अमेठी जिल्हा
Jump to navigation
Jump to search
अमेठी जिल्हा | |
---|---|
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा | |
![]()
| |
देश |
![]() |
राज्य | उत्तर प्रदेश |
विभागाचे नाव | फैजाबाद विभाग |
मुख्यालय | गौरीगंज |
तालुके |
१. अमेठी २. गौरीगंज ३. मुसाफिरखाना ४. तिलोई |
क्षेत्रफळ | ३,०६३ चौरस किमी (१,१८३ चौ. मैल) |
प्रमुख शहरे | अमेठी |
लोकसभा मतदारसंघ | अमेठी |
विधानसभा मतदारसंघ | ५ |
खासदार | स्मृती इराणी |
अमेठी (मध्यंतरी अल्प काळाकरता मुख्यमंत्री ’मायावती’ने दिलेले नाव: छत्रपती शाहूजी महाराज जिल्हा) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ७५ पैकी एक जिल्हा आहे. २०१० साली सुलतानपूर व रायबरेली ह्या जिल्ह्यांमधून अनुक्रमे ३ व १ तालुके वेगळे करून छत्रपती शाहूजी महाराज जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[१] २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने जिल्ह्याचे नाव लोकाग्रहास्तव बदलून अमेठी जिल्हा असे ठेवले.
अमेठी हे जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे.
संदर्भयादी[संपादन]