Jump to content

गांधी शांतता पारितोषिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गांधी शांती पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
गांधी शांती पुरस्कार, भारत सरकार
पुरस्कार
उपवर्गpeace award संपादन
स्थापना1995 संपादन
मूळ लेबलGandhi Peace Prize संपादन
प्रायोजकभारत सरकार संपादन
याचे नावाने नामकरणमहात्मा गांधी संपादन
देशभारत संपादन
प्रदाताभारत सरकार संपादन

महात्मा गांधी यांच्या १२५व्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारद्वारे १९९५ सालापासून गांधी शांती पुरस्कार देण्यात येतो. ह्या वार्षिक पुरस्कारात एक करोड रुपये किंवा तत्सम विदेशी मुद्रे बरोबर प्रशस्ति पत्र दिले जाते. या पुरस्कारची निवड समितीत पाच व्यक्ति म्हणजेच, भारतीय पंतप्रधान (अध्यक्ष), लोकसभा विपक्ष नेता, भारताचे सरन्यायाधीश व इतर दोन प्रख्यात व्यक्तिंचा समावेश आहे.

पुरस्कारविजेते

[संपादन]