भारत सरकार कायदा १९३५
(गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९३५ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
हिंदुस्थानच्या प्रांतांतील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपविण्यात आला. तीन गोलमेज परिषदांनंतर हा कायदा पास झाला. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. सिंध आणि ओरिसा हे दोन नवीन प्रांत निर्माण झाले. १९३५ सालच्या या कायद्यान्वये हिंदुस्थानात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |