सुधी रंजन दास
Jump to navigation
Jump to search
सुधी रंजन दास (१ ऑक्टोबर, इ.स. १८९४:टेलीरबाघ, बांगलादेश - १८ सप्टेंबर, इ.स. १९७७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १ फेब्रुवारी, इ.स. १९५६ ते ३० सप्टेंबर, इ.स. १९५९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता आणि पंजाब उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
देशबंधु चित्त रंजन दास हे त्यांचे चुलतभाऊ होत.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |