राष्ट्रीय महामार्ग ३६१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत  राष्ट्रीय महामार्ग ३६१
लांबी ५४८ किमी
सुरुवात तुळजापूर
मुख्य शहरे औसा - लातूर - चाकुर - अहमदपूर - लोहा - कारेगाव - नांदेड - अर्धापूर - उमरखेड - पुसद -दिग्रस - यवतमाळ - वर्धा
शेवट बुटीबोरी
राज्ये महाराष्ट्र
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा महाराष्ट्रातील महामार्ग आहे. हा महामार्ग तुळजापूर पासून बुटीबोरी(नागपूर) पर्यंत आहे.या महामार्गाची एकूण लांबी ५४८ कि.मी. आहे.हा महाराष्ट्रातील अनुक्रमे उस्मानाबाद,लातूर,नांदेड,यवतमाळ,वर्धा आणि नागपूर या ६ जिल्ह्यांतून जातो.हा मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातून जातो.या महामार्गावरील शहरे तुळजापूर,औसा,लातूर,चाकुर,अहमदपूर, लोहा,कारेगाव,नांदेड,उमरखेड,पुसद,यवतमाळ,वर्धा आणि बुटीबोरी हे आहेत.