कैलास नाथ वांचू
Jump to navigation
Jump to search
कैलास नाथ वांचू (२५ फेब्रुवारी, इ.स. १९०३:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - इ.स. १९८८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १२ एप्रिल, इ.स. १९६७ ते २४ फेब्रुवारी, इ.स. १९६८ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |