"वंजारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६: ओळ १६:


==वंशज==
==वंशज==
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1578597&action=search&use_engine=1&use_links=1|मजकूर=अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वंजारी बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. थोडक्यात विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1578597&action=search&use_engine=1&use_links=1|मजकूर=अनेक वंजारी स्वत:ला राजपूत कुळीतील राणाप्रतापाचे वंशज समजतात. राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते दक्षिणेस आले असावेत असेही मानले जाते. त्यांच्यात अनेक उपजमांतीचे लोक आहेत. बिहार व ओरिसा या राज्यांत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळाली नाही. इतरत्र त्यांना अनुसूचित जमातींत समाविष्ट केले आहे. तर महाराष्ट्र्र राज्यात त्यांना भटक्या विमुक्त जातीचा दर्जा दिलेला आहे. आंध्र प्रदेशात ते सुगाळी, दिल्लीत शिरकिवन, राजस्थान व केरळात गवरिया व गूजरातमध्ये चारण म्हणून ओळखले जातात. लोदी घराण्यातील सिकंदरशाह याने १५०२ मध्ये धोलपूरवर स्वारी केली, तेव्हा वंजारी बंजारांचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. थोडक्यात विविध प्रांतीय लोक असल्याने सर्व पोटभेद पडले असले तरी समस्या समान आहेत. वंजारी समाजही पुरातन काळी मातृसत्ताक पद्धती पाळनाराच होता. महाराष्ट्रातील वंजा-यांची श्रद्धास्थाने म्हणजे जेजुरीचा खंडोबा
}}
}}
आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. </ref>.
आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. वंजारी समाजाची उत्पत्ती ही [[रेणुका]] मातेच्या सन्तानीं पासून झाली असे मानल्या जाते. रेणुका मात आणि [[जमदग्नी]] ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे असे, १) वशूमंत २) वस्तू ३) सूशौन ४) विश्ववस्तू. ५) [[परशूराम]] हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषी. त्याच्यापासून अनुक्रमे १)रघुपती, २)अधिपती, ३)कानुपती आणि ४)सुभानुपती हे जन्मले. यातील रघुपती पासून १)रावजीन, अधिपती पासून २)लाडजीन, कानिपती पासून ३)मथुरजन आणि सुभानुपती पासून ४)भूसार्जीन अशा '''क्रमवार चार शाखांची''' उत्पत्ती झाली.आज या चारही शाखा एक आहे व वंजारी म्हणून परिचित आहे. <ref>(ग्रंथ- वनजारी बनजारी भाग-१, लेखक- पांडुरंग कचेश्वर आंधळे, भाषा- मराठी, प्रकाशक- सुरकिर्ती प्रकाशन नाशिक-४२२००१, दिनांक- ३१ डिसेंबर १९९९)</ref>.


==आजची स्थिती==
==आजची स्थिती==

१४:१४, २ मे २०१८ ची आवृत्ती

वंजारी ही महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D) मधे वर्गीकृत आहे. इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्तान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झाले विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती-जामाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो.वंजारी जात भारतात सर्वात शुर व रागीट ( agressive) क्षत्रीय जात आहे.

महाराष्ट्र राज्य बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा,वंजरी संबोधले जाते. वंजारी समाज हा महाराष्ट्र राज्य सोबत जवळ जवळ संपूर्ण भारतात आढळतो.

परंपरागत पूर्वीचा व्यवसाय

राजस्तान मध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रतापसिंघ यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता. श्री भल्लसिंघ वंजारी व श्री फत्तेसिंघ वंजारी हे महाराणा प्रतापसिंघ चे प्रधान सेनापती होते. त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्तान मध्ये आहे.राजस्थानात असतांना हा समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणे कडे स्थलांतरित झाला. आणि व्यापार उदीम करू लागला. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक/मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे. महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते.

पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतूकीसह व्यापारही करत असे.


वंशज

आणि रेणुका माता, माहूरगड हे होत. </ref>.

आजची स्थिती

आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भश्रीमंत लोक सरकारी अधिकारी कर्मचारी व्यावसायिक सोडले तर वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे.

त्याच भागांत वंजाऱ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर आहे.

चार पोटजातीत विभागलेला हा वंजारी समाज संत [[संत वामनभाऊ जि अहमदनगर), संत श्री भगवानबाबा (भगवानगड, ता पाथर्डी जी अहमदनगर) व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबयांच्या प्रयत्‍नांमुळे संघटित झाला आहे.या महापुरुषन मुळे आज संपूर्ण वंजारी समाज एक झाला आहे. व येणाऱ्या काळात संपूर्णन भारतभरात असलेला वंजारी समाज एक होताना दिसत आहे. मुंडे साहेब यांना वंजारी समाज नेता मानतो. [१][२].

व्यक्तिमत्त्वे

संत

कीर्तनकार व प्रवचनकार

राजकारणी

इतर

नाट्यकर्मी

लोककलावंत

  • तुकाराम खेडकर, रघुवीर खेडकर (लोकनाट्य तमाशा मंडळ अध्यक्ष), हरिभाऊ बडे-नगरकर,

सामाजिक संघटना

संदर्भ

  1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34390:2009-12-24-16-21-29&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper,Marathi News Paper in Mumbai". www.loksatta.com. 2018-03-20 रोजी पाहिले.
  3. ^ http://wikimapia.org/12263335/Shri-Aavjinath-Baba-Mandir-Lohare. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34390:2009-12-24-16-21-29&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ http://www.quenchtech.com/nycp/pradeshadhyaksha.php. १४ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-30-07-2012-14b7d&ndate=2012-07-31&editionname=aurangabad. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. line feed character in |दिनांक= at position 19 (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)