मानाजी पायगुडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[१] [२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ [permanent dead link] मराठ्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पाया रचला] सकाळ वृत्तसेवा
  2. ^ [https://web.archive.org/web/20090814175043/http://www.loksatta.com/daily/20090810/pnv27.htm Archived 2009-08-14 at the Wayback Machine. झेंडा ‘अटके’पार]]