मानाजी पायगुडे
विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटकचा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[१] [२]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ [permanent dead link] मराठ्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पाया रचला] सकाळ वृत्तसेवा
- ^ [https://web.archive.org/web/20090814175043/http://www.loksatta.com/daily/20090810/pnv27.htm Archived 2009-08-14 at the Wayback Machine. झेंडा ‘अटके’पार]]