"राहुल सांकृत्यायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
| मृत्यू_दिनांक = १४ एप्रिल [[१९६३]]
| मृत्यू_दिनांक = १४ एप्रिल [[१९६३]]
| मृत्यू_स्थान = [[दार्जिलिंग]], [[पश्चिम बंगाल]]
| मृत्यू_स्थान = [[दार्जिलिंग]], [[पश्चिम बंगाल]]
| कार्यक्षेत्र = [[लेखक]], [[निबंधकार]], [[विद्वान]], [[समाजशास्त्र]], भारतीय राष्ट्रवादी, [[इतिहास]], भारतीय विद्या, [[तत्त्वज्ञान]], [[बौद्ध धर्म]], तिबेटशास्त्र, शब्दकोशलेखन, [[व्याकरण]], मजकूर संपादन, लोकसाहित्य, [[विज्ञान]], [[नाटक]], [[राजकारण]], विविध विषयांचे व्यासंगी विद्वान, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले भाषापंडित
| कार्यक्षेत्र = [[बौद्ध धर्म]] प्रचार व प्रसार
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[हिंदी भाषा]]
| भाषा = [[हिंदी भाषा]]
ओळ ३५: ओळ ३५:


==जीवन==
==जीवन==
जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित, लेखक तसेच [[बौद्ध]] धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने सन्मानित झालेले राहुल सांकृत्यायन यांचा जन्म ९ एप्रिल १८९३ रोजी झाला. लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. तेव्हा साधू बनण्यासाठी काशी गाठले. तेथे संस्कृतचा अभ्यास केला. या काळात ते [[आर्य समाज|आर्य समाजा]]कडे वळले. नि:स्वार्थी वृत्तीच्या हिंदू मिशनऱ्यांची संघटना उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १९१७ मध्ये [[रशिया]]त झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले. ‘साम्यवाद ही क्यों’, ‘मानवसमाज’, ‘राजनीती’ हे ग्रंथ लिहिले. श्रीलंकेत १९३०च्या सुमारास [[बौद्ध]] धर्माची दीक्षा घेतली आणि मूळचे केदारनाथ पांडे दीक्षा घेतल्यावर राहुल सांकृत्यायन झाले. यानंतर [[बौद्ध]] धर्माच्या प्रचारासाठी [[नेपाळ]], [[तिबेट]], [[ब्रह्मदेश]], [[जपान]], [[कोरिया]] अगदी [[युरोप]]ही पालथा घातला. [[रशिया]]त काही काळ प्राध्यापकी केली. तेथे एलेना या स्त्रीशी त्यांनी विवाह केला. पाली, संस्कृत, अर्धमागधी या प्राचीन भाषांसह इंग्रजी, [[अरबी]], [[फारशी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[तमिळ]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], चिनी, जपानी, तिबेटी, रशियन इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धम्मपट, विजयपिटक या बौद्ध ग्रंथांचा हिंदी अनुवाद, तुरुंगात असताना ‘व्होल्गा से गंगा’ हा कथासंग्रह, याशिवाय ‘मेरी साधक यात्रा’, ‘तिब्बत मे सवा वर्ष’, ‘मेरी युरोप यात्रा’ ही प्रवासवर्णनं, ‘सतमी के बच्चे’, ‘बहुरंगी धपुरी’ या कथा तर ‘जीने के लिए’, ‘जय योधेय’ या कादंबऱ्या ही त्यांची ग्रंथसंपदा. याशिवाय धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुराण, प्राच्यविद्या, व्याकरण, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक आदी विषयांवर दीडशेच्या वर त्यांनी ग्रंथ लिहिले. वैदिक हिंदू धर्म ते आर्यसमाज तेथून साम्यवाद ते बौद्ध धर्म आणि शेवटी मानवता हाच धर्म असा त्यांचा थक्क करणारा वैचारिक प्रवास. हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, [[पद्मभूषण]] आदी मानसन्मान त्यांना मिळाले. १४ एप्रिल १९६३ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित, लेखक तसेच [[बौद्ध]] धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने सन्मानित झालेले राहुल सांकृत्यायन यांचा जन्म ९ एप्रिल १८९३ रोजी झाला. लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. तेव्हा साधू बनण्यासाठी काशी गाठले. तेथे संस्कृतचा अभ्यास केला. या काळात ते [[आर्य समाज|आर्य समाजा]]कडे वळले. नि:स्वार्थी वृत्तीच्या हिंदू मिशनऱ्यांची संघटना उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १९१७ मध्ये [[रशिया]]त झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले. ‘साम्यवाद ही क्यों’, ‘मानवसमाज’, ‘राजनीती’ हे ग्रंथ लिहिले. श्रीलंकेत १९३०च्या सुमारास [[बौद्ध धर्म]]ाची दीक्षा घेतली आणि मूळचे केदारनाथ पांडे दीक्षा घेतल्यावर राहुल सांकृत्यायन झाले. यानंतर [[बौद्ध]] धर्माच्या प्रचारासाठी [[नेपाळ]], [[तिबेट]], [[ब्रह्मदेश]], [[जपान]], [[कोरिया]] अगदी [[युरोप]]ही पालथा घातला. [[रशिया]]त काही काळ प्राध्यापकी केली. तेथे एलेना या स्त्रीशी त्यांनी विवाह केला. पाली, संस्कृत, अर्धमागधी या प्राचीन भाषांसह इंग्रजी, [[अरबी]], [[फारशी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[तमिळ]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], चिनी, जपानी, तिबेटी, रशियन इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धम्मपट, विजयपिटक या बौद्ध ग्रंथांचा हिंदी अनुवाद, तुरुंगात असताना ‘व्होल्गा से गंगा’ हा कथासंग्रह, याशिवाय ‘मेरी साधक यात्रा’, ‘तिब्बत मे सवा वर्ष’, ‘मेरी युरोप यात्रा’ ही प्रवासवर्णनं, ‘सतमी के बच्चे’, ‘बहुरंगी धपुरी’ या कथा तर ‘जीने के लिए’, ‘जय योधेय’ या कादंबऱ्या ही त्यांची ग्रंथसंपदा. याशिवाय धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुराण, प्राच्यविद्या, व्याकरण, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक आदी विषयांवर दीडशेच्या वर त्यांनी ग्रंथ लिहिले. वैदिक हिंदू धर्म ते आर्यसमाज तेथून साम्यवाद ते बौद्ध धर्म आणि शेवटी मानवता हाच धर्म असा त्यांचा थक्क करणारा वैचारिक प्रवास. हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, [[पद्मभूषण]] आदी मानसन्मान त्यांना मिळाले. १४ एप्रिल १९६३ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

००:१६, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

राहुल सांकृत्यायन
राहुल सांकृत्यायन
जन्म नाव केदारनाथ गोवर्धन पांडे
जन्म ९ एप्रिल १८९३
पंधहा, आजमगड,उत्तरप्रदेश
मृत्यू १४ एप्रिल १९६३
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखक, निबंधकार, विद्वान, समाजशास्त्र, भारतीय राष्ट्रवादी, इतिहास, भारतीय विद्या, तत्त्वज्ञान, बौद्ध धर्म, तिबेटशास्त्र, शब्दकोशलेखन, व्याकरण, मजकूर संपादन, लोकसाहित्य, विज्ञान, नाटक, राजकारण, विविध विषयांचे व्यासंगी विद्वान, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले भाषापंडित
भाषा हिंदी भाषा
साहित्य प्रकार प्रवासवर्णन, कथा, आत्मकथा
कार्यकाळ आधुनिक
प्रसिद्ध साहित्यकृती वोल्गा से गंगा, मेरी जीवन यात्रा
प्रभावित कुमार नेपाल, हजारीप्रसाद व्दिवेदी.
वडील गोवर्धन
आई कुलवन्ती
पत्नी ऐलेना
अपत्ये इगोर राहुलोविच
पुरस्कार हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, पद्मभूषण, हिंदी यात्रासहित्याचे पितामह

महापंडित राहुल सांकृत्यायन (९ एप्रिल, १८९३ (पंदहा, उत्तर प्रदेश) - १४ एप्रिल, १९६३ (दार्जिलिंग)) हे हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक होते.

जीवन

जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित, लेखक तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने सन्मानित झालेले राहुल सांकृत्यायन यांचा जन्म ९ एप्रिल १८९३ रोजी झाला. लहानपणापासून विरक्त वृत्तीचे. तेव्हा साधू बनण्यासाठी काशी गाठले. तेथे संस्कृतचा अभ्यास केला. या काळात ते आर्य समाजाकडे वळले. नि:स्वार्थी वृत्तीच्या हिंदू मिशनऱ्यांची संघटना उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले. ‘साम्यवाद ही क्यों’, ‘मानवसमाज’, ‘राजनीती’ हे ग्रंथ लिहिले. श्रीलंकेत १९३०च्या सुमारास बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मूळचे केदारनाथ पांडे दीक्षा घेतल्यावर राहुल सांकृत्यायन झाले. यानंतर बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश, जपान, कोरिया अगदी युरोपही पालथा घातला. रशियात काही काळ प्राध्यापकी केली. तेथे एलेना या स्त्रीशी त्यांनी विवाह केला. पाली, संस्कृत, अर्धमागधी या प्राचीन भाषांसह इंग्रजी, अरबी, फारशी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, चिनी, जपानी, तिबेटी, रशियन इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धम्मपट, विजयपिटक या बौद्ध ग्रंथांचा हिंदी अनुवाद, तुरुंगात असताना ‘व्होल्गा से गंगा’ हा कथासंग्रह, याशिवाय ‘मेरी साधक यात्रा’, ‘तिब्बत मे सवा वर्ष’, ‘मेरी युरोप यात्रा’ ही प्रवासवर्णनं, ‘सतमी के बच्चे’, ‘बहुरंगी धपुरी’ या कथा तर ‘जीने के लिए’, ‘जय योधेय’ या कादंबऱ्या ही त्यांची ग्रंथसंपदा. याशिवाय धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुराण, प्राच्यविद्या, व्याकरण, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक आदी विषयांवर दीडशेच्या वर त्यांनी ग्रंथ लिहिले. वैदिक हिंदू धर्म ते आर्यसमाज तेथून साम्यवाद ते बौद्ध धर्म आणि शेवटी मानवता हाच धर्म असा त्यांचा थक्क करणारा वैचारिक प्रवास. हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, पद्मभूषण आदी मानसन्मान त्यांना मिळाले. १४ एप्रिल १९६३ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

बाह्य दुवे