गांधी शांतता पारितोषिक
(गांधी शांती पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
महात्मा गांधी यांच्या १२५व्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने १९९५ सालापासून गांधी शांती पुरस्कार देण्यात येतो. हा वार्षिक पुरस्कारात एक करोड रुपये किंवा तत्सम विदेशी मुद्रा बरोबर प्रशस्ति पत्र दिले जाते. या पुरस्कारची निवड समितीत पाच व्यक्ति म्हणजेच, भारतीय पंतप्रधान (अध्यक्ष), लोकसभा विपक्ष नेता, भारतीय मुख्य न्यायाधीश व इतर दोन प्रख्यात व्यक्तिंचा समावेश आहे.
पुरस्कारविजेते[संपादन]
- डॉ.जूलियस न्यरेरे, टांझानियाचा माजी राष्ट्रपती - १९९५
- डॉ. ए.टी.अरीयारत्ने, श्रीलंकामधील सर्वोदय श्रमदान चळवळीचे स्थापक व अध्यक्ष - १९९६
- डॉ. गेऱ्हाड फिशर, जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक - १९९७
- रामकृष्ण मिशन, भारत - १९९८
- बाबा आमटे, भारत - १९९९
- डॉ.नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकाचे पुर्व राष्ट्रपति - २००० (सह प्राप्तकर्ता)
- बांग्लादेश ग्रामीण बँक - २००० (सह प्राप्तकर्ता)
- जॉन हुम, आयरलैण्ड - २००१
- भारतीय विद्या भवन, भारत - २००२
- व्हात्स्लाफ हावेल, चेकोस्लोव्हाकियाचे पुर्व राष्ट्रपति - २००३
- कोरेट्टा स्कॉट किंग, मार्टिन लुथर किंगच्या विधवा - २००४
- डेस्मंड टुटु, दक्षिण आफ्रिका - २००५
- नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकाचे पुर्व राष्ट्रपति - २००६
- ( काबून बिन सैद अल सैद) (ओमान देशाचे सुलतान)(2019)