Jump to content

सर्वमित्र सिकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sarv Mittra Sikri; Sarv Mittra Sikri; સર્વમિત્ર સિકરી; Sarv Mittra Sikri; Sarv Mittra Sikri; सर्वमित्र सिकरी; Sarv Mittra Sikri; ସର୍ବ ମିତ୍ର ସିକ୍ରି; Sarv Mittra Sikri; Sarv Mittra Sikri; Sarv Mittra Sikri; Sarv Mittra Sikri; एस एम सिकरी; సర్వ్ మిత్ర సిక్రి; Sarv Mittra Sikri; Sarv Mittra Sikri; சர்வ மித்ரா சிக்ரி; भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे तेरावे मुख्य न्यायाधीश; భారతదేశ సుప్రీంకోర్టు పదమూడవ ప్రధాన న్యాయమూర్తి; xuez indiu (1908–1992); 13th Chief Justice of India (1908–1992); قاضی هندی; قاضي هندي; Indiaas rechter (1908-1992); ఎస్.ఎమ్. సిక్రి; सर्वमित्र सिक्री
सर्वमित्र सिकरी 
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे तेरावे मुख्य न्यायाधीश
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखएप्रिल २६, इ.स. १९०८
Kabirwala
मृत्यू तारीखसप्टेंबर २४, इ.स. १९९२
नागरिकत्व
व्यवसाय
पद
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

न्या. सर्वमित्र सिकरी (एप्रिल २६,१९०८- सप्टेंबर २४,१९९२) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे तेरावे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी आपल्या वकिलीची सुरुवात लाहोर उच्च न्यायालयामध्ये १९३० पासून केली. त्यांची इ.स. १९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली आणि जानेवारी २२, इ.स. १९७१ ते एप्रिल २५, इ.स. १९७३ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी दिलेला केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्यातील निकाल भारताच्या संवैधानिक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.