शौर्य चक्र
शौर्य चक्र भारताचे शांततेच्या काळातील शौर्याचे पदक आहे. हा सन्मान सैनिकांना व असैनिकांना असाधारण शौर्य किंवा प्रकट शूरता किंवा बलिदानासाठी दिला जातो. हा मरणोत्तर सुद्धा दिला जाऊ शकतो. शौर्यामध्ये हा कीर्ती चक्रच्या नंतर येतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |