"विजयालक्ष्मी पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 2402:8100:303B:4D4:1:2:7BAA:2C0E (चर्चा) यांनी केलेले बदल कवीश्वर यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
| जन्मनाव = विजयालक्ष्मी
| जन्मनाव = विजयालक्ष्मी
| जन्म_दिनांक = १८ ऑगस्ट १९००
| जन्म_दिनांक = १८ ऑगस्ट १९००
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान = अलाहाबाद
| मृत्यू_दिनांक = १ डिसेंबर १९९०
| मृत्यू_दिनांक = १ डिसेंबर १९९०
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''विजयालक्ष्मी पंडित''' या [[मोतीलाल नेहरू]] यांच्या कन्या व [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या भगिनी होत्या.
'''विजयालक्ष्मी पंडित''' (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; मृत्यू : डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या [[मोतीलाल नेहरू]] यांच्या कन्या व [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या भगिनी होत्या.


==बालपण==
==बालपण==
१८ ऑगस्ट १९०० साली स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा [[जन्म]] झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव [[मोतीलाल नेहरू]] असे होते. त्यांना एक बहिण व एक भाऊ होता. भावाचे नाव [[जवाहरलाल नेहरू]] व बहिणीचे कृष्णा नेहरू असे होते. स्वरूप यांचा स्वभाव आज्ञाधारक व अतिशय सौम्य असा होता. त्या स्वाभिमानी आणि उत्साही होत्या.
१८ ऑगस्ट १९०० साली स्वरूपकुमारी (विजयालक्ष्मी) यांचा [[जन्म]] झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव [[मोतीलाल नेहरू]] असे होते. त्यांना एक बहीण व एक भाऊ होता. भावाचे नाव [[जवाहरलाल नेहरू]] व बहिणीचे कृष्णा नेहरू (हाथीसिंग) असे होते. स्वरूपराणींचा स्वभाव आज्ञाधारक व अतिशय सौम्य असा होता. त्या स्वाभिमानी आणि उत्साही होत्या.


==शिक्षण==
==शिक्षण==
पहिली पाच वर्षे स्वरूप यांच्या वडिलांनी घरीच एक इंग्रज शासिका नेमलल्या होत्या. त्या कडक शिस्तीच्या होत्या. स्वरूप पाच वर्षांच्या असताना त्या [[इंग्लंड]] येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या, त्यांचे नाव ‘कु’ असे होते. स्वरूप यांचे प्राथमिक [[शिक्षण]] घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे गेल्या.
पहिली पाच वर्षे स्वरूपकुमारी यांच्या वडिलांनी घरीच एक इंग्रज शासिका नेमलेल्या होत्या. त्या कडक शिस्तीच्या होत्या. स्वरूप पाच वर्षांच्या असताना त्या [[इंग्लंड]] येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या, त्यांचे नाव ‘कु’ असे होते. स्वरूप यांचे प्राथमिक [[शिक्षण]] घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे गेल्या.

अलाहाबादमधील आनंद भवन हे मोतीलाल नेहरूंनी विकत घेतलेले घर होते. सन १९१९ साली ज्यावेळी [[महात्मा गांंधी]] तिथे येऊन राहिले तेव्हा त्या घरातच राहणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित अतिशय भारावून गेल्या. पुढे त्यांनी गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला. त्या त्यानंतर प्रत्येक आंदोलनात भाग घेत राहिल्या, सुटका झाल्यावर परत दुसऱ्या आंदोलनात भाग, असे अनेकदा झाले. .असहकाराच्या आ


==विवाह==
==विवाह==
स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट रणजीत पंडित यांच्याशी झाली.ते अतिशय कुशाग्र [[बुद्धी|बुद्धीचे]] होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजीत यांचा [[विवाह]] झाला. त्यानंतर त्यांचे नाव स्वरूपचे ‘विजयालक्ष्मी पंडित’असे झाले.
स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट काठेवाडचे मराठी भाषक बॅरिस्टर आणि विख्यात संस्कृत विद्वान रणजित सीताराम पंडित यांच्याशी झाली. ते अतिशय कुशाग्र [[बुद्धी|बुद्धीचे]] होते. त्यांनी काश्मिरी लेखक कल्हण याच्या 'राजतरंगिणी' या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. रणजित पंडित आणि स्वरूपकुमारी यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजित पंडित यांचा [[विवाह]] झाला. त्यानंतर स्वरूप नेहरू या ‘विजयालक्ष्मी पंडित’ झाल्या. असहकाराच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल लखनौच्या तुरुंगात टाकलेल्या [[रणजित पंडित]] यांचे तुरुंगातच निधन झाले.

लेखिका [[नयनतारा सहगल]] या उभयतांच्या कन्या.


==कार्य==
==कार्य==
विजयालक्ष्मी पंडित या संसदपट्टू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. [[इ.स. १९६४]] मध्ये त्या [[फूलपूर (लोकसभा मतदारसंघ)|फूलपूर लोकसभा मतदार संघातून]] खासदार म्हणून निवडून आल्या.
विजयालक्ष्मी पंडित या संसदपटू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. [[इ.स. १९६४]]मध्ये त्या [[फूलपूर (लोकसभा मतदारसंघ)|फूलपूर लोकसभा मतदार संघातून]] खासदार म्हणून निवडून आल्या.

विजयालक्ष्मी पंडित या इंग्लंड, रशिया आणि माॅस्को येथे वेगवेगळ्या वेळी भारताच्या राजदूत होत्या.


==मृत्यू==
==मृत्यू==
त्यांचा [[मृत्यू]] १ डिसेंबर १९९० मध्ये झाला.
विजयालक्ष्मी पंडित यांचा [[मृत्यू]] १ डिसेंबर १९९० रोजी झाला.


==संदर्भ==
==संदर्भ==
*महान स्त्रिया: लेखिका - अनुराधा पोतदार ,परी प्रकाशन कोल्हापूर.आवृत्ती-२०१३
* महान स्त्रिया : लेखिका - अनुराधा पोतदार, परी प्रकाशन कोल्हापूर. आवृत्ती-२०१३


{{महाराष्ट्राचे राज्यपाल}}
{{महाराष्ट्राचे राज्यपाल}}

१४:५०, ११ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

विजयालक्ष्मी पंडित
जन्म विजयालक्ष्मी
१८ ऑगस्ट १९००
अलाहाबाद
मृत्यू १ डिसेंबर १९९०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा राजकारणी
पदवी हुद्दा राज्यपाल
कार्यकाळ १९६२-१९६४
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदु
जोडीदार रणजीत सिताराम पंडित
अपत्ये नयनतारा सहगल
वडील मोतीलाल नेहरू
आई स्वरूप राणी
नातेवाईक जवाहरलाल नेहरू

विजयालक्ष्मी पंडित (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; मृत्यू : डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या व जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या.

बालपण

१८ ऑगस्ट १९०० साली स्वरूपकुमारी (विजयालक्ष्मी) यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहीण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू (हाथीसिंग) असे होते. स्वरूपराणींचा स्वभाव आज्ञाधारक व अतिशय सौम्य असा होता. त्या स्वाभिमानी आणि उत्साही होत्या.

शिक्षण

पहिली पाच वर्षे स्वरूपकुमारी यांच्या वडिलांनी घरीच एक इंग्रज शासिका नेमलेल्या होत्या. त्या कडक शिस्तीच्या होत्या. स्वरूप पाच वर्षांच्या असताना त्या इंग्लंड येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या, त्यांचे नाव ‘कु’ असे होते. स्वरूप यांचे प्राथमिक शिक्षण घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे गेल्या.

अलाहाबादमधील आनंद भवन हे मोतीलाल नेहरूंनी विकत घेतलेले घर होते. सन १९१९ साली ज्यावेळी महात्मा गांंधी तिथे येऊन राहिले तेव्हा त्या घरातच राहणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित अतिशय भारावून गेल्या. पुढे त्यांनी गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला. त्या त्यानंतर प्रत्येक आंदोलनात भाग घेत राहिल्या, सुटका झाल्यावर परत दुसऱ्या आंदोलनात भाग, असे अनेकदा झाले. .असहकाराच्या आ

विवाह

स्वरूप (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूप यांची भेट काठेवाडचे मराठी भाषक बॅरिस्टर आणि विख्यात संस्कृत विद्वान रणजित सीताराम पंडित यांच्याशी झाली. ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी काश्मिरी लेखक कल्हण याच्या 'राजतरंगिणी' या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. रणजित पंडित आणि स्वरूपकुमारी यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजित पंडित यांचा विवाह झाला. त्यानंतर स्वरूप नेहरू या ‘विजयालक्ष्मी पंडित’ झाल्या. असहकाराच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल लखनौच्या तुरुंगात टाकलेल्या रणजित पंडित यांचे तुरुंगातच निधन झाले.

लेखिका नयनतारा सहगल या उभयतांच्या कन्या.

कार्य

विजयालक्ष्मी पंडित या संसदपटू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. इ.स. १९६४मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या.

विजयालक्ष्मी पंडित या इंग्लंड, रशिया आणि माॅस्को येथे वेगवेगळ्या वेळी भारताच्या राजदूत होत्या.

मृत्यू

विजयालक्ष्मी पंडित यांचा मृत्यू १ डिसेंबर १९९० रोजी झाला.

संदर्भ

  • महान स्त्रिया : लेखिका - अनुराधा पोतदार, परी प्रकाशन कोल्हापूर. आवृत्ती-२०१३