आसाम विधान परिषद हे १९१३ ते १९३५ पर्यंत भारतातील आसामचे एकसदनीय विधानमंडळ होते. त्यानंतर १९३५ ते १९४७ पर्यंत द्विसदनी विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. पुढे, भारत (प्रांतीय विधानमंडळ) आदेश, १९४७ आणि आसाम विधानसभेने विधान परिषद बरखास्त केले आणि विधानसभा ही एकसदनी झाली. [१]
^Malhotra, G. C. (2004). Cabinet Responsibility to Legislature: Motions of Confidence and No-confidence in Lok Sabha and State Legislatures. Lok Sabha Secretariat. pp. 207–208. ISBN9788120004009.