"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिकरण}} |
{{विकिकरण}} |
||
ही साहित्य संमेलने [[विदर्भ साहित्य संघ]] |
ही साहित्य संमेलने [[नागपूर]] येथील [[विदर्भ साहित्य संघ]] भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा (चंद्रपूर शहरातील शाखा) [[इ.स. १९५४]]साली स्थापन झाली. |
||
कै.प्रा.[[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे. |
कै.प्रा.[[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे. |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''== |
==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''== |
||
* १९४८साली : गोंदिया |
* १९४८साली : [[गोंदिया]] |
||
* १२वे : १९५०; गडचिरोली; संमेलनाध्यक्ष [[मा.गो.देशमुख]] |
* १२वे : १९५०; [[गडचिरोली]]; संमेलनाध्यक्ष [[मा.गो.देशमुख]] |
||
* २१वे : १९५८;तळोधी बाळापूर(चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष [[यादव मुकुंद पाठक]] |
* २१वे : १९५८; तळोधी बाळापूर (चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष [[यादव मुकुंद पाठक]] |
||
* २५वे : २६-१२-१९६४, उद्घाटक [[यशवंतराव चव्हाण]] |
* २५वे : २६-१२-१९६४, उद्घाटक [[यशवंतराव चव्हाण]] |
||
* १९५७साली : गोंदिया |
* १९५७साली : गोंदिया |
||
* डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष [[बाळशास्त्री हरदास]] |
* डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष [[बाळशास्त्री हरदास]] |
||
* १९७१; सोमनाथ(तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर); संमेलनाध्यक्ष [[विश्राम बेडेकर]] |
* १९७१; सोमनाथ(तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर); संमेलनाध्यक्ष [[विश्राम बेडेकर]] |
||
* २७वे : वर्धा |
* २७वे : [[वर्धा]] |
||
* १९७८; भंडारा; संमेलनाध्यक्ष प्रा. [[राम शेवाळकर]] |
* १९७८; [[भंडारा]]; संमेलनाध्यक्ष प्रा. [[राम शेवाळकर]] |
||
* ३४वे : २३-१०-१९८३; वरोरा(चंद्रपूर जिल्हा); संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]] |
* ३४वे : २३-१०-१९८३; वरोरा(चंद्रपूर जिल्हा); संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]] |
||
* ३५वे : १९८४, मेहकर ( |
* ३५वे : १९८४, [[मेहकर]] ([[बुलढाणा]] जिल्हा) |
||
* ३६वे: अहेरी(जिल्हा गडचिरोली) : संमेलनाध्यक्ष [[गीता साने]] |
* ३६वे: अहेरी (जिल्हा [[गडचिरोली[[) : संमेलनाध्यक्ष [[गीता साने]] |
||
* ४५वे : २८-११-१९९२; करंजा लाड(जिल्हा वाशीम); संमेलनाध्यक्ष डॉ.[[विठ्ठल वाघ]] |
* ४५वे : २८-११-१९९२; करंजा लाड (जिल्हा [[वाशीम]]); संमेलनाध्यक्ष डॉ.[[विठ्ठल वाघ]] |
||
* गडचिरोली; संमेलनाध्यक्ष [[सुरेश भट]] |
* [[गडचिरोली]]; संमेलनाध्यक्ष [[सुरेश भट]] |
||
* ५०वे : १९९१; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष प्रा.[[मो.दा.देशमुख]] |
* ५०वे : १९९१; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष प्रा.[[मो.दा.देशमुख]] |
||
* २००३साली : लाखनी (भंडारा जिल्हा) |
* २००३साली : लाखनी ([[भंडारा]] जिल्हा) |
||
* अकोट |
* [[अकोट]] |
||
* ५६वे : २-४ नोव्हेंबर २००७; नरखेड(जिल्हा नागपूर); संमेलनाध्यक्ष [[नामदेव कांबळे]] |
* ५६वे : २-४ नोव्हेंबर २००७; नरखेड (जिल्हा [[नागपूर]]); संमेलनाध्यक्ष [[नामदेव कांबळे]] |
||
* ५८वे :१९-२१- डिसेंबर २००८; धानोरा(जिल्हा गडचिरोली); संमेलनाध्यक्ष [[बाबाराव मुसळे]] |
* ५८वे :१९-२१- डिसेंबर २००८; धानोरा (जिल्हा [[गडचिरोली]]); संमेलनाध्यक्ष [[बाबाराव मुसळे]] |
||
* ५९वे : ४ते६ डिसेंबर २००९; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती [[चंद्रशेखर धर्माधिकारी]] |
* ५९वे : ४ते६ डिसेंबर २००९; [[चंद्रपूर]]; संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती [[चंद्रशेखर धर्माधिकारी]] |
||
* ६०वे : २८-३० जानेवारी २०११; वर्धा; संमेलनाध्यक्ष [[ज्योती लांजेकर]] |
* ६०वे : २८-३० जानेवारी २०११; [[वर्धा]]; संमेलनाध्यक्ष [[ज्योती लांजेकर]] |
||
* ६१वे : २३-२५ डिसेंबर २०११; वाशीम; संमेलनाध्यक्ष कवी [[नारायण कुलकर्णी कवठेकर]] |
* ६१वे : २३-२५ डिसेंबर २०११; [[वाशीम]]; संमेलनाध्यक्ष कवी [[नारायण कुलकर्णी कवठेकर]] |
||
* ६२वे : ७ ते ९ डिसेंबर २०१२; गोंदिया; डॉ . किशोर सानप हे संमेलनाध्यक्ष होते. |
* ६२वे : ७ ते ९ डिसेंबर २०१२; [[गोंदिया]]; डॉ . किशोर सानप हे संमेलनाध्यक्ष होते. |
||
==विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने== |
==विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने== |
||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
;[[आंबेडकरी साहित्य संमेलन]]: |
;[[आंबेडकरी साहित्य संमेलन]]: |
||
* ९वे : वणी(जिल्हा यवतमाळ), १३ जानेवारी २००६, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे |
* ९वे : वणी (जिल्हा [[यवतमाळ[[), १३ जानेवारी २००६, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे |
||
* अधिक आंबेडकरी साहित्य संमेलनांसाठी पहा :[[आंबेडकरी साहित्य संमेलन]] |
* अधिक आंबेडकरी साहित्य संमेलनांसाठी पहा :[[आंबेडकरी साहित्य संमेलन]] |
||
ओळ ७५: | ओळ ७५: | ||
;पद्मगंध साहित्य संमेलन: |
;पद्मगंध साहित्य संमेलन: |
||
* अखिल भारतीय [[पद्मगंध साहित्य संमेलन]], सावनेर(जिल्हा नागपूर) येथे झाले होते. |
* अखिल भारतीय [[पद्मगंध साहित्य संमेलन]], [[सावनेर]] (जिल्हा [[नागपूर[[) येथे झाले होते. |
||
;प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन: |
;प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन: |
||
* १ले : बुलढाणा, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे |
* १ले : [[बुलढाणा]], संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] |
||
;[[बहुजन साहित्य संमेलन]]: |
;[[बहुजन साहित्य संमेलन]]: |
||
ओळ ८५: | ओळ ८५: | ||
;[[बाल साहित्य संमेलन]]: |
;[[बाल साहित्य संमेलन]]: |
||
* बालसाहित्य संमेलन, |
* बालसाहित्य संमेलन, [[नागपू]]र. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते. |
||
* विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा. |
* विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, [[बुलढाणा]]. |
||
* रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर |
* रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, [[नागपूर]] |
||
;[[बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन]]: |
;[[[[बुलढाणा]] जिल्हा साहित्य संमेलन]]: |
||
* बुलढाणा, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात |
* [[बुलढाणा]], ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात |
||
;[[महात्मा फुले साहित्य संमेलन]]: |
;[[महात्मा फुले साहित्य संमेलन]]: |
||
* २रे : अमरावती; २६-५-२०१२; संमेलनाध्यक्ष प्रा.अरविंद माळी |
* २रे : [[अमरावती]]; २६-५-२०१२; संमेलनाध्यक्ष प्रा.अरविंद माळी |
||
;विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय लेखिका संमेलन: |
;विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय लेखिका संमेलन: |
||
ओळ ९९: | ओळ ९९: | ||
;[[विदर्भ युवक संमेलन]]: |
;[[विदर्भ युवक संमेलन]]: |
||
* १ले : भद्रावती(जिल्हा चंद्रपूर); तारीख ?; संमेलनाध्यक्ष [[सुधाकर गायधनी]] |
* १ले : भद्रावती (जिल्हा [[चंद्रपूर]]); तारीख ?; संमेलनाध्यक्ष [[सुधाकर गायधनी]] |
||
;राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलन: |
;राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलन: |
||
?वे : चंद्रपूर, २०/२१ एप्रिल २०१३, संमेलनाध्यक्षा डॉ. [[प्रतिमा इंगोले]] |
?वे : [[चंद्रपूर]], २०/२१ एप्रिल २०१३, संमेलनाध्यक्षा डॉ. [[प्रतिमा इंगोले]] |
||
== हेही पाहा == |
== हेही पाहा == |
१७:४२, २९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
ही साहित्य संमेलने नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा (चंद्रपूर शहरातील शाखा) इ.स. १९५४साली स्थापन झाली. कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.
विदर्भ साहित्य संघाचे आजी आणि माजी अध्यक्ष
आतापर्यंत झालेली विदर्भ साहित्य संमेलने
- १९४८साली : गोंदिया
- १२वे : १९५०; गडचिरोली; संमेलनाध्यक्ष मा.गो.देशमुख
- २१वे : १९५८; तळोधी बाळापूर (चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष यादव मुकुंद पाठक
- २५वे : २६-१२-१९६४, उद्घाटक यशवंतराव चव्हाण
- १९५७साली : गोंदिया
- डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष बाळशास्त्री हरदास
- १९७१; सोमनाथ(तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर); संमेलनाध्यक्ष विश्राम बेडेकर
- २७वे : वर्धा
- १९७८; भंडारा; संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर
- ३४वे : २३-१०-१९८३; वरोरा(चंद्रपूर जिल्हा); संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे
- ३५वे : १९८४, मेहकर (बुलढाणा जिल्हा)
- ३६वे: अहेरी (जिल्हा [[गडचिरोली[[) : संमेलनाध्यक्ष गीता साने
- ४५वे : २८-११-१९९२; करंजा लाड (जिल्हा वाशीम); संमेलनाध्यक्ष डॉ.विठ्ठल वाघ
- गडचिरोली; संमेलनाध्यक्ष सुरेश भट
- ५०वे : १९९१; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष प्रा.मो.दा.देशमुख
- २००३साली : लाखनी (भंडारा जिल्हा)
- अकोट
- ५६वे : २-४ नोव्हेंबर २००७; नरखेड (जिल्हा नागपूर); संमेलनाध्यक्ष नामदेव कांबळे
- ५८वे :१९-२१- डिसेंबर २००८; धानोरा (जिल्हा गडचिरोली); संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
- ५९वे : ४ते६ डिसेंबर २००९; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी
- ६०वे : २८-३० जानेवारी २०११; वर्धा; संमेलनाध्यक्ष ज्योती लांजेकर
- ६१वे : २३-२५ डिसेंबर २०११; वाशीम; संमेलनाध्यक्ष कवी नारायण कुलकर्णी कवठेकर
- ६२वे : ७ ते ९ डिसेंबर २०१२; गोंदिया; डॉ . किशोर सानप हे संमेलनाध्यक्ष होते.
विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने
हे संमेलन अंकुर साहित्य संघ भरवतो. विदर्भाबाहेर खानदेशातही अंकुर साहित्य संमेलने झालेली अहेत. या संघाने भरवलेले ४७वे अंकुर साहित्य संमेलन २३-१-२०११ रोजी अकोट (जिल्हा अकोला) येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत होते. पूर्वीच्या आणि नंतरच्या संमेलनांसाठी अंकुर साहित्य संमेलन हा लेख पहा.
- ९वे : वणी (जिल्हा [[यवतमाळ[[), १३ जानेवारी २००६, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
- अधिक आंबेडकरी साहित्य संमेलनांसाठी पहा :आंबेडकरी साहित्य संमेलन
१३वे कामगार साहित्य संमेलन, अमरावती, २०-२१ जानेवारी २००६
- राज्यस्तरीय कृषि साहित्य संमेलन
हे संमेलन प्रतिभा साहित्य संघ ही संस्था भरवते. असले संमेलन अकोट(जिल्हा अकोला) येथे १३-१-२०११ला भरले होते.
- १ले :
- २रे :
- ३रे : शेंबाळ पिंप्री(यवतमाळ जिल्हा); ७-१२-१९८७; संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
- ४थे : वैजापूर; संमेलनाध्यक्ष भारत सासणे
- ५वे :
- अखिल भारतीय जनसाहित्य संमेलन
- ४थे : भंडारा
- विदर्भ जनसाहित्य संमेलन
- १ले : ३१-३-१९८५
- २रे :
- ३रे :नरखेड(नागपूर जिल्हा); १०-१०-१९९८; संमेलनाध्यक्ष डॉ.किशोर सानप
- १७-१८ जानेवारी १९८७
- झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन
- १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२
- १ले : रेंगेपार(कोहळी)(तालुका लाखनी, जिल्हा भंडारा);१९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले.
- ?वे : सेंदूरवाफा; १९९५ संमेलनाध्यक्ष कै.प्रा.द.सा.बोरकर
आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय झाडीबोली साहित्य मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.
- पद्मगंध साहित्य संमेलन
- अखिल भारतीय पद्मगंध साहित्य संमेलन, सावनेर (जिल्हा [[नागपूर[[) येथे झाले होते.
- प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन
- १ले : बुलढाणा, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
- १ले :
- २रे : वरुड(जिल्हा अमरावती); २४-२५ फेब्रुवारी १९९६; संमेलनाध्यक्ष प्रा.या.बा. वडस्कर
- बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.
- विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा.
- रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर
- [[बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन]]
- बुलढाणा, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
- २रे : अमरावती; २६-५-२०१२; संमेलनाध्यक्ष प्रा.अरविंद माळी
- विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय लेखिका संमेलन
- १ले : भद्रावती (जिल्हा चंद्रपूर); तारीख ?; संमेलनाध्यक्ष सुधाकर गायधनी
- राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलन
?वे : चंद्रपूर, २०/२१ एप्रिल २०१३, संमेलनाध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले
हेही पाहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |