"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
गोंदिया हे महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण असून पूर्वेला छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या सीमा या जिल्ह्याला लागून आहेत.मुख्यत्वे तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयात तांदुळा चे उतपन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते .
ओळ १३: ओळ १३:


[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]]
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:अन्न]]
[[वर्ग:अन्न]]

१५:०१, २० जानेवारी २०२१ ची आवृत्ती

आसाममधील भातशेती

पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात , गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.

भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात गोव्यातील लोकांना पेेज (पाण्यातला भात )जेवायला अजून ही आवडतात. भाता बरोबर वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. पदार्थ खाल्ले जातात. खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्यानी,मसाले भात, गोळाभात हे भातापासून केलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. भाताची शेती पावसाळ्यात केेली जाते.तकलकककके

भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.

भातापासून खीर,लाडू पण बनवले जाते.

बाह्य दुवे