वेरूळ
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
बौद्ध तीर्थस्थळे |
---|
![]() |
चार मुख्य स्थळे |
चार अतिरिक्त स्थळे |
इतर स्थळे |
नंतरची स्थळे |
|
वेरूळ हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. वेरुळ लेणी येथून जवळ आहेत. वेरूळ हे औरंगाबादहून २५ कि.मी. अंतरावर आहे. घृष्णेश्वर हे १२वे ज्योतिर्लिंग मंदीर येथे आहे. वेरूळ हे गाव जैन राजा एलापुरा यांच्या नावापासून एलोरा हे नाव पडले आहे.[ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा[संपादन]
- वेरुळ (लेणी)
- अजिंठा (लेणी)
- अजिंठा-वेरुळची लेणी
- अजिंठा (औरंगाबाद जिल्ह्यातील गाव)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव, अशीही याची ओळख सांगितली जाते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या वेरूळच्या गढीबद्दलची ही गोष्ट.
वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचं मूळ गाव. आजही वेरूळात शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात.
दरवर्षी 18 मार्चला वेरूळ इथे शहाजीराजांच्या जयंतीचा कार्यक्रम केला जातो. 23 जानेवारी 1664 रोजी बंगळूरजवळील होदेगिरीच्या जंगलात शहाजीराजे शिकारीसाठी गेले असता घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला, असे दाखले इतिहासात दिले जातात.