"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →बावीस प्रतिज्ञा: बावीस प्रतिज्ञा खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
==बावीस प्रतिज्ञा== |
==बावीस प्रतिज्ञा== |
||
धम्मदीक्षेबरोबरच [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या धर्मांतरीत बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. |
|||
१ ) मी, ब्रह्म, [[विष्णु]] आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. |
|||
२ ) मी, [[राम]] व [[कृष्ण]] यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. |
|||
३) मी, गौरी-[[गणपति]] इत्यादी [[हिन्दू]] धर्मातील देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही |
|||
४) देवाने [[अवतार]] घेतले यावर माझा विश्वास नाही. |
|||
५ ) [[बुद्ध]] हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. |
|||
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. |
|||
७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही. |
|||
८) मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही. |
|||
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो. |
|||
१०) मी समता स्थापन्याचा प्रयत्न करीन. |
|||
११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन. |
|||
१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन. |
|||
१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. |
|||
१४) मी चोरी करणार नाही. |
|||
१५) मी खोटे बोलणार नाही. |
|||
१६) मी व्यभिचार करणार नाही. |
|||
१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही. |
|||
१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन. |
|||
१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शाला हानिकारक असनाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. |
|||
२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. |
|||
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. |
|||
२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमाने वागेन अशी प्रतिज्ञा करतो......... |
|||
जो व्यक्ति या बावीस प्रतिज्ञानुसार आपले आचरण करतो तोच बाबासाहेबांचा खरा अनुयायी आणि तोच खरा आंबेडकरवादी........! |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
००:२२, २३ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
भारतामधील इ.स. १९५६ च्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना हे संबोधन लागू होते.
बौद्ध धर्म
बौद्ध धर्म (पाली: बौद्धधम्म) भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि दर्शन आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक शाक्यमुनि (गौतम बुद्ध) होते. इ.स.पू. सहावे ते पाचवे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या मृत्युनंतर पुढील पाच शतकांत बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. बौद्ध धर्माचे १७५ कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुस-या क्रमांकाचा धर्म आहे.एका सर्वेक्षणानूसार चीन देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) बौद्ध आहे आणि ही लोकसंख्या भारत देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे किंवा जगभरातील हिंदू पेक्षा खूप जास्त आहे. चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, तैवान, द. कोरीया, श्रीलंका, कंबोडिया, लाओस, मंगोलिया, भूतान, हाँग काँग, मकाओ, तिबेट व सिंगापूर हे सर्व बौद्ध देश आहेत. तर ऑस्ट्रेलिया, नेपाळ, मलेशिया, ब्रुनेई इ. देशांत बौद्ध धर्म हा 'द्वितीय धर्म' आहे. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी आहे मात्र प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६ कोटींहून (५%) अधिक आहे. भारतामध्ये सर्वाधिक बौद्ध धर्मीय महाराष्ट्र राज्यात आहेत व त्यांची संख्या १.४ कोटींच्या आसपास आहे.
उगम
भारतामधे बौद्ध धर्माचे साधारणपणे इ.स. ५०० पर्यंत समूळ उच्चाटन झाले.[१] भारतातील बौद्धधर्मीय काही कालांतराने इतर धर्म, पंथांमधे सामावले गेले. उर्वरीत बौद्धांना भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून वागवले गेले[ संदर्भ हवा ]. हिंदू धर्माने अस्पृश्यांवरील लादलेल्या शिक्षणावरील बंदी आणि असमानतेची वागणुक मुळे कालांतराने त्यांचा इतिहास पुसला गेला.पण बोधिसत्व प.पु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्र पुवीं क्षत्रिय होते हे उत्तर दिले नंतर क्षत्रिय हे बौध्द झाले. बौद्ध धर्म केवळ त्यांच्या संस्कृती, रुढी, परंपरा आणि प्रथांमधे शिल्लक राहिला.
धम्मचक्रप्रवर्तन दिन
इ.स. १९५६ मधे १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली. हा धर्म अंगिकारून तथाकथित अस्पृश्य हे बौद्धधम्मात आले. भारतातील करोडो अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" म्हणून संबोधले जाते. या घटनेनंतर बौद्धधम्म पुनःस्वीकारलेल्या समाजाला नवबौद्ध किंवा नवयानी संबोधले जाते.
बावीस प्रतिज्ञा
धम्मदीक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरीत बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या.
१ ) मी, ब्रह्म, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२ ) मी, राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) मी, गौरी-गणपति इत्यादी हिन्दू धर्मातील देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही
४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
५ ) बुद्ध हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही.
८) मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
१०) मी समता स्थापन्याचा प्रयत्न करीन.
११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन.
१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.
१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४) मी चोरी करणार नाही.
१५) मी खोटे बोलणार नाही.
१६) मी व्यभिचार करणार नाही.
१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही.
१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.
१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शाला हानिकारक असनाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.
२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमाने वागेन अशी प्रतिज्ञा करतो.........
जो व्यक्ति या बावीस प्रतिज्ञानुसार आपले आचरण करतो तोच बाबासाहेबांचा खरा अनुयायी आणि तोच खरा आंबेडकरवादी........!