अर्चना एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्चना एरवेझ ही भारतातील बंद पडलेली विमानवाहतूक कंपनी आहे. देशांतर्गत सेवा पुरवणारी ही कंपनी उदय किरण नाग याने १९९३मध्ये सुरू केली होती.

ही कंपनी बॉम्बार्डिये डॅश-८ आणि लेट एल-१४० प्रकारची विमाने वापरत असे.