"आर.पी.आय. (आठवले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ; लघुरूप : आर.पी.आय. (आठवले) हा भारतातील आंबेडकरी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. [[रामदास आठवले]] यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. [[रामदास आठवले]] या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष [[उतम खोब्रागडे]] आहेत.इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे.
'''रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)''' ; लघुरूप : '''आर.पी.आय. ()''' हा भारतातील [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ची एक शाखा असून याचे अध्यक्ष [[रामदास आठवले]] आहेत. हा पक्ष [[आंबेडकरवाद]]ी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. [[रामदास आठवले]] यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. [[रामदास आठवले]] या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष [[उतम खोब्रागडे]] आहेत. [[इ.स. २००५]] ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली होती. दयाळ बहादुरे यांचा स्वतःचा ‘भारतीय दलित पँथर पार्टी’ नावाचा पक्ष काढला आहे.{{संदर्भ}}


== हेही पहा ==
दयाळ बहादुरे यांचा स्वतःचा ‘भारतीय दलित पँथर पार्टी’ नावाचा पक्ष आहे.
* [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]







पहा : [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]


{{विस्तार}}
{{विस्तार}}
ओळ १५: ओळ ८:


[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]
[[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्ष]]

१५:२२, ७ जून २०१७ ची आवृत्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ; लघुरूप : आर.पी.आय. (ए) हा भारतातील भारतीय रिपब्लिकन पक्षची एक शाखा असून याचे अध्यक्ष रामदास आठवले आहेत. हा पक्ष आंबेडकरवादी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. रामदास आठवले या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष उतम खोब्रागडे आहेत. इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली होती. दयाळ बहादुरे यांचा स्वतःचा ‘भारतीय दलित पँथर पार्टी’ नावाचा पक्ष काढला आहे.[ संदर्भ हवा ]

हेही पहा