"राष्ट्रीय महामार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) खूणपताका: Manual revert Reverted |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१) खूणपताका: Manual revert Reverted |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[Image:India roadway map.svg|right|300 px|thumb|भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे]] |
[[Image:India roadway map.svg|right|300 px|thumb|भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे]] |
||
'''राष्ट्रीय महामार्ग (रा. म.)''' हे [[भारत|भारतातील]] मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी. पसरले आहे. [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण]] ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत [[इ.स. १९९५|१९९५]] साली स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त २ % रस्ते रा. म. आहेत, पण एकूण रस्ता वाहतुकीच्या ४०% |
'''राष्ट्रीय महामार्ग (रा. म.)''' हे [[भारत|भारतातील]] मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी. पसरले आहे. [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण]] ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत [[इ.स. १९९५|१९९५]] साली स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त २ % रस्ते रा. म. आहेत, पण एकूण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकिसाठी ते कारणीभुत आहेत<ref>http://nhai.org/roadnetwork.htm</ref>. |
||
[[Image:MumbaiPuneExpressway.jpg|left|200 px|thumb|[[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]])]] |
[[Image:MumbaiPuneExpressway.jpg|left|200 px|thumb|[[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग]] ([[राष्ट्रीय महामार्ग ४|रा. म. ४]])]] |
१४:५०, २० जून २०२२ ची आवृत्ती
राष्ट्रीय महामार्ग (रा. म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी. पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त २ % रस्ते रा. म. आहेत, पण एकूण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकिसाठी ते कारणीभुत आहेत[१].
उत्तर प्रदेशातील वाराणसी ते तामिळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत धावणारा तसेच जबलपुर, नागपूर, हैदराबाद व बंगळूर ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब रा. म. ७ हा सर्वात लांब तर एर्नाकुलम ते कोची असा ६ किमी धावणारा रा. म. ४७अ हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. दिल्ली–आग्रा (रा. म. २), दिल्ली–जयपुर (रा. म. ८), अमदावाद–वडोदरा (रा. म. ८), मुंबई–पुणे (रा. म. ४), बंगळूर–चेन्नई (रा. म. ४) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत.
हे सुद्धा पहा
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
- राज्य महामार्ग (भारत)