आक्रोश (१९८० हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आक्रोश एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली.