कैलास नाथ वांचू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कैलास नाथ वांचू (२५ फेब्रुवारी, इ.स. १९०३:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - इ.स. १९८८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १२ एप्रिल, इ.स. १९६७ ते २४ फेब्रुवारी, इ.स. १९६८ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.