कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कायदा आणि न्याय मंत्रालय हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्रालय आहे. या भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामधील कायदा व न्याय मंत्री हा एक प्रमुख मंत्री असतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर रविशंकर प्रसाद हे विद्यमान कायदामंत्री आहेत.