणि देशभरात या राज्यातील लोक मोठ्या संख्येने शासकीय सेवेमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत जगभरामध्ये केरळ मधील तरुण हे आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या राज्याने आपली वेगळी संस्कृती जोपासलेली आहे निसर्ग सौंदर्य या राज्याला लाभलेले आहे त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही या ठिकाणाचा मोठा विकास झालेला आहे <ref name="kerala.gov.in">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.kerala.gov.in/history%26culture/earlyhistory.htm |title=officialwebsite of |विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20080321085217/http://www.kerala.gov.in/history%26culture/earlyhistory.htm |विदा दिनांक=2008-03-21 |प्रकाशक=Kerala.gov.in |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2010-02-25 |url-status=dead }}</ref> रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळ हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते.<ref name="Iyengar_2001">{{स्रोत पुस्तक |लेखक=Iyengar PTS |वर्ष=2001 |title=History Of The Tamils: From the Earliest Times to 600 A.D. |प्रकाशक=Asian Educational Services |आयएसबीएन=8-1206-0145-9 |दुवा=http://books.google.com/books?id=ERq-OCn2cloC |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-12-29 }}</ref> {{rp|192–195, 303–307}} पश्चिम आशियाई सेमेटिक , [[ख्रिस्ती]],ज्यू आणि [[इस्लाम]] समाजगट नसरानी मप्पिला, जुदा मप्पिला इ. ठिकाणी स्थायिक झाले. <ref name="BMalieckal">* Bindu Malieckal (2005) Muslims, Matriliny, and A Midsummer Night's Dream: European Encounters with the Mappilas of Malabar, India; The Muslim World Volume 95 Issue 2</ref><ref>{{स्रोत पुस्तक |लेखक=Milton J, Skeat WW, Pollard AW, Brown L |title=The Indian Christians of St Thomas |प्रकाशक=Cambridge University Press |दिनांक=1982-08-31 |आयएसबीएन=0-5212-1258-8 |पृष्ठ=171 }}</ref> इ.स.पू. ५७३ मध्ये [[ज्यू]] समाजाचे लोक प्रथम केरळमधे आले..<ref>De Beth Hillel, David (1832). ''Travels'' ([[Madras]] publication).</ref><ref>Lord, James Henry (1977). ''The Jews in India and the Far East''; Greenwood Press Reprint; ISBN.</ref> येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी इसवी सन ००५२ साली केरळला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://nasrani.net/2007/02/13/kerala-syrian-christian-the-tomb-of-the-apostle-persian-church-syond-of-diamper-coonan-cross-oath-divisions/ |title=Kerala Syrian Christians, Apostle in India |प्रकाशक=nasrani.net |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-10-25}}</ref><ref name="Hamsa.org">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hamsa.org/pope.htm |title=Pope denies St. Thomas came to South India |प्रकाशक=Hamsa.org |दिनांक= |अ‍ॅक्सेसदिनांक=2009-09-23}}</ref><ref name="GPress">Medlycott, A E. 1905 "India and the Apostle Thomas"; Gorgias Press LLC; ISBN</ref><ref>Thomas Puthiakunnel, (1973) "Jewish colonies of India paved the way for St. Thomas", The Saint Thomas Christian Encyclopedia of India, ed. George Menachery, Vol. II.</ref> इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.


== भूगोल ==
== भूगोल ==
{{मुख्य लेख|केरळची भौगोलिक वैशिष्ट्ये}}
{{मुख्य लेख|केरळची भौगोलिक वैशिष्ट्ये}}
केरळा राज्य हे [[अरबी समुद्र|अरबी समुद्रा]]मधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला [[सह्याद्री]]<nowiki/>च्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते. राज्याचा पसारा ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे.<ref name = "GOK_2005b"/> केरळा मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला {{km to mi | 590 | abbr=yes}} किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
केरळ राज्य हे [[अरबी समुद्र|अरबी समुद्रा]]मधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला [[सह्याद्री]]<nowiki/>च्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते. राज्याचा पसारा ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे.<ref name = "GOK_2005b"/> केरळ मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला {{km to mi | 590 | abbr=yes}} किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


[[पश्चिम घाट|पश्चिम घाटा]]च्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पूर्व केरळाचे उंच [[पर्वत|पर्वत,]] खोल द-या आहेत.पश्चिमेकडे वाहणा-या ४१ नद्या आणि पूर्वेकडे वाहणा-या ३ नद्या या प्रदेशातूंच उगम पावतात. पल्लकड येथे पश्चिम घातामुळे एक डोंगरांची भिंत तयार झाली आहे जेथून भारताच्या अन्य देशात जायला मार्ग आहे. मी.उंचीवर असलेले अन्नामुडी हे येथील सर्वोच्च [[शिखर]] आहे.
[[पश्चिम घाट|पश्चिम घाटा]]च्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पूर्व केरळचे उंच [[पर्वत|पर्वत,]] खोल द-या आहेत.पश्चिमेकडे वाहणा-या ४१ नद्या आणि पूर्वेकडे वाहणा-या ३ नद्या या प्रदेशातूंच उगम पावतात. पल्लकड येथे पश्चिम घातामुळे एक डोंगरांची भिंत तयार झाली आहे जेथून भारताच्या अन्य देशात जायला मार्ग आहे. मी.उंचीवर असलेले अन्नामुडी हे येथील सर्वोच्च [[शिखर]] आहे.


केरळाची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील [[तलाव]], परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे. [[वेंबनाड]] तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळाात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.केरळाच्या महत्त्वाच्या ४४ नद्यांमध्ये [[पेरियार]] (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळाातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे. बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात..केरळाातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे [[त्रिभुज प्रदेश]]ही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.[[वाळू |वाळू उपसा]] आणि [[प्रदूषण]] यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात.<ref name = "GOK_2005b"/> या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , [[पूर]] यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या [[सुनामी]] [[वादळ|वादळा]]चा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.
केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील [[तलाव]], परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे. [[वेंबनाड]] तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.केरळच्या महत्त्वाच्या ४४ नद्यांमध्ये [[पेरियार]] (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे. बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात..केरळातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे [[त्रिभुज प्रदेश]]ही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.[[वाळू |वाळू उपसा]] आणि [[प्रदूषण]] यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात.<ref name = "GOK_2005b"/> या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , [[पूर]] यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या [[सुनामी]] [[वादळ|वादळा]]चा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.


केरळा मध्ये भरपूर '''प्रेक्षणीय''' स्थळे आहेत .त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
केरळ मध्ये भरपूर '''प्रेक्षणीय''' स्थळे आहेत .त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.


'''१) कसारागोड मधील बेकल किल्ला:'''केरळामधील उत्तरेकडील जिल्ह्याच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी., कासारगोड येथे बेकल किल्ला आहे. हा केरळामधील सर्वात मोठा किल्ल्यांपैकी आहे आणि वर्षानुवर्षे निर्दोषपणे देखभाल केली जाते. हे समुद्रसपाटीपासून १ फूटांपर्यंत वाढते आणि ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या हेडलॅंडवर आहे. बेकल फोर्ट बीच नावाचा एक सुंदर बीच विकसित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. या स्थळांवर लोक मोठ्या संख्येने येतात. समुद्राच्या कडेने उंच डोंगरावर आरामात वसलेला हा किल्ला समुद्र किनाऱ्या भव्य दर्शनासाठी आहे. लॅराइट स्लॅबचा वापर करून आणि बहुभुज आकाराने बनवलेले हे केरळामधील सर्वाधिक भेट दिलेल्या साइट्सपैकी एक आहे.
'''१) कसारागोड मधील बेकल किल्ला:'''केरळमधील उत्तरेकडील जिल्ह्याच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी., कासारगोड येथे बेकल किल्ला आहे. हा केरळमधील सर्वात मोठा किल्ल्यांपैकी आहे आणि वर्षानुवर्षे निर्दोषपणे देखभाल केली जाते. हे समुद्रसपाटीपासून १ फूटांपर्यंत वाढते आणि ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या हेडलॅंडवर आहे. बेकल फोर्ट बीच नावाचा एक सुंदर बीच विकसित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. या स्थळांवर लोक मोठ्या संख्येने येतात. समुद्राच्या कडेने उंच डोंगरावर आरामात वसलेला हा किल्ला समुद्र किनाऱ्या भव्य दर्शनासाठी आहे. लॅराइट स्लॅबचा वापर करून आणि बहुभुज आकाराने बनवलेले हे केरळमधील सर्वाधिक भेट दिलेल्या साइट्सपैकी एक आहे.


साइटची लोकप्रियता वाढविणारे बरेच घटक आहेत. सुंदर पेफोल्ससह सज्ज असलेले एक निरीक्षण टॉवर, अंजनेया मंदिर ज्याचे प्रसिद्ध दगडी बांधकाम आहे आणि लाइटलाईटपासून बांधलेली दोन थ्याम शिल्पे प्राथमिक आकर्षण आहेत. टिपू सुलतान यांनी बांधलेली एक प्राचीन मशिदी आणि विविध भूमिगत मार्गही या परिसरातील महत्त्वाची ठिकाणे आहेत. पार्किंग क्षेत्रात लॉटराईटचा वापर करून एक रॉक गार्डन तयार केले गेले होते आणि हे स्वतः एक वास्तुशिल्प आहे. समुद्रकिनाऱ्यावर भव्य वॉकवे बांधण्याबरोबरच झाडे लावण्यात आली आहेत ज्यामुळे समुद्रकिनारा ओलांडणे आणि त्याच्या दृष्टीकोनातून जाणे सुलभ होते. रात्री, संपूर्ण ठिकाण विशेष दिवे जळते जे त्याच्या सौंदर्यात संपूर्ण नवीन आयाम जोडते.
साइटची लोकप्रियता वाढविणारे बरेच घटक आहेत. सुंदर पेफोल्ससह सज्ज असलेले एक निरीक्षण टॉवर, अंजनेया मंदिर ज्याचे प्रसिद्ध दगडी बांधकाम आहे आणि लाइटलाईटपासून बांधलेली दोन थ्याम शिल्पे प्राथमिक आकर्षण आहेत. टिपू सुलतान यांनी बांधलेली एक प्राचीन मशिदी आणि विविध भूमिगत मार्गही या परिसरातील महत्त्वाची ठिकाणे आहेत. पार्किंग क्षेत्रात लॉटराईटचा वापर करून एक रॉक गार्डन तयार केले गेले होते आणि हे स्वतः एक वास्तुशिल्प आहे. समुद्रकिनाऱ्यावर भव्य वॉकवे बांधण्याबरोबरच झाडे लावण्यात आली आहेत ज्यामुळे समुद्रकिनारा ओलांडणे आणि त्याच्या दृष्टीकोनातून जाणे सुलभ होते. रात्री, संपूर्ण ठिकाण विशेष दिवे जळते जे त्याच्या सौंदर्यात संपूर्ण नवीन आयाम जोडते.
ओळ १०४: ओळ १०४:
जवळचे विमानतळ: त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे ८४ किमी
जवळचे विमानतळ: त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे ८४ किमी


'''४) कक्कथुरुथ''' - कावळ्याचे बेट:कक्कथरुथ हे केरळाच्या अलाप्पुझामधील पाण्यावरील एक नेत्रदीपक लहान बेट आहे, जगातील पर्यटन-योग्य स्पॉट्सच्या छायाचित्रणातील पर्यटन नॅशनल जिओग्राफिकच्या ‘सुमारे २४ तासांत जगभरातील’ मध्ये त्या सूचीबद्ध आहेत. व्हेमनाड तलावाच्या आजूबाजूला पन्नाशीने झालेले ‘क्रोध बेट’ हे एक शांत ठिकाण आहे.  
'''४) कक्कथुरुथ''' - कावळ्याचे बेट:कक्कथरुथ हे केरळच्या अलाप्पुझामधील पाण्यावरील एक नेत्रदीपक लहान बेट आहे, जगातील पर्यटन-योग्य स्पॉट्सच्या छायाचित्रणातील पर्यटन नॅशनल जिओग्राफिकच्या ‘सुमारे २४ तासांत जगभरातील’ मध्ये त्या सूचीबद्ध आहेत. व्हेमनाड तलावाच्या आजूबाजूला पन्नाशीने झालेले ‘क्रोध बेट’ हे एक शांत ठिकाण आहे.  


तेथे कसे पोहोचाल ?
तेथे कसे पोहोचाल ?
ओळ ११४: ओळ ११४:
'''५)कुमारकोम''' :कुमारकोम हे गाव वेम्बानाड तलावावरील छोट्या बेटांचे एक समूह आहे आणि ते कुट्टनाड प्रदेशाचा भाग आहे. येथील पक्षी अभयारण्य, जे १ एकरांवर पसरलेले आहे.ते स्थलांतरित पक्ष्यांचा एक आवडते स्थान आहे आणि पक्षीशास्त्रज्ञांचे नंदनवन आहे. एग्रेट्स, डार्टर्स, हेरन्स, टील्स, वॉटरफॉल्स, कोकिल, वाईल्ड डक आणि सायबेरियन सारस सारख्या स्थलांतरित पक्षी येथे कळपात येतात आणि सर्व अभ्यासकांना आकर्षित करतात.
'''५)कुमारकोम''' :कुमारकोम हे गाव वेम्बानाड तलावावरील छोट्या बेटांचे एक समूह आहे आणि ते कुट्टनाड प्रदेशाचा भाग आहे. येथील पक्षी अभयारण्य, जे १ एकरांवर पसरलेले आहे.ते स्थलांतरित पक्ष्यांचा एक आवडते स्थान आहे आणि पक्षीशास्त्रज्ञांचे नंदनवन आहे. एग्रेट्स, डार्टर्स, हेरन्स, टील्स, वॉटरफॉल्स, कोकिल, वाईल्ड डक आणि सायबेरियन सारस सारख्या स्थलांतरित पक्षी येथे कळपात येतात आणि सर्व अभ्यासकांना आकर्षित करतात.


ताज गार्डन रिट्रीट येथे बोटिंग आणि फिशिंगची सुविधा उपलब्ध आहे.केरळा टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बॅकवॉटर रिसॉर्ट वॉटरस्केपमध्ये स्वतंत्र कॉटेज आहेत ज्यात स्ट्रीटवर बांधले गेले आहे. हाऊसबोट्स आणि पारंपारिक केट्टूवॉलॉम्स (तांदूळ बार्जेस) हॉलिडे पॅकेजमध्ये उत्कृष्ट अनुभव येतात.
ताज गार्डन रिट्रीट येथे बोटिंग आणि फिशिंगची सुविधा उपलब्ध आहे.केरळ टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बॅकवॉटर रिसॉर्ट वॉटरस्केपमध्ये स्वतंत्र कॉटेज आहेत ज्यात स्ट्रीटवर बांधले गेले आहे. हाऊसबोट्स आणि पारंपारिक केट्टूवॉलॉम्स (तांदूळ बार्जेस) हॉलिडे पॅकेजमध्ये उत्कृष्ट अनुभव येतात.


कसे पोहोचाल ?
कसे पोहोचाल ?
ओळ १५२: ओळ १५२:
'''७)पोक्कोट तलाव, वायनाड''' :पोक्कोट तलाव, वायनाड सदाहरित वने आणि रोलिंग टेकड्यांनी वेढलेले एक नैसर्गिक ताजे पाण्याचे तलाव. मोठ्या प्रमाणात माशांसह एक ताज्या  पाण्याचे हे एक आकर्षण आहे. पर्यटकांना बोटिंगची सुविधा, मुलांचे पार्क आणि हस्तकलेचे आणि मसाल्यांचे खरेदी केंद्र देखील उपलब्ध आहेत.
'''७)पोक्कोट तलाव, वायनाड''' :पोक्कोट तलाव, वायनाड सदाहरित वने आणि रोलिंग टेकड्यांनी वेढलेले एक नैसर्गिक ताजे पाण्याचे तलाव. मोठ्या प्रमाणात माशांसह एक ताज्या  पाण्याचे हे एक आकर्षण आहे. पर्यटकांना बोटिंगची सुविधा, मुलांचे पार्क आणि हस्तकलेचे आणि मसाल्यांचे खरेदी केंद्र देखील उपलब्ध आहेत.


वायनाड समुद्रसपाटीपासून ७००- २१०० मीटर उंच उंचीवर आहे. केरळामध्ये सर्वाधिक आदिवासी वस्ती या जिल्ह्यात आहे. व्यथिरी तालुक्यातील डोंगर रांगा (तालुका हा जिल्ह्याचा उपविभाग आहे), कोझिकोड येथून वायनड पठारावर जाणाऱ्या  रस्तावर सुंदर रांगा दिसतात , वायनाड जिल्ह्याचे उच्चतम स्थान आहे.
वायनाड समुद्रसपाटीपासून ७००- २१०० मीटर उंच उंचीवर आहे. केरळमध्ये सर्वाधिक आदिवासी वस्ती या जिल्ह्यात आहे. व्यथिरी तालुक्यातील डोंगर रांगा (तालुका हा जिल्ह्याचा उपविभाग आहे), कोझिकोड येथून वायनड पठारावर जाणाऱ्या  रस्तावर सुंदर रांगा दिसतात , वायनाड जिल्ह्याचे उच्चतम स्थान आहे.


कसे पोहोचाल ?
कसे पोहोचाल ?
ओळ १७०: ओळ १७०:
<br />
<br />
==खाद्य संस्कृती==
==खाद्य संस्कृती==
केरळाात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो.मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात.मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो.न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली, पुत्तू,अप्पम,इडीअप्पम ,वडा यांचा समावेश होतो.चटणी, कडल, पायसम, चिकन करी , माशांची आमटी,रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते.मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्याचे वेफर्स यासारखे पदार्थ येतात.मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते.चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने खाल्ली जातात.
केरळात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो.मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात.मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो.न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली, पुत्तू,अप्पम,इडीअप्पम ,वडा यांचा समावेश होतो.चटणी, कडल, पायसम, चिकन करी , माशांची आमटी,रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते.मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्याचे वेफर्स यासारखे पदार्थ येतात.मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते.चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने खाल्ली जातात.
चहाचे मळे उत्तम प्रतीचे आहेत.
चहाचे मळे उत्तम प्रतीचे आहेत.


== अर्थव्यवस्था ==
== अर्थव्यवस्था ==
स्वातंत्र्यानंतर, लोकशाही समाजवादी कल्याण अर्थव्यवस्था म्हणून हे राज्य व्यवस्थापित केले गेले. १९९० पासून मिश्र अर्थव्यवस्था उदारीकरणामुळे भांडवलशाही, आर्थिक विस्तार, विदेशी गुंतवणूक परवाना आणि रोजगारमध्ये वाढ झाली. "केरळा इंद्रियगोचर" किंवा "विकासाचे केरळा मॉडेल" आणि तुलनेत कमी आर्थिक विकासाचा परिणाम मजबूत सेवा क्षेत्रामुळे झाला आहे.
स्वातंत्र्यानंतर, लोकशाही समाजवादी कल्याण अर्थव्यवस्था म्हणून हे राज्य व्यवस्थापित केले गेले. १९९० पासून मिश्र अर्थव्यवस्था उदारीकरणामुळे भांडवलशाही, आर्थिक विस्तार, विदेशी गुंतवणूक परवाना आणि रोजगारमध्ये वाढ झाली. "केरळ इंद्रियगोचर" किंवा "विकासाचे केरळ मॉडेल" आणि तुलनेत कमी आर्थिक विकासाचा परिणाम मजबूत सेवा क्षेत्रामुळे झाला आहे.


== संस्कृती ==
== संस्कृती ==
केरळाची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-11|title=Kerala|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kerala&oldid=930241679|journal=Wikipedia|language=en}}</ref>.  हे आर्यन आणि द्रविड संस्कृतींचे संश्लेषण आहे, त्याच्या पुरातनपणामुळे आणि मलायली लोकांनी टिकवलेल्या सेंद्रिय निरंतरतेद्वारे परिभाषित. हे शेजारच्या आणि परदेशी संस्कृतीत शतकानुशतके झालेल्या संपर्कात तपशीलवार वर्णन केले गेले होते. तथापि, उर्वरित देशातील केरळाच्या भौगोलिक पृथक्करणामुळे विशिष्ट जीवनशैली, कला, वास्तुकला, भाषा, साहित्य आणि सामाजिक संस्था विकसित झाल्या आहेत. राज्यात दरवर्षी १०,०००हून अधिक सण साजरे केले जातात.  मल्याळम दिनदर्शिका, केरळामध्ये इ.स. ८२५ पासून सुरू झालेल्या सौर कॅलेंडरमध्ये  कृषी आणि धार्मिक उपक्रमांच्या नियोजनात सामान्य वापर आढळतो.मल्याळम, भारतातील शास्त्रीय भाषांपैकी एक, केरळाची अधिकृत भाषा आहे. डझनभराहूनही अधिक अनुसूचित आणि अनुसूचित नसलेल्या भाषा देखील बोलल्या जातात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-11|title=Kerala|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kerala&oldid=930241679|journal=Wikipedia|language=en}}</ref>
केरळची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-11|title=Kerala|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kerala&oldid=930241679|journal=Wikipedia|language=en}}</ref>.  हे आर्यन आणि द्रविड संस्कृतींचे संश्लेषण आहे, त्याच्या पुरातनपणामुळे आणि मलायली लोकांनी टिकवलेल्या सेंद्रिय निरंतरतेद्वारे परिभाषित. हे शेजारच्या आणि परदेशी संस्कृतीत शतकानुशतके झालेल्या संपर्कात तपशीलवार वर्णन केले गेले होते. तथापि, उर्वरित देशातील केरळच्या भौगोलिक पृथक्करणामुळे विशिष्ट जीवनशैली, कला, वास्तुकला, भाषा, साहित्य आणि सामाजिक संस्था विकसित झाल्या आहेत. राज्यात दरवर्षी १०,०००हून अधिक सण साजरे केले जातात.  मल्याळम दिनदर्शिका, केरळमध्ये इ.स. ८२५ पासून सुरू झालेल्या सौर कॅलेंडरमध्ये  कृषी आणि धार्मिक उपक्रमांच्या नियोजनात सामान्य वापर आढळतो.मल्याळम, भारतातील शास्त्रीय भाषांपैकी एक, केरळची अधिकृत भाषा आहे. डझनभराहूनही अधिक अनुसूचित आणि अनुसूचित नसलेल्या भाषा देखील बोलल्या जातात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-11|title=Kerala|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kerala&oldid=930241679|journal=Wikipedia|language=en}}</ref>


मल्याळम ही मातृभाषा आहे.
मल्याळम ही मातृभाषा आहे.


== वनस्पती आणि प्राणी ==
== वनस्पती आणि प्राणी ==
१८ व्या शतकापर्यंत तीन चतुर्थांश भूभाग दाट जंगलाखाली होते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2015-10-20|title=Leafing phenology of tropical forests of Bhadra wildlife sanctuary, Karnataka, India|url=http://dx.doi.org/10.15192/pscp.asr.2015.12.1.3340|journal=Applied Science Reports|volume=12|issue=1|doi=10.15192/pscp.asr.2015.12.1.3340|issn=2311-0139}}</ref> २००४ पर्यंत, भारतातील १५,००० वनस्पती प्रजातींपैकी २५ % पेक्षा जास्त प्रजाती केरळामध्ये आहेत.
१८ व्या शतकापर्यंत तीन चतुर्थांश भूभाग दाट जंगलाखाली होते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2015-10-20|title=Leafing phenology of tropical forests of Bhadra wildlife sanctuary, Karnataka, India|url=http://dx.doi.org/10.15192/pscp.asr.2015.12.1.3340|journal=Applied Science Reports|volume=12|issue=1|doi=10.15192/pscp.asr.2015.12.1.3340|issn=2311-0139}}</ref> २००४ पर्यंत, भारतातील १५,००० वनस्पती प्रजातींपैकी २५ % पेक्षा जास्त प्रजाती केरळमध्ये आहेत.


केरळामधील विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणिजात उच्च दरासाठी उल्लेखनीय आहे. यामध्ये सस्तन प्राण्यांच्या ११८ प्रजाती, ५०० पक्ष्यांच्या प्रजाती, १८९ प्रजातींचे मासे, सरपटण्याच्या १७३ प्रजाती आणि १५१ प्रजातींचा समावेश आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=Nameer|first=P. O.|last2=J|first2=Praveen|last3=Bijukumar|first3=A.|last4=Palot|first4=Muhamed Jafer|last5=Das|first5=Sandeep|last6=Raghavan|first6=Rajeev|date=2015-11-17|title=A checklist of the vertebrates of Kerala State, India|url=http://dx.doi.org/10.11609/jott.1999.7.13.7961-7970|journal=Journal of Threatened Taxa|volume=7|issue=13|pages=7961|doi=10.11609/jott.1999.7.13.7961-7970|issn=0974-7907}}</ref>
केरळमधील विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणिजात उच्च दरासाठी उल्लेखनीय आहे. यामध्ये सस्तन प्राण्यांच्या ११८ प्रजाती, ५०० पक्ष्यांच्या प्रजाती, १८९ प्रजातींचे मासे, सरपटण्याच्या १७३ प्रजाती आणि १५१ प्रजातींचा समावेश आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last=Nameer|first=P. O.|last2=J|first2=Praveen|last3=Bijukumar|first3=A.|last4=Palot|first4=Muhamed Jafer|last5=Das|first5=Sandeep|last6=Raghavan|first6=Rajeev|date=2015-11-17|title=A checklist of the vertebrates of Kerala State, India|url=http://dx.doi.org/10.11609/jott.1999.7.13.7961-7970|journal=Journal of Threatened Taxa|volume=7|issue=13|pages=7961|doi=10.11609/jott.1999.7.13.7961-7970|issn=0974-7907}}</ref>


<br />
<br />
ओळ २००: ओळ २००:
चित्र:Munnar hillstation kerala.jpg|मुन्नार येथील दृश्य
चित्र:Munnar hillstation kerala.jpg|मुन्नार येथील दृश्य
चित्र:Kathakali Performance Close-up.jpg|कथकली नृत्य
चित्र:Kathakali Performance Close-up.jpg|कथकली नृत्य
चित्र:Kerala backwater food varities.jpg|केरळाची खाद्यसंस्कृती
चित्र:Kerala backwater food varities.jpg|केरळची खाद्यसंस्कृती
चित्र:A Kerala family in traditional kerala dress at guruvayur temple.JPG|गुरुवायूर मंदिर येथे पारंपारिक पोशाखात
चित्र:A Kerala family in traditional kerala dress at guruvayur temple.JPG|गुरुवायूर मंदिर येथे पारंपारिक पोशाखात
चित्र:Kochi chinese fishing-net-20080215-01a.jpg|कोची येथे मासेमारीचे जाळे
चित्र:Kochi chinese fishing-net-20080215-01a.jpg|कोची येथे मासेमारीचे जाळे

चित्र:Guruvayur Sree Krishna Temple.jpg|गुरुवायूर येथील कृष्ण मंदिर
चित्र:Guruvayur Sree Krishna Temple.jpg|गुरुवायूर येथील कृष्ण मंदिर
चित्र:Tsunami Memoral Alappadu.jpg|सुनामी वादळ स्मारक
चित्र:Tsunami Memoral Alappadu.jpg|सुनामी वादळ स्मारक
ओळ २११: ओळ २१२:


==हेसुद्धा पहा==
==हेसुद्धा पहा==
* [[केरळातील खाद्यसंस्कृती|केरळाातील खाद्यसंस्कृती]]
* [[केरळातील खाद्यसंस्कृती]]


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१७:३९, ७ फेब्रुवारी २०२४ ची आवृत्ती

  ?केरळ
കേരളം
भारत
—  राज्य  —
Map

१०° ००′ ००″ N, ७६° १८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३८,८६३ चौ. किमी
राजधानी तिरुअनंतपुरम
मोठे शहर तिरुअनंतपुरम
जिल्हे १४
लोकसंख्या
घनता
३,१८,३८,६१९ (२००१)
• ८१९/किमी
भाषा मल्याळम
राज्यपाल आरिफ़ मोहम्मद खान
मुख्यमंत्री पिनाराई विजयन
विधानसभा (जागा) केरळ विधानसभा (१४१)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-KL
संकेतस्थळ: केरळ सरकार संकेतस्थळ

केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे. कर्नाटकतमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून राज्यातील कोचीकोळिकोड ही महत्त्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने केरळ राज्याला मोठी गती मिळालेले आहे येथील खाद्यसंस्कृती देखील वैशिष्टपूर्ण आहे

पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टिसौंदर्य पहायला व आयुर्वेदिक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी केरळमध्ये येतात.[१] राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे केरळात भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे. अर्थात, केरळचा व्यक्तिविकास सूचकांक भारतात सर्वात अधिक आहे.[२][३][४] २००५ मधील एका सर्वेक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे.[५] केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थलांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. निसर्ग साधनसंपत्ती आणि महिलाचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण ही वैशिष्ट्ये आहे.[६][७][८]

नावाची उत्पत्ती

केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो.[९]:122 पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो.[१०] or chera alam ("Land of the Cheras").[११]:2 केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात.[१२] पुराणात केरळासबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळची नि‍र्मिती विष्णूचा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशू फेकून केली. केरळमधील लोकांनी पारंपारिक व सांस्कृतिक परंपरा कायम राखलेले आहेत सण-उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरी करतात पोंगल हा इथला महत्त्वाचा सण मानला जातो यावेळी प्रत्येक जण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात केरळ मध्ये ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी आहे ख्रिसमस सण याठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात वर्षभरामध्ये पर्यटकांची मोठी रेलचेल या परिसरात सातत्याने असते

इतिहास

केरळच्या अतिप्राचीन (निओलिथिक) काळातील मानवी वस्तीबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. इडुक्की जिल्ह्यात प्राचीन कालीन दगडांवर रचून तयार केलेल्या मानवनिर्मित गुहा आहेत. पाषाणयुगातील मानवी अस्तित्वाचे पुरावे वायनाड जिल्ह्यातील इडक्कल गुहेत सापडतात.[१३]

केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते.[१४] केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो.[१५]

[१६]


इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते. ते द्रविडांतील विल्लवर या समाजातील होते. त्यांची राजभाषा मल्याळी-तमिळ मिश्रित होती.[१७] चेरांची राजधानी वांची येथे होती. केरळचा दक्षिण भाग पांड्य राज्याचा भाग होता व त्यांची राजधानी Nelcynda येथे होती.[१८][१९] चीन, अरबी तसेच रोमन साम्राज्यातील व्यापाऱ्याचे चेरांशी संबध होते असे दिसते. संगम साहित्यांमध्ये रोमन साम्राज्यातील सोन्यांनी भरून येणाऱ्या जहाजांचे वर्णन आहे. ही जहाजे मसाल्यांच्या व्यापारासाठी येत. केरळ या राज्याला एक वेगळी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेली आहे ब्रिटिश काळापासूनच या राज्यांमध्ये ब्रिटिश शासकांनी शिक्षणाचा विकास केला त्याचबरोबर धर्माचा देखील प्रसार केला यातून या ठिकाणी ख्रिश्चन धर्मीयांची संख्या मोठी दिसते ब्रिटिश काळातील चर्च हे या राज्याचे मुख्य वैशिष्ट आहे जगभरात आणि देशभरात या राज्यातील लोक मोठ्या संख्येने शासकीय सेवेमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत जगभरामध्ये केरळ मधील तरुण हे आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या राज्याने आपली वेगळी संस्कृती जोपासलेली आहे निसर्ग सौंदर्य या राज्याला लाभलेले आहे त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही या ठिकाणाचा मोठा विकास झालेला आहे [२०] रोमन साम्राज्यातील नोंदीनुसार केरळ हे ज्ञातजगाचे पूर्वेकडचे टोक होते.[२१] :192–195, 303–307 पश्चिम आशियाई सेमेटिक , ख्रिस्ती,ज्यू आणि इस्लाम समाजगट नसरानी मप्पिला, जुदा मप्पिला इ. ठिकाणी स्थायिक झाले. [२२][२३] इ.स.पू. ५७३ मध्ये ज्यू समाजाचे लोक प्रथम केरळमधे आले..[२४][२५] येशू ख्रिस्ताचे शिष्य संत थॉमस ह्यांनी इसवी सन ००५२ साली केरळला भेट दिली असा समज आहे. परंतु या बाबतीत ठोस पुरावा उपलब्ध नाही.[२६][२७][२८][२९] इस्लामी व्यापारी मलिक इब्न दिनार हे ८ व्या शतकात केरळमध्ये स्थायिक झाले व त्यांनी भारतात सर्वात प्रथम इस्लाम आणल्याचे मानले जाते.

भूगोल

केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्रीच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते. राज्याचा पसारा ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे.[३०] केरळ मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला ५९० कि.मी. (३६७ मैल) किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पूर्व केरळचे उंच पर्वत, खोल द-या आहेत.पश्चिमेकडे वाहणा-या ४१ नद्या आणि पूर्वेकडे वाहणा-या ३ नद्या या प्रदेशातूंच उगम पावतात. पल्लकड येथे पश्चिम घातामुळे एक डोंगरांची भिंत तयार झाली आहे जेथून भारताच्या अन्य देशात जायला मार्ग आहे. मी.उंचीवर असलेले अन्नामुडी हे येथील सर्वोच्च शिखर आहे.

केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील तलाव, परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे. वेंबनाड तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.केरळच्या महत्त्वाच्या ४४ नद्यांमध्ये पेरियार (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे. बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात..केरळातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे त्रिभुज प्रदेशही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.वाळू उपसा आणि प्रदूषण यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात.[३०] या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , पूर यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या सुनामी वादळाचा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.

केरळ मध्ये भरपूर प्रेक्षणीय स्थळे आहेत .त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

१) कसारागोड मधील बेकल किल्ला:केरळमधील उत्तरेकडील जिल्ह्याच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी., कासारगोड येथे बेकल किल्ला आहे. हा केरळमधील सर्वात मोठा किल्ल्यांपैकी आहे आणि वर्षानुवर्षे निर्दोषपणे देखभाल केली जाते. हे समुद्रसपाटीपासून १ फूटांपर्यंत वाढते आणि ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या हेडलॅंडवर आहे. बेकल फोर्ट बीच नावाचा एक सुंदर बीच विकसित करण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. या स्थळांवर लोक मोठ्या संख्येने येतात. समुद्राच्या कडेने उंच डोंगरावर आरामात वसलेला हा किल्ला समुद्र किनाऱ्या भव्य दर्शनासाठी आहे. लॅराइट स्लॅबचा वापर करून आणि बहुभुज आकाराने बनवलेले हे केरळमधील सर्वाधिक भेट दिलेल्या साइट्सपैकी एक आहे.

साइटची लोकप्रियता वाढविणारे बरेच घटक आहेत. सुंदर पेफोल्ससह सज्ज असलेले एक निरीक्षण टॉवर, अंजनेया मंदिर ज्याचे प्रसिद्ध दगडी बांधकाम आहे आणि लाइटलाईटपासून बांधलेली दोन थ्याम शिल्पे प्राथमिक आकर्षण आहेत. टिपू सुलतान यांनी बांधलेली एक प्राचीन मशिदी आणि विविध भूमिगत मार्गही या परिसरातील महत्त्वाची ठिकाणे आहेत. पार्किंग क्षेत्रात लॉटराईटचा वापर करून एक रॉक गार्डन तयार केले गेले होते आणि हे स्वतः एक वास्तुशिल्प आहे. समुद्रकिनाऱ्यावर भव्य वॉकवे बांधण्याबरोबरच झाडे लावण्यात आली आहेत ज्यामुळे समुद्रकिनारा ओलांडणे आणि त्याच्या दृष्टीकोनातून जाणे सुलभ होते. रात्री, संपूर्ण ठिकाण विशेष दिवे जळते जे त्याच्या सौंदर्यात संपूर्ण नवीन आयाम जोडते.

भेट देण्याचे तास:०८:०० - १८:०० वाजता

प्रवेश फी: प्रौढ, रु. १५/ - (१५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी विनामूल्य)

तपशीलांसाठी संपर्क साधा: +९१ ४६७ २३१०७००.

कसे पोहोचावे?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: कोझिकोड-मंगलोर-मुंबई मार्गावर कासारगोड.

जवळचे विमानतळ  : मंगलोर= कासारगोड शहरापासून ५० किमी अंतरावर; कॅलिकट आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, कासारगोड टाऊनपासून सुमारे २०० किमी.

जिल्हा मुख्यालयापासून अंतर: १६०० मीटर दक्षिणेकडे

२) इलिक्क्कल कल्लू, कोट्टायम:कोटायम येथे समुद्रसपाटीपासून 6००० फूट उंचीवर इलीलिकल कल्लू हे लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे. तीन डोंगर, प्रत्येकी ४००० फूट आणि त्यापेक्षा जास्त उंचीवर इलीक्कल टेकड्या बनतात. या प्रत्येक टेकडीला एक विचित्र आकार आहे. टेकड्यांपैकी एक मशरूमसारखे आहे आणि त्याला कुडाकल्लू (छत्रीच्या आकाराचे खडक) म्हणतात. दुसऱ्या  टेकडीच्या कडेला एक लहान कातळ आहे आणि म्हणून त्याला Kunu kallu (हंचबॅक रॉक) म्हणून संबोधले जाते. हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखरे आहे.

३) मुनरो बेट,कोल्लम :मुनरो बेट  हे पाणलोट क्षेत्रातील एक लपलेला मोती आहे जो ८ बेटांच्या समूहातून बनलेला आहे. त्यातील प्रत्येक लहान जलवाहिन्या आणि तलाव यांनी विभक्त केले आहेत. कोल्लमपासून २७ किमी अंतरावर मुनरो बेट आहे. त्रावणकोर राज्यातील पूर्व रहिवासी रहिवासी कर्नल जॉन मुनरो यांच्या सन्मानार्थ या जागेचे नाव देण्यात आले आहे. कालवे खोदून त्याने बॅकवॉटरच्या अनेक क्षेत्रे समाकलित केली असे म्हणतात. या बेटाचे मुख्य आकर्षणे म्हणजे अरुंद जलमार्ग, कालवा जलपर्यटन आणि ओणमच्या १० दिवसीय महोत्सवात येथे आयोजित प्रसिद्ध कल्लादा बोट रेस. हे आधुनिक जीवनाच्या निरंतर अनागोंदीपासून खूपच दूर एक अद्वितीय आणि शांत सेटिंग ऑफर करते.

ट्रिप दिवसातून दोनदा चालते

सकाळी क्रूझ सकाळी ०९:०० वाजता.

दुपारी ०२:०० वाजता पासून जलपर्यटन.

दर: - ६०० रुपये प्रति व्यक्ती.

संपर्काची माहिती:

डीटीपीसी कोल्लम

फोनः +९१ ४७४ २७४५६२५, २७५०१७०

ईमेल: info@dtpckollam.com / संपर्क@dtpckollam.com

तेथे पोहोचत आहे

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: मुनरो बेट, सुमारे ३km किमी

जवळचे विमानतळ: त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे ८४ किमी

४) कक्कथुरुथ - कावळ्याचे बेट:कक्कथरुथ हे केरळच्या अलाप्पुझामधील पाण्यावरील एक नेत्रदीपक लहान बेट आहे, जगातील पर्यटन-योग्य स्पॉट्सच्या छायाचित्रणातील पर्यटन नॅशनल जिओग्राफिकच्या ‘सुमारे २४ तासांत जगभरातील’ मध्ये त्या सूचीबद्ध आहेत. व्हेमनाड तलावाच्या आजूबाजूला पन्नाशीने झालेले ‘क्रोध बेट’ हे एक शांत ठिकाण आहे.  

तेथे कसे पोहोचाल ?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन : चेरथाळा, सुमारे १५ कि.मी.

जवळचे विमानतळ: त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे १८६ किमी.

५)कुमारकोम :कुमारकोम हे गाव वेम्बानाड तलावावरील छोट्या बेटांचे एक समूह आहे आणि ते कुट्टनाड प्रदेशाचा भाग आहे. येथील पक्षी अभयारण्य, जे १ एकरांवर पसरलेले आहे.ते स्थलांतरित पक्ष्यांचा एक आवडते स्थान आहे आणि पक्षीशास्त्रज्ञांचे नंदनवन आहे. एग्रेट्स, डार्टर्स, हेरन्स, टील्स, वॉटरफॉल्स, कोकिल, वाईल्ड डक आणि सायबेरियन सारस सारख्या स्थलांतरित पक्षी येथे कळपात येतात आणि सर्व अभ्यासकांना आकर्षित करतात.

ताज गार्डन रिट्रीट येथे बोटिंग आणि फिशिंगची सुविधा उपलब्ध आहे.केरळ टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बॅकवॉटर रिसॉर्ट वॉटरस्केपमध्ये स्वतंत्र कॉटेज आहेत ज्यात स्ट्रीटवर बांधले गेले आहे. हाऊसबोट्स आणि पारंपारिक केट्टूवॉलॉम्स (तांदूळ बार्जेस) हॉलिडे पॅकेजमध्ये उत्कृष्ट अनुभव येतात.

कसे पोहोचाल ?

-जवळचे रेल्वे स्टेशन: कोट्टायम, सुमारे 13 किमी

-जवळचे विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे ९४ किमी

६)पेरियार व्याघ्र प्रकल्प,थक्कडी : थेक्कया शब्दाच्या ध्वनीने हत्तींच्या प्रतिमा, टेकड्यांच्या अखंड साखळ्या आणि मसाल्याच्या सुगंधी वृक्षारोपणांची प्रतिमा तयार केली आहे. थेकड्याचे पेरियार जंगले हे भारतातील एक अत्यंत वन्यजीव साठा आहे. संपूर्ण जिल्ह्यात पसरलेली नयनरम्य वृक्षारोपण आणि डोंगराळ शहरे ही ट्रेक्स आणि माउंटन वॉकसाठी सुंदर पायवाटे वसवतात. हा देशातील सर्वात प्राचीन वाघाचा साठा आहे आणि पेरियारची जंगले श्वेत वाघांसह धोकादायक प्रजातींच्या उपस्थितीने सुशोभित आहेत.

पेरियार टायगर रिझर्व वाळवंटात अन्वेषण करण्यासाठी पर्यटकांकडे बोटिंग ते ट्रेकिंग पर्यंत अनेक पर्याय आहेत.

अ )पेरियार तलावात नौकाविहार : पेरियारचा आनंद घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बोटवरील आपल्या सीटच्या काठावरून जाणे. जर आपण थोडे अधिक साहसी असाल तर वन्य आपल्याला पहात असताना आपण बांबूचा तारा आणि पंक्ती घेऊ शकता. पेरियार येथील बांबू राफ्टिंग पूर्ण दिवस आणि अर्धा दिवस अशा दोन स्लॉटमध्ये उपलब्ध आहे.

ब )ट्रेकिंग ट्रेल्स : पेरियार येथे गाईड डे ट्रेक- पेरियार टायगर ट्रेल, एक साहसी ट्रेकिंग आणि कॅम्पिंग; बॉर्डर हायकिंग - संरक्षण देणारी रेंज हायकिंग; बांबू राफ्टिंग; जंगल गस्त, जंगलातील शेफर्डिंग; आदिवासी वारसा - भूतकाळातील डोकावले; जंगलातील रात्रीची सफर .  

क )कॅम्पिंग : बांबू ग्रोव्ह - इको लॉजः स्टिव्ह ओव्हर प्रोग्राम बांबूच्या झाडाच्या आत ईको-लॉजची सोय करतो. आरोग्यदायी आणि आधुनिक फर्निचरसह डबल-बेड बिझिनेस असणाऱ्या १५ बांबूच्या झोपड्या उपलब्ध आहेत.

पेरियार जंगलांची संपत्ती

फ्लोराः येथे १९६५हून अधिक फुलांची रोपे आहेत आणि येथे १७१ गवताच्या  प्रजाती आणि ऑर्किडच्या १४३ प्रजाती आहेत.दक्षिण भारतीय शंकूच्या आकाराचे, वैज्ञानिकदृष्ट्या पोदोकारपस वॉलिचियानस म्हणून ओळखले जाते, पेरियार व्याघ्र प्रकल्पात जंगलात वाढतात.

सस्तन प्राणी: येथे ६०हून अधिक प्रजाती आढळतात ज्यात एशियन हत्ती, बंगाल टायगर, इंडियन बायसन, सांबर हरण, इंडियन वाइल्ड डॉग, बिबट्या, बार्किंग डियर आणि स्मूथ-लेपित ओटर यांचा समावेश आहे, ज्याला पेरियार तलावात बोटच्या प्रवासात पाहता येईल.नीलगिरी तहर उच्च खडकाळ प्रदेशातच मर्यादित आहे तर लायन टॅलेड मकाक अंतर्गत सदाहरित जंगलात आढळू शकते. बोनेट मकाक आणि नीलगिरी लंगूर हे दोघेही बोटीला ज्या ठिकाणी उतरतात त्या जवळच असलेल्या झाडांपासून कुसळताना दिसतात.

पक्षीः येथे २६५ प्रजाती आहेत. मलबार ग्रे हॉर्नबिल, इंडियन पायड हॉर्नबिल, व्हाइटबेलिडेड ट्रीपी, ड्रोन्गोस, वुडपेकर्स, फ्लाइकॅचर्स, बॅब्बलर्स, नेत्रदीपक मालाबार ट्रॉगन इत्यादी अनेक प्रजाती बोट ज्या ठिकाणी उतरतात तेथे पाहिल्या जाऊ शकतात.

सरीसृप: कोब्रा, साप, क्रैट, असंख्य विषारी साप आणि भारतीय मॉनिटर लिझार्ड इ .

उभयचरः रंगीबेरंगी मालाबार ग्लाइडिंग फ्रॉग, फनगोईड फ्रॉग, बाइकलर्ड फ्रॉग, बरीच प्रकारचे टोड आणि लिंबलेस कॅसिलियन्स सारखे बेडूक.

मासे : पेरियार सरोवर आणि ओढ्यांमध्ये मासेच्या अनेक प्रजाती आहेत, ज्या महसीर, भारतातील प्रसिद्ध आणि धोकादायक खेळातील मासे आहेत. स्मूथ-लेपित ऑटर बोटमधून वारंवार दिसू शकतो.

वृक्षारोपण: व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या भागात चहा, वेलची, मिरपूड आणि कॉफीची लागवड भरपूर प्रमाणात केलेली आढळून येते.

वॉच टावर्स: पेरियार टायगर रिझर्वमध्ये काही वॉच टॉवर्स आहेत जे वन्यजीव पाहण्यास उत्कृष्ट आहेत. थेककडी येथील वन माहिती केंद्रात आरक्षण देता येते. फोनः + ९१- ४८६९ -२२२०२७

७)पोक्कोट तलाव, वायनाड :पोक्कोट तलाव, वायनाड सदाहरित वने आणि रोलिंग टेकड्यांनी वेढलेले एक नैसर्गिक ताजे पाण्याचे तलाव. मोठ्या प्रमाणात माशांसह एक ताज्या  पाण्याचे हे एक आकर्षण आहे. पर्यटकांना बोटिंगची सुविधा, मुलांचे पार्क आणि हस्तकलेचे आणि मसाल्यांचे खरेदी केंद्र देखील उपलब्ध आहेत.

वायनाड समुद्रसपाटीपासून ७००- २१०० मीटर उंच उंचीवर आहे. केरळमध्ये सर्वाधिक आदिवासी वस्ती या जिल्ह्यात आहे. व्यथिरी तालुक्यातील डोंगर रांगा (तालुका हा जिल्ह्याचा उपविभाग आहे), कोझिकोड येथून वायनड पठारावर जाणाऱ्या  रस्तावर सुंदर रांगा दिसतात , वायनाड जिल्ह्याचे उच्चतम स्थान आहे.

कसे पोहोचाल ?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: कोझिकोड, सुमारे६३ कि.मी.

जवळचे विमानतळ: कॅलिकट आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे ६३किमी.

८)कोल्लुकुमकले - भारतातील उंचावरील  चहाची बाग : कोल्लुकुमकले - खडकाळ प्रदेशात वसलेले, मुन्नारमधील कोलुककुमालय हे देशातील सर्वात जास्त उंचीवरील चहाची बाग आहे जीची उंची  ७९०० फूट आहे. फक्त जीपद्वारे प्रवेशयोग्य असलेल्या या इस्टेटच्या भेटीत चहाच्या शेताभोवती ड्राईव्ह आणि कारखान्याचा दौरा समाविष्ट आहे. काय कोलुककुमले चहाचा एक विशेष स्वाद आहे.

कसे पोहोचाल ?

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: अंगणमल्ली, मुन्नारपासून सुमारे १०९ किमी

जवळचे विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुमारे १०८ किमी


खाद्य संस्कृती

केरळात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो.मासे,कोंबडी आणि अन्य मांसप्रकार येथे खाल्ले जातात.मसाल्यांच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केला जातो.भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही वेली ते खाला जातो.न्यःरीचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली, पुत्तू,अप्पम,इडीअप्पम ,वडा यांचा समावेश होतो.चटणी, कडल, पायसम, चिकन करी , माशांची आमटी,रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वाद या जोडीने घेतला जातो.सध्या हा शाकाहारी भोजनाचा प्रकार असून ते केळीच्या पानावर वाढले जाते. या जेवणाच्या शेवटी गोड खीर म्हणजे पायसम खाल्ली जाते.मधल्या वेळच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्याचे वेफर्स यासारखे पदार्थ येतात.मांसाहारी पदार्थांमध्येही येथे वैविध्य आढळते.चहासोबत केळीपासून तयार केलेली भजी आस्वादाने खाल्ली जातात. चहाचे मळे उत्तम प्रतीचे आहेत.

अर्थव्यवस्था

स्वातंत्र्यानंतर, लोकशाही समाजवादी कल्याण अर्थव्यवस्था म्हणून हे राज्य व्यवस्थापित केले गेले. १९९० पासून मिश्र अर्थव्यवस्था उदारीकरणामुळे भांडवलशाही, आर्थिक विस्तार, विदेशी गुंतवणूक परवाना आणि रोजगारमध्ये वाढ झाली. "केरळ इंद्रियगोचर" किंवा "विकासाचे केरळ मॉडेल" आणि तुलनेत कमी आर्थिक विकासाचा परिणाम मजबूत सेवा क्षेत्रामुळे झाला आहे.

संस्कृती

केरळची संस्कृती संमिश्र आणि विश्वव्यापी आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे[३१].  हे आर्यन आणि द्रविड संस्कृतींचे संश्लेषण आहे, त्याच्या पुरातनपणामुळे आणि मलायली लोकांनी टिकवलेल्या सेंद्रिय निरंतरतेद्वारे परिभाषित. हे शेजारच्या आणि परदेशी संस्कृतीत शतकानुशतके झालेल्या संपर्कात तपशीलवार वर्णन केले गेले होते. तथापि, उर्वरित देशातील केरळच्या भौगोलिक पृथक्करणामुळे विशिष्ट जीवनशैली, कला, वास्तुकला, भाषा, साहित्य आणि सामाजिक संस्था विकसित झाल्या आहेत. राज्यात दरवर्षी १०,०००हून अधिक सण साजरे केले जातात.  मल्याळम दिनदर्शिका, केरळमध्ये इ.स. ८२५ पासून सुरू झालेल्या सौर कॅलेंडरमध्ये  कृषी आणि धार्मिक उपक्रमांच्या नियोजनात सामान्य वापर आढळतो.मल्याळम, भारतातील शास्त्रीय भाषांपैकी एक, केरळची अधिकृत भाषा आहे. डझनभराहूनही अधिक अनुसूचित आणि अनुसूचित नसलेल्या भाषा देखील बोलल्या जातात.[३२]

मल्याळम ही मातृभाषा आहे.

वनस्पती आणि प्राणी

१८ व्या शतकापर्यंत तीन चतुर्थांश भूभाग दाट जंगलाखाली होते.[३३] २००४ पर्यंत, भारतातील १५,००० वनस्पती प्रजातींपैकी २५ % पेक्षा जास्त प्रजाती केरळमध्ये आहेत.

केरळमधील विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणिजात उच्च दरासाठी उल्लेखनीय आहे. यामध्ये सस्तन प्राण्यांच्या ११८ प्रजाती, ५०० पक्ष्यांच्या प्रजाती, १८९ प्रजातींचे मासे, सरपटण्याच्या १७३ प्रजाती आणि १५१ प्रजातींचा समावेश आहे.[३४]


चित्रदालन

राजकारण

हेसुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "‘Ensure quality of ayurveda drugs’". 30 ऑक्टो, 2009 – www.thehindu.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States" (PDF). Archived from the original (PDF) on 2007-07-24. 2010-02-20 रोजी पाहिले.
  3. ^ TN makes its way to top 5 states in HDI Financial Express -Monday, Mar 24, 2008
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; nfhsindia.org नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "India Corruption Study — 2005". Archived from the original on 2007-10-12. 2007-11-11 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  6. ^ K.P. Kannan, K.S. Hari. "Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000".
  7. ^ S Irudaya Rajan, K.C. Zachariah. "Remittances and its impact on the Kerala Economy and Society [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2010-02-20 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  8. ^ "Jobs Abroad Support 'Model' State in India". 2007.
  9. ^ Dobbie A. India: The Elephant's Blessing. 2009-01-02 रोजी पाहिले.
  10. ^ Menon AS. A Survey of Kerala History.
  11. ^ George KM. A Survey of Malayalam Literature.
  12. ^ Oliver Freiberger. Asceticism and its critics: historical accounts and comparative perspectives.
  13. ^ Tourism information on districts - Wayanad[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती Official website of the Govt. of Kerala
  14. ^ Kanakasabhai 1997, p. 10
  15. ^ "Carving the Buddha [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2009-09-23 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  16. ^ Aiya VN. The Travancore State Manual. pp. 210–212. 2007-11-12 रोजी पाहिले.
  17. ^ Sadasivan 2000, pp. 105-6
  18. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; 74.125.153.132 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  19. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Books.google.co.in नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  20. ^ "officialwebsite of". Archived from the original on 2008-03-21. 2010-02-25 रोजी पाहिले.
  21. ^ Iyengar PTS. History Of The Tamils: From the Earliest Times to 600 A.D. 2008-12-29 रोजी पाहिले.
  22. ^ * Bindu Malieckal (2005) Muslims, Matriliny, and A Midsummer Night's Dream: European Encounters with the Mappilas of Malabar, India; The Muslim World Volume 95 Issue 2
  23. ^ Milton J, Skeat WW, Pollard AW, Brown L. The Indian Christians of St Thomas. p. 171.
  24. ^ De Beth Hillel, David (1832). Travels (Madras publication).
  25. ^ Lord, James Henry (1977). The Jews in India and the Far East; Greenwood Press Reprint; ISBN.
  26. ^ "Kerala Syrian Christians, Apostle in India". 2009-10-25 रोजी पाहिले.
  27. ^ "Pope denies St. Thomas came to South India". 2009-09-23 रोजी पाहिले.
  28. ^ Medlycott, A E. 1905 "India and the Apostle Thomas"; Gorgias Press LLC; ISBN
  29. ^ Thomas Puthiakunnel, (1973) "Jewish colonies of India paved the way for St. Thomas", The Saint Thomas Christian Encyclopedia of India, ed. George Menachery, Vol. II.
  30. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GOK_2005b नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  31. ^ "Kerala". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-11.
  32. ^ "Kerala". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-11.
  33. ^ "Leafing phenology of tropical forests of Bhadra wildlife sanctuary, Karnataka, India". Applied Science Reports. 12 (1). 2015-10-20. doi:10.15192/pscp.asr.2015.12.1.3340. ISSN 2311-0139.
  34. ^ Nameer, P. O.; J, Praveen; Bijukumar, A.; Palot, Muhamed Jafer; Das, Sandeep; Raghavan, Rajeev (2015-11-17). "A checklist of the vertebrates of Kerala State, India". Journal of Threatened Taxa. 7 (13): 7961. doi:10.11609/jott.1999.7.13.7961-7970. ISSN 0974-7907.